11९311 851१(-॥१(८ 8९2९)९
()॥ (0१//॥॥
(>) () (9)<
()॥५॥४/८॥२७/१|_
(3२,७२२
0) 192255
२०) 7१०० हि.
॥४5७-/॥५])
माह्या ध्रवास,
अथवा
सुन १८५७ साठच्या बंडाची हकीगत,
पतव.
वे० शा. विप्णुभट गोडसे वरसईकर
सरहूम यांना लिहून ठोवला ता
चिंतामण विनायक वैद्य,
एम्, ए., एठ.एंलू बी.
भुवई सुनिव्हठटांच आनररी फेलो वानी
संशोधन करून छापविली,
त्व
पकाराव,
दामोदर सांवळाराए &ळी,
, ९९७०१७
(केमत दोष्ट सप्या.
तमहतळका ातळकााकाकनडमडयकतपारकयना ककव] ककरण
मुंबई, ' इंदुप्रकाश ठापणान्यांत छापून
हा पुस्नकासयेघान सव हुक स्याघीन ठेवि आहत,
डास ा बयोअखामखआजखमगगलान्नगनन अ अड ड डेख
>
ज्र दै हर अ!
खरे स्वदेशी सावू आहेत.
कारण काँ,
ते साबू इंग्रजी आणि तशाच प्रकारच्या दुसऱ्या साजू प्रमाणे
घाण येणार नचर्भीपासन बनविठेळे नाहींत. पत्ता वनर्पतांच्या पदाथा-
च
पासन ते बनविटेळे आहत; लाजे खात्रीसाठी सव प्रकारची हमी
ञामचेकडन दिली जात
अमेरिकेतीळ * मीट टस्टच मि. विल्सन ह्यानी शपथपरवक कसं
स[|!तठं सा का मेडेल्या ल रागाट जनावराच्या वायासून प्रालर
२०० रूडइवेल्ठन सांगितल्याप्रमाण खाण्याचे पदाथ न बनतां
साबण बनतो.
* ठोटस सावंचे उत्तम क्रतीमुळच त सव ठिकाणीं एका घर-
ती वस्तुप्रमाश होऊन गेळे आहेत; आणि स्वदेशी. कृतीचे ज
गांडी नसुने झाळे आहेत. त्यांम'ध ते सर्वात उत्तम प्रकारचे
२९७ आटत.
>
र
झं
€₹ 4. €*
(). &७_ ल.
सव ठकागणा [वकल जातात
व
लाटस साप फ्यावटर
परसा लभ ऱ टं
बट
२
असंत रस,
अत:च्या क्षणिक सुखाकरितां पदरचे पेस खचून अ्यांनीं आपले
राची खराबी करून घेतली असेल व ती अगदीं नवीन-अर्थात्
ताजी असल, व ज्यांना आपली संतति आपले दारे न भिघडतां
न्यांगळी व जोमदार व्हावी अश्टी इच्छा असेल, त्यांनी आमच्या आज
१४ वीच्या अनुभवाने तयार केळेल्या “ अमृत रस ” या ओ-
षघाचें जरूर सेवन करावें. याचे गुणदोपासंबंधानें विशोष लिहि
ण्याचें कारण नाहीं. किंमत १ रुपया ठ. ख. ६ आणे, एक दा.
टी १५ दिवस पुरते.
“ बालामृतवटी
ज्याना आपडीं मुळ कोणत्याही रोगापासून सुरक्षित राहावी
अशी इच्छा असल त्यांनीं द्या बालळामृतवटीचा उपयोग करावा,
द्या गोळ्यांपासून ढहान मुलांना झटका येणं, खोकळा, ताप, पोटां-
तीळ रोग, कडकी वगेरे ळहान मुलांच रोग कमी होऊन मूल
न्वांगळ सराक्त होत. वब कोणव्याही प्रकारचे रोग होत नाहींत, ह्या
वाळामृतवटीचा मी स्वतः अनुभव आज सतत १० बर्षे घत आहे.
१०० गोळ्यांच्या डबरीस किमत रुपथे २. टपालळखच ४ अ'ण,
धं, 2. च. >
वद्य व्हा, एच, शेवट.
विठ्ठलवादी, विठ्ठलमदिर काळबादेवी मुंबर
र
७. &>
धी रविडदय फाईन आर्ट लिथो प्रेस
घाटकूपर-मुंबइ,
सोळ एजन्टस् व प्रोप्रायटसं-
> ०० & ४". % €९
ए. के. जाशा आण कॅपना.
यरीळ प्रेसमध्ये उत्तम तऱ्हेची कापडावर लावण्याची रंगीत
ळेबळें, सिगारेट प्याकेट ब सव तऱ्हेच्या ।चेत्रांचे काम फारच माफक
दराने सुबक करून दिळें जाईल. के राजा रविवमा यांनीं मरणा-
पूरी तयार केळलीं अप्रातिम चित्रें थोडेच दिवसांत या छापखान्यांत
ठापून तयार होतील, याच छापखान्यांत छापळेळ स्वदेशी पत्त,
ब्रिक्षिक ब हिंदू देवतांची चित्रे घाऊक ब किरकोळ मिळतील.
लिथो व टाईप प्रेसनां लागणारी सवे प्रकारची शाई, रंग व
इतर सामान, त्याचप्रमाण रबिवमा यांची चिरत्र ब जमन चित्र, सव
प्रकारच्या भारी ब हलक्या फ्रेमी, कांचेपेव्या क््यालरियम कारबाइईड
वगेरे घाऊक व किरकोळ मिळेल.
७७” क्यारटलाग फुकट पाठवू.
के आ. हू ४ ीा श्र
प. क. जाशा आण कषना;
१ _ री)
१८२ काळबादेवीरोड--मुंबई,
ह
च
व्यापारी लोकांस उत्तम सोयं.
र्ध क्व ुप् |...)
1 रोझ घव एजन्सी.
रास्कोप सिस्टम ठीवर घड्याळ
दं घड्याळ नावाप्रमाणे मजवत व टिकाऊ
आटे. उत्तीवरून पडल्यानंसद्धां बंद पडत नाही,
घड्याळाचे खांचेकाम मजवून व टिकाऊ आहे,
ती मोडतोड झाल्याशिवाव एकदम बंद पडल्यास
हि मु” र कितीही ब्पीने आम्ही एट रोपर करून द्व आ-
र र् होत, एक वेळ चावी दिल्याने ३६ कलाकपर्यंत
ह चालते, किमती पुढोळप्रेमाणे आहेत,--साथे बीन
रो (ह दित्याये क, ४ रुपये, सावे १ इिऱ्यायेक, ४)
२१.८... )४७/ रु, साघ फूलजुवड | पूर्गहऱपाचे | (१. ६ रपये,
सिट”. पुल्धी डायळचे दिऱ्यासहित %, ६ रुपपे, हिरेदार
संकड कोट्याचं कि, ७ २. लहान साईभ हिरेदार कि, ट॑ रुपल,
मासे पेटाजर सव जातीची, लहान मोठी घड्याळे, ब गाफ इलयाद
सामान मिळत असते, कटलांग ५८ मिळता. आमचेकडून माल माग-
विणासतस १ पासून १० २. पर्यंत, झपायात १ आणा, ब १० ते २८ पर्यत
ख्यायास २ आणे, व २५ ते ५० प्रवत, रपायास ३ आणे, ब ५० पेक्षां
आसत [कमतीचा भाडे मागबिणारास शेकडा २०५ टकयाप्रमाणे कमिशन
दिल जार्वे. माळ मागविण्याचा पत्ताः-
धी राझ ग्रव एजन्सी
ठि.--दादीरोड अग्यारी ळेन, पो. काळयादेवी, मंबई ने. «,
क्
संदह प्रेक्षक मूळचा भिक्षक असून तो. हिंदुस्थानांत बंडा
दिवसांत द्रव्याजेनाकरितां गेला होता. लाची स्मरणशक्ति चांगठी
असल्यानं व त्यास मजकूर खुनीदार रीतीनें जुळवून लिहिण्याची
शेळी साह!जक साध्य असल्यामुळ, मिक्षुफ असतांनांही यानें लिहून
ठेश्ठिळी हकोकत छापण्यासारखी आहे, असें मला वाटते. बिटूर,
गखालेर, वगेरे ठिकाणच्या हकांगतीशिवाय बाकी पुस्तकांत लिहि-
लेल्या बहुतेक गोष्टी ग्रंथकाराने पाहिलेल्या आहेत. नाना साहेबांची
हकोगत व खाठेरची हकोगत, प्रेथकाराने ऐकिली असून ती जरी
इतर हकोगतीपेक्षां कमी किंमतीची आहे तरी, ती त्या वेळेस ग्वालव्हे-
रास, व ब्रह्मावर्तांस चांगल्या माहितगार लोकांकडून एकिळेडी असून
बरी'च विश्वसनीय आहे.
या पुस्तकांत इंग्रज लोकांनी लिहिळेल्या हकीगतीप्रमाणे किती
भनोरंजक रीतीने हकोगत सांगितली भाहे, याजविप्रयी वाचक कल्पना
कारतीट; परतु मळा इतके सांगितलं पाहिन कीं, मूळ ग्रेथांत मी फार
थोडा बदळ केळा आहे. कोठें कोठे भाषा सुवारठी भसून अडी-
कडच्या रीतीने लिहिली आहे ब कांहीं ठिकाणी मजकूर अधिक
वाटला ता कमी केला आहे. एकंदरीने बहुतेक सचे प्रथ मळचाच
आहे असं म्हटले तरी चाळेळ, दोनच ठिकाणी मी आपल्याकडून
दहा पांच वार्क्ये ज्यास्त घातळी आहेत, तींदी मूळच्या प्रेथाठळा भनु-
सरून आहेत
या हकोगतीच वाचनापासन वाचकांस आणखी एवा फायद!
होण्यासारखा आह. १८५७ सालच्या बंडास भाज ५० बण पुरा
झाळीं; त्या वेळच्या सामाजिक ब धघामिक स्थितींत भाज किती फरक
दे
पडला आहे, आमची शारीरिक, मानासेक व नेतिक स्थिति सुधारळी
आहे किंबा बाईट झाली आहे, याचीही कल्पना करण्यास या ग्रंथा-
पासून बरेच साधन होईळ असें मला वाटतें. सारांश, इतिहासाच्या
दृष्टीनं, मनोरंजनाच्या दृष्टीनं व व्यवहाराच्या दृष्टीने, हा अल्प प्रिंथ
वाचकांस उपयोगीं पडून प्रिय होईेळ, अशी भाझा करून ही लहानशी
प्रस्तावना पुरी करिता.
मुंबई ला. १ दिसेंबर १९०७.
चिंतामण विनायक वद्य,
अनुकमणिका.
विषय.
गोडशे घराण्याचा त्रत्तांत
प्रवास व बंडाची सुरुवात
बंडवल्यांची हकाकत,,,.,
झांशी येथील परवेद्त्तांत
झांशी येथीळ उत्तरवृत्त
काल्पा प्रकरण
ग्वाश्हर व मध्याहेंदुस्थान
तीथेथाला.
उपसहार.
0 दय
०7१७
७% ५७%
0०७०१
७७% क
७४५ %%७
घ्ध्ट
क्ज 4
1.
१०८
साने ती
७छ%क %७ व र
ळल ती
मग
क ९
,.०० ९८८
त
माला पवास
अथवा
सुन १८५०७ साठच्या वेडाची हकीकत.
"0 शो “५ पा व््2ल्य्स्स्ला््ा-0७०० चा्ाना्नन
ग » ळा.
भोव र्व > न प रार ्
मोवन्छु तातपादेप नव दारपारिग्रह ।
पातामः पाल्गमानानां त हि नो दिवसागताः ।।
वयामव गाठता भराण पाल्ल्यापाचून मिद्युकाच माह, आमने
पुत कडावस द राप्सत माळे. बिदानू सन श्रंशताच पदरी
शते, तोधर्य घाळकष्णापत माजे गटस्थ असून तिचूसकराच पदरी
तरर टत समत ज्या वळसा रम्य सीन प्रह्मावतांस जावयास
राळ सव्हा. त ऱ्याजबरीगर राहण्याचा नित्य करून नमद-
तत रत, पस्त प्रजात पार अशक्तता, भरव ठटागल्यातळ परत
प्रण नाग पल. मग राक १७५९ तरस शक्रामा अतःपर
नावर करानखीरयी साह, तक्षवामात वळ घाल्यत तया मश छत-
निवन डीऊन स्थर वेर उत्पन घाण फार या, चावळ
बी १ ह ९. 2...
(पक तर्त जि का खर्ज स... जमाते. षिवटर्यापर 2०२ वाह करा
लया वी, ७८ खभन सुळ. निशता झा. मग तर फार हाळाचे
भू प न्न व कि डा, 7 17 1 “77 डं ह. क्ट > डु गप् ही हच म विक र पभ
» आव फसासिर्ष तळ गोहरय संस जसुळ बळुकाच उत्पर
साद! तहा प, घाय प्रर्त काळपासून सासकाळपयल सान,
नर
संध्या, बहायक्ञ, रुद्राची एकादराणा, देवपूजा, भागवतपार,
श्रीवजनावश्वराच प्रत्यही पोडशापचार प्रजन, भोजनोत्तर अष्टान्याश
तेचा पाठ इह्यादि कथिकमात निमम़़ असल्यामुळे मत्स्वपणाचेंही
उत्पन बुडाळे, काय शेतीवर उदर निवोह होईल तेवढा करावयाचा.
त्रिवग घु विभक्त झाल, तवळस माहे वय दहा वर्षाचे होते. वडीळ
गुहस्थकामात रशार हात. लांना सोडी बाळबोध ठिहटण, वाचणं
व्याजाचे हिशेत, जभाणख्य वगेरे बाबवात मला. दिद्वाण देऊन
तयार नळे. पुढे काळ तर बाहर्स्त्री मठा ठेऊन साकरी डातून
द्यावा, खडा थिचारांत आहत. ता. वडे जुते कशपभट यांनी
राजे बाडळाशी ब्यान निव दयविळा का, * पळी गांवी
परांत यजमांनांचा घर पवनास आडत, चव. तिथा अघू मिळून
उग इतवच आहत. पजळा शु गा ताही. ब रमदपच तुप
» तस्मात यजमानास कळशुर नाहीसा ठार हे भापणास
उप र्त गं न| झी दास तीन टि चिकाचा रि शिक त
ध्यास सहलोजर प्रारस कारला, मळा गुठस्थ करन रामगारांते १
पर घग| राजाच संवत उत्पात करण्यापदषत बह्मवामीन तयार दाराने
नजमाच हुयाते ज उत्पन होईळ यांतन उंबरानिवाह वरण ७ पार
इट जाह.” इद. उभयतांचा सदा होऊन संमरलावर मत
सहिता पढणपास यातले, बातु दुदवाने साहेता. होने जाग वगर
समा होणार ता आमच विायुद केरवनर काका श% (७९८
ज्येषटमांला स्वगवारी झाल, रामभट कावा टॉ. हिदेरथानांत. घह्यावत
श्रीमताचे पदरा. हामशाळता जभ्यक्ष टात, पयांचा सापले तिकड
विवाह केळ, 1 तारसडल १ रर्हि',
च्य
4
याप्रमाणे स्थिति आल्यावर दारिद्रावस्थनं आम्हास माळ घातली,
कवीनें म्हटलेच आहे. “ परोक्ष्य सत्कुळं विद्या शील शोय सुरूपतां ।
विधिददाति निपुण: कन्यामिव दरिटताम् |” उत्पन्नाची हारे
हीकरन बंद झाऊी, माझी संहिता वगर सपली होती, परतु
यजधास कय चाळवन पसे मिळविण्यास याजिकोची कांही माहिती
नव्हती. मी. लहान होता. तरी मजला चांगल समजत हाते.
आमचे गांतांत विनायक शास्त्री जोशी म्हणन समथ ब्राह्मण असत;
न बदओआस्य निपूण असन त्यांस ज्यातिप कांही अवगत होतें याशिकींत
तर केवळ प्रतिसय होते. सूत्रत्रातनाष्यात निष्णात असून कुंडमड-
'पूर्गत गत टोती. त्यांगाकटे जाऊन लांजा सावे वृत्त निवेदन केळ.
भागय घरात चुळते बारल्यापासून यजमान क्रय 'चाळविण्यास कोणी
र. नाही, पगळा कपा करून चमशास्त्र समजावन याल व याज्वि
नत तयार तातड, तर फार बर ह याझिकोती विद्या सरी
तत करवा. तव्यावानन सेत नाही. 7 शाब्यीलोवाच गनात आळे
1. एक ना राखाळ असा विदयार्थी तयार करण्या | फार
*वतापारन होत. साची माली उत्छुवाता त बुद्धि पाहून कबूठ
कणे, १ प्रयतन थोडी व्युन्यांते येण्याकरिता रूपावळी, समासचक्र,
असर्कोारशे व वाळ्याचे कांहीं सग इतके मजकटून तयार कराविळे,
व नंतर पमशाखास व नारायण भदोस आरंभ केला. शास्त्रीमोबांची
मजनर पार कण हाती. गज त्यांची. विद्याधन फार चांगलें
दिक वे गार्य न टोचण्या ठांविन्यामुळे मीडी रात्रंदवस त्या आच
घो बेतला होता. शा्रीबावास कमी दिसत हातें, म्हणून प्रव
पच वाचीत अस व ते अशे सांगत असत, याप्रमार्णे थाडक्यांतच
:1
निर्णेयसिन्थु, प्रयोगपारजात, स्मृसर्थसार इत्यादि ग्रंथ सेपविळे.
मुहतेमातेण्डही ग्हटळा व झास्त्रीबोबाचे समक्ष प्रयोग वाळत छागून
प्रांतांत कोकिक मिळविला.
भाम्हीं एकंदर तिधे भाऊ होता. हरीपंतास खान, संध्या, वैश्वदेव,
श्रावणी, रुद्र, पत्रमान, सोर इत्यादि अवश्य ब्रह्मकमे शिकवून लिहि
ण्यास घातला होता. त्याचे अक्षर फार चांगळें होतें, व तो जमा-
खच हिझोबी कामांत तरबेज होता; परंतु ठाण्यास दोन तीनदां परि-
क्षत उतरला नाहीं. शेवटी ऱ्याने पेणेस सावकारी नोकरी पत्करिठी.
यजमानाची मेहरबानी त्याजवर फार अस. थोंडभट सवात भाकटा,
हा आति तीत्र बुद्धीचा होता. त्यान संहितेचा सध्याय अकरा
संथांनीं गुरुलीस पाठ म्हणून दाखवावा. याप्रमाणे आपले बुद्दऱ्य
बळाने संहिता पद क्रम बगर सर्वे म्हणुन ज्योतिष म्हणू लागला,
ध्युत्पांते तयार करून व्यावारणास आरंभ केळा. डहानपणीच कविता
तयार करू ळागळा. याप्रमाणे त्यांचा ळोकिक फार शाला, आमच
डहानपणापासून दारिद्रय मागीलदारी पुढिलदारी फुगड्या घाडीत
होतेंच; परंतु टॅश्वरकपेर्ने भातास खर्डीस नऊ दहा प्रमाणं दर
होता; सवे जिनसा स्वत्त होला. त्यासळे कमे काढल्याशिवाय
दिवस काढीत होता. आमचे बाळबोध च सभ्य घराणे असन्यासुळे
मुळी आक्मांस पुष्कळ सांगून येत, परंतु आम्हांस कतेब्य नाहीं
असं सामच वरील सांगत. पुढ जसे जसे आम्ही थोडं थोडं दव्य
पिळवूं लारळों, तशी आमची ळे झ'ळी. ठय़ाळा सत्रे पैसा कजाउ
घ्यावा टागळा, पुढ आगची बहीण दष्णाबाइ इचाही बित्राह झाला,
(या ढमांत बरेंच कर्ज वाढलं, पहीपाडूणा जास्ती पट्ट लागल्यामुळ
4
धरखच वाढळा. कजे वपोक्रतूतांठ नदीच्या पाण्यासारखे किंबा
जळादरासारखं फुलू लागळ. आमची सय पेदास्त थोडकी अस-
स्यामुळ घरखचात नाहींशी होऊ ठांगढीा, याप्रमाण एका सकरटां-
तून निघून दुसर संकटांत पडलो. केवळ कविवर्णित खल्वाटाची
स्थिति झालो
स्वल्वाट चंड किरणे अति तप्त झाळा !
छायाथे ताळतरुमूलसमीप गळा ।
तेथाने थोर पडळे फळ तो निमाळा ।
येइल देवहत येईल तेथ घाला || १ ॥
झहानपणापासून आमचे बन्पुल फार चांगळें होव व
वयास दात्य जास्ती आणल, लहानपणी ण्कमकार्शा त
खकूळ वरीत नन्हत| व एकमेकांचे विचारांत फरक पडत नस; ब
पुढे ञआमन्या बायका मोठ्या झाल्यावरही फरक पडा नाहीं. भावा-
बेदांत मुख्य कठहार्चे बीज स्त्रिया सवत्र असतात ह॑ अनुभव प्रसि-
रचे आहे. परंतु आमचे येर्थे त्यांच मनांत जरी थोडें येत असे
तरी त्याच कांही चाळठें नाही. व याही चांगल्या घराण्यांतील अस-
यामुळ एखादा परको घरी आला तर माहेरखाशिणी कोणता ब
सासुरबारिणी कोणया हृ बिलकूल उमगत नसे, आमचे बघुत्वा,
तील प्रेम निरुप्रम होते. केवळ रामलक्ष्मणभरताचीच उपमा लोक
देत असत. लहानपणी एके ठिकाणीं खेळणे, तुठा जास्ती मला
कमी इत्यादि मत्सर भावान न भांडणे, परस्परांच्या सुखदुःखार्ने कळ-
वळणं, फार तर काय एक तांब्या घेऊन नदीवर शोचास जाणें,
दि।
द्र
कड 6”
र्
&
ह्या गोष्टी पाहून छोकांस फारच आनंद वाटे. जेव्हां मोठे झाला
व मिळवत झाटो, व समजूं लागलो, तव्हांपासून राजी एके ठिकार्ण
बसून कर्जाबद्दद काय तजवीज करावी, याविपयी नेहमी विचा;
करीत असूं.
शके १७७८ माघ शिवरात्रीचे सुमारास पुण्यास कांहीं यज
मानकृत्य चालविण्यास मी गेला होता, तेथें अशी बातमी ऐकिली क
बायजाबाईसाहेग्र ( शिंदे ) ह्या मथुरेस सवेतोमुग्व यक्ष करविणार
आहेत, ह्या यज्ञांत एकंदर सात आठ ठक्ष रुपय धमादाय होणार
आहे, या संबधाचची पत्रे नाशिक पुणे वगेरे ठिकठिकाणचे विद्वान
मडळीस आलीं आहेत. कजाबद्दरळ मनास हृद्रोग ळागळाच होता
ब कांहीं तरी परदेश हिडल्यादिवाच एकरकमी पेसा मिळावयाचच
नाहीं, हं मनांत पक्क बिंबल्याठळ माक्षा तात्काळ हिंदुस्थानात जा
ण्याचा निश्चय झाला, आपण फार विद्वान् नाहीं खर, तरी याह्षिक
व घमशास्त्र हे आपलं विषय उत्तम गुरूपासून प्राप्त झाठे आहेत
असा मनांचा दट अभिमान होता. शिवाय बायजाबाइसाहेब यांचे
पदरीं बाळळृष्णभट १रापायन दानाध्यक्ष होते. त्यांजवर बाइसाह
बांचा उत्तम टाभ आहे, असें ऐकिवांत होत. ते भापले आघ
आहेत, ब लांचा व तीथरूपांचा परिचय चांगळा साहे, तव्ह!|
त्यांजपासून कांहीं मदत मिळेळ अशी आदा उत्पन्न झाडी. मनाचा
निश्चय कायम झाळा, पण मातापितर बंघुवर्ग व पत्नी यांचे अनु
मोंदून कस मिळवावे, याची मोठी (वता येऊन पडळी. वरसईस
परत आल्यावर हरीपंतास पेणेहून बोलावून आणिळें व लांस सते
हकीगत कळविली त पुष्कळ बाठणे झाल्यावर हलींचे स्थितींत
पञ
हिदुस्थानांत जाण्याचे धाड करणें वाहेट नाही. असं कवूळ करणं
त्यास भाग पडलें. प्रथम बरोबर खुलासा काढण्याकरितां तीर्थरपाचे
नांवाने भाऊपाहेब वैशंपायन यांस ग्वाठेरीत पत्र पाठविळें, त्या
पत्राचा जबाब तोीर्थरूपाच्या नांवावर ग्रेऊन पत्र परस्पर त्यांच्या
हातीं गेळ, आंतीळ मजकूर पाहून थक्क होऊन मला जवळ बोला-
विळे व प्रथम भआापणास न कळवितां पत्र कां ठिहिळें याच कारण
विचारिळे. तव्हा मी उत्तर केळें कीं, वेरांपायन हे आपळे सोयरे खरे,
परंतु ते हली श्रीमान् आहेत, दानाध्यक्षतेचा त्यांजवाडे अधिकार
आहे. तेव्हां पत्र येतें कीं न येते व कोणत्या तम्हेचे येते याचा
भरबेसा नाही, याजकरितां कदावित् आपल्यास ताप मात्र होइल
म्हणून कळविलें नाही, हं ऐकून कांहीं समाधान पावून स्तब्ध
राहिळे ब कांही वेळाने सांगितळें कीं, हिंदुस्थान फार दूर आहे,
तिकडे भापले ठोक थोडे आहेत, जाण्याचे रस्ते फार अवघड
व दंग्याचाप्याचे भाहेत, तिकडे ठोक भांग पितात, स्त्रिया
नादास लाबिणाऱ्या असतात; पुन्हां तुझी कांहीं लोकोत्तर विदया
नाहीं, सबब एकंदरींत तूं हिंदुस्थानांत जावे अस माझ्या मनांत
येत नाही./? ह शब्द ऐकतांच माझी कंबर खचडी. मनांतून
जावयार्या निश्वय होता खरा, परंतु वडिलां्च अनुमोदन मिळेना
याजमळं निरुपाय झाला, तो. पुन्हा कांही आश्या उत्पन्न झाली.
वेशंपायन याची कन्या वरसईस इनामदार करे पेशव्याचे कुलगुरु
यांजकडे दिळी होती, त्यांस पत्न आलें कौ, भापण सहकुटुंब खाल्हेरींस
यावे, इकडे बाईसाहेब सवेतामुख यक्ष करविणार आहेत, सात आठ
त्यक्ष रुपये खःचे होणार आहे, मोजही दृष्टीस पडेल, कांहीं प्राघिही
क
होईल, आमचे भटीस बहूत वर्षं झाली. आहेत तर वुटुबामहित
आल्यास फार बरें होईल. येते समयीं बाळकृष्णपंत यांच चिरजीव
येत असल्यास त्यांस घेऊन यावं, भेटोचा लाभ होईल, आपणांस
यात्राही घडेळ, करेव यांणी पत्र आणून तीथढ्पास वाचून दाखविलं
व तौथंरुपांनीं पुन्हा परवबत् जबाब दिळा. मग मी संकटांत पडला
कोणत्या रीतीने अनुमोदन मिळवून निघून जावे याचा रस्ता
सुचेना. तव्हां मठा एक युक्ति सुचली को, रामभट काकाची
मध्यस्ती घालावी. आमचे चुलते वरसईस शोजारी निराळे धर
बांधून विभक्त राहिले होते, परंत त्यांचे बंधुत्वांत रहस्य फार
चांगळें होत. शेतं, माळ, झाडं, पुस्तवे, पोथ्या वगेरेची वांटणी
झाली नव्हती, नफानुकसानी सदघे सवे एकच भाहें असं समजून
उभयतां बंधु निष्कपटपर्ण ब काळजीर्ने वागत असत. लाचे घरी
जाऊन लांना सव हकौगत कळविळी, व तुम्ही तरी कांही
सांगा अशी फार गळ घातली. त्यांनीं सांगितलं कां विचार करून
उदईक तुळा सागू. दुसर दिवशीं त्याजकडे गेलो; तो आति सुमुह-
तोबर गेला अस म्हणण्यास हरकत नाही.
काकांचा खंत: हिंदस्थानांत यण्याचा निश्रय दिसला, ते
हणे ठागळे कॉ, “ मजला थोडेबहुत देणें झालं आहे व वास्तु नीट
करणें आहे. माझा तर वृद्धापकाळ झाला, मुलगा भाहे, पण तो
कांही विद्या करून पेसे मिळवील असे दिसत नाही. लयापेक्षा
लोकांचे देणे नाहीसे करून वास्तु नीट बांधून ठेवणें माक्षे शिरावर
ओआहे, याजकरितां मीही हिंदुस्थानांत तुजबरोबर येता. तंमात्र
मजळ! सांभाळून धरा झाणून पॉचविळ पाहिजे, हिंदुस्थानांत
र
मी बरोबर असलो तर उभयतांस सुख होईल. पिता पुत्राप्रमाणं
परदेशांत वागून जें द्रव्य मिळेळ तें बिमे वांटून घेऊं, माझ्या
माहितीमुळे ग्वाल्हेरीस व झाशींस आपल्यास जास्त फायदा होईल
लुझ बापापासन परवानगी मी देववितो. ” ह॒ डाब्द ऐकतांच
अलानंद झाला. हरिपंतास ताबडतोब पत्र लिहून पेणेहून बोळावून
आणिठें. व रात्री सवे कुट्म्ब एकत्र बसून विचार सुरू झाला
मी प्रथम नम्रतेने बोढं लागलो:-““ एकंदर आपल्यास कज इष्टेष्टीपेक्षां
ज्यास्ती झालें आहे. अनवस्त्रांचा खर्चे तसेंच जी नमित्तिक कृत्यं
येतात त्यांचा खर्चे, ठढोकव्यवहारसंबंध॑ पहोपाहुणा पट्टी
वगेरेचा खच एवढ्याळांच आपली प्रान्त पुरत न.ही. याज.
मुळें दरवर्षी थोडथोडे कर्ज बाढतें. तेव्हां एक रकमी पुष्कळ पेसा
मिळण्यास देशांतरी फिरल्याशिवाय इलाज नाही. मी जरी
दूरदेशी भद्याप गेळां नाही, तरी मला पक्का भखंसा आहे कां मी
नीट वागेन, व माझ्याने प्रवासांतील हाळ सवे सोसवतीळ, तशांत
काका मजबरोजर संभाळ करण्याकरितां आहेतच. मळा हिंदुस्थानांत
जाण्याबद्रळ परवानगी यावी, कुटंत्राकरेतां यत्त करीत आहे, तरी
कुट्बाच्या नाशबान सव संकट पार पडून सवे चागलच हाइल
कर्धे यांचे गाडींत एक भाग गाडीभाडें देऊन करू, भोजन खच
वगरे हिस्सेरशाने देऊ, भापळे सोयरे धायरे, खाल्हेरीहून पत्र
आढे आहे, त्यापेक्षां जावें असेच म्हणतात. ” असं म्हणून स्वस्थ
राहिळो, तीथरूपानीं पूर्वीच्या सवे हरकती पुन्हां काढिल्या, त्यांस
मी धीर करून उत्तर दिळें की; “ मी हिंदुस्थानांत जातो तो स्त्रियां
करितां जात नाहीं, व मी दापथपूवेक सांगतो को, मीं त्यांच्या नादास
र १
बिळकूळ लागणार नाहो. भांग वगेरे अमळी पदार्थ अगदीं सेवन
करणार नाहीं, शरीर प्रकृतीस फार जपून वागेन, शिवाय त्या देशचे
पक्के माहितगार काका मजबरोबर आहेतच. ते माझे हित अन-
हित पाहूतीळ व मळा कुमार्गाकडे जाऊ देणार नाहींत. !) इत्यादि
पुष्कळ वाटाघाट मध्यरात्रीपयेत होऊन अखेरीस तोथरूपांनीं आज्ञा
दिडी, दुसरे दिवशीं मातुरश्नांशी बसून तिची समजूत पुष्कळ प्रकार
केडी. सवात मातुश्रीचें प्रेम भनिधेचनीय आहे. दोन तीन घटकापर्यंत
मळा कुरवाळून रुदन करीत होती; मी दूरदेशी जाऊन सुखरूप परत
कसचा येतां ह्या कल्पनेने वारंवार तिळा भश्रपात यत. रात्री पत्नीनंही
न जाण्याविपयी पुष्कळ भआप्रह केला, परंतु तिळा सांगितळं कौ
तू नुकतीच जिवावरच्या दुखण्यांतून उठळी आहेस काठी धरून
दोन पावळें चालतां येत नाही, डोकीचे केश पुष्कळ गेळे भाहेत,
तरी आणखी वेद्यार्चे भषध घेऊन स्वस्थ पांच सहा महिने
तीथेरूप मातुश्रीची सेवा करून राहा. हली उन्हाळीचे दिवस
आळे आहेत. व आह्लीं गागशीपे पोपाच सुमारास खचित परत
येता. हे ऐकून ती निरुत्तर झाली व जाण्याबद्दळ ति'चा रुकार
पडला. दसरे दिवशीं काकां्नाही येऊन तीथरूपांस सांगितळं कीं,
“£ आह्मी दोघे हिंदुस्थानांत जातों; तुत काळजी किर्मापे न करितां
येथोळ दोन्हीं प्रपंच चालवावे. विष्णबद्दह निघोस्त असावें, तो पुत्र
व मी पिताच आहे, याउपर काय सागू.” याप्रमाणे बोलणें झाल्यावर
तीथेरूपांनीं मुहृते पाहण्यास सांगितलें. आमची मातुश्री फार
गरीब ब भावार्थी होतो, ती नेत्रास पाणी काढून हणाळी को
:: विष्णु पुन्हा दृष्टीस पडहेळ तो सुदिन आहे. मजळा बोलण्याचे
९
ज्ञान नाही हणून मी बोळत नाहीं सवे ऐकून घेते. ”? तेसमयी
मजळा गहिवर येऊन तिचे पाय घरून मीं सांगितळे कीं, मी आपला
कार्यभाग झाल्यावर उगीच कांही नादाने तिकडे राहौन तर हेच
पाव मजला साक्ष आहेत. तं अगदी काळजी करूं नको
इत्यादि बोळून तिचे कांही. समाधान केल. धाडभट हा फार
लहान होता, तरी मजला एकांती भेटून दूर देशी न
जाण्याविषयीं बोळ ढागठा. तेव्हां. लाचेंही थोडक्यांत
समाधान करून उपदेश केला कीं, “मीं ब काका गेल्यावर
यजमान कृत्ये चाळविण्यास तूच राहिला आहेस, त्यापेक्षां
वेदाची आवृत्ति म्हणन काव्याचा एक छोक म्हणावा. बाको वेळांत
याज्ञिकीचे प्रयोग पाठ करावि. एकंदर फार सावधपणे रहावे. हरिपंत
पेणेस आहे, तीथरूपांपाशीं तूंच आहेस, त्यांचे आक्षेनं वागाव ब
आमची आठवण होऊं देऊ नये. हरिपत व्यवहार पाहीळ परतु
घरचा खटला तुठाच पाहिला पाहिजे, बायका मुळांचे हाळ करू
नको. मातुभ्रीस देवधर्मास जं खर्चास ठागेळ ते देत जा व तिचे
आहेत बांगत जा व तिचें बल्न रोज तूंच थूत जा. मी घरा
असल्यावर हा नियम चाळविळा आहे व माझे मार्गे तू चाढव,
आळस करूं नको. ” कृष्णाबाई बहीण ही छहान होती तिजला
गंगायमनी झारी आणण्याचे कबूळ करून तिचें समाधान केलं.
निघण्याचा दिवस प्राप्त झाऊा,. कन यांजपा्शी गाडीभाडें
गोजनख्च वगर संबंधी ठराव करून आादळे दिवशीं रात्री सवे
तयारी करून पडशी भरून ठेविली, त्या रात्री झाप कोणास भाढी
नाशी लपारीत त तितेत बर भाषणांत “ राविरेव ज्यरंसीत्
.
दोन घटका रात्री उठून मुखमाजनादे आटोपून गांडी घऊन कड
ब]जार रस्त्यावर येऊन उभे राहिळे व आम्हांस बोलावणे पाठविळें,
नंतर तीथस्वरूप काका व मी कुळस्वामिणीस हळद कुंकू वाहून प्राथना
करून तोथरूप मातोश्रीचे चरणावर मस्तक ठेविळें व बाहेर पडून
गाडीपाशीं आला. तेथ इृष्टामेत्र व चेदशास्त्रसंपन विनायकशात्री
हेही. आळे होते, लांचे सवाचे समाधान करून निरोप
घेतळा ब प्रयाणास सारंभ केला. गांवाबाहेर पुष्कळ लांबपर्यंत
घरची सवे माणसें येतच होतीं, ती कांही केल्या माघारी जाईनात.
पुन्हां एकवार उभें राहून त्यांचें समाधान केळे. तीौथरूप व मातुश्री
यांचे नेत्रास पाणी येऊन कंठ भरून आल्यामुळे खांचा बोलण्याचा
इंठाज नव्हता, व माझाही गळा भरून आला होता, तथापि मातु-
श्रीचे कंठास मिठी मारून सांगितलें को, मी पूर्वी सांगितल्याप्रमारण
आपले प्रकृतीस फार जपेन व माघ फाल्गुनाचे सुमारास घरी खचित
परत येईन; तूं काळजी करूं नका. ते समयीं मातुश्री बोळली का,
तुझी भेट पुन्हां होईपयंत मी आपळ प्राण कंठांत ठेविळे आहेत,
असे म्हणून माझे डोळे आपल पद्रानं पुसळे. हरहर मी अतिशय
संकटांत पडणार व बेडाच्या तडाक््यांत सांपडून केवळ मृत्युम्रखा
तुन बाहेर सुटणार व सांत महिन्यांचे बोडीन निघाला तो दु
वर्षांनीं परत येणार, ही घार देवगति आमचे स्वप्तीसुद्धां आठी नाहू।
आतां कोठवर येणार असा रावांनी आप्रह करून तीथरूप
ब मातुश्री व इतर घरची मंडळी परत फिरबिटी, परंतु हारपंत
माघारा जाईना, तो आमचे बरोबर एका कोशपर्येत आठा ब लास
माघार जाण्याबद्दल बहुत आम्रह कठडा, परतु परतेना, शेबटी गाडी व
१३
मंडळीरा तसच पुढ जाऊं दिळ, व आम्ही दोघे एका झाडाखाली स्वस्थ
उभे राहिलां. कंठ दाटून आल्यामुळें कोणाच्यानेही बोलवेना, कांही
वेळ एकमेकांस मिठी मारून कंठमुक्त रडल्यावर हरीपंत म्हणाला,
: पृहा एक वषाचे आंत परत येण्याची मुदत केळी आहे. आजपर्थंत
आपले बंधुत्वरहस्य फार उत्तम होते व वियोगदुःख नव्ह्ते, ते
आतां प्राप्त झाळें आहे. ज्याप्रमाणें राम बनवबासास निघाले
त्या वेळेस भरतानें पुष्कळ सांगितले परंतु फिरले नाहींत व यांनी
नंदिगम्रामास राहून ब्रह्मचये व उपोषणाचा नियम केला, ल्याप्रमार्णेच
मीं दापथ वाहून तम्हांस सांगता को, तुम्ही वषोअंतीं परत न आलात
तर मजला ससाराची कांहीं जरूर नाही. मी निश्चित यतिवेष
धारण करून चालता होईन. एवढा माझा नियम लक्षांत ठेवावा ब
सखस्थपणे जावे, आतां तुम्ही घरची कांही. काळजी करू नये, मी
पेणेहून आठा दिवसांनीं घरचा समाचार घेत जाईन ” असे स्वस्थ-
पर्णे बोलल्यावर आम्हीं चाळू लागळठा, पुन्हा पुष्कळ बोलणी झाडी ब
सरते शोबटीं पुन्हा एकदां आपल्या कृत निश्चयाची आठवण देऊन
अश्चप्रूणे नयनांनी आमचेकडे पहात पहात तो माघारा फिरला.
हरेपंताचे मजवर प्रेम अमर्याद होत यांत संशय नाहीं. पुढे
जेव्हां आम्ही बडांत गुरफटून आमची काय स्थाते झाली याचा
बिळकूळ मागगस लागेना, तेव्हां आमचे घरवे मंडळीची तर खरीच,
पण हरिपंताचची काय स्थिति झाडी असेळ याची कल्पना करवत
नाहीं. आम्ही सुरक्षित घरीं यांव या कारेतां ल्या बिचाऱ्यारन कांही
दिवस निल एकादशणी व हजार प्रदक्षिणाचा नेम करून आपल्या
ठारीरकष्टानें परमेश्वराची आराधना केळी, होच पण्याई वेळोवेळीं
१४
आमचे उपयोगास कशी आठी हं पुढें स्पष्ट होणार आह. असो.
आम्हीं पुढें चाळू लागलो, तो दिवस शके १७७८ कालयुक्त
संवत्सर फाल्युन मास वद्य पंचमी मंगळवार होता. ल्या दिवशीं
खोपवली मुक्कामी धमेशाळेत वस्ती करून जेवणे केलीं. पहाटेस
घाट चढून गेला. तिसरे मुक्कामास पुणे शहरांत शिरला. पुण्यास
स्वस्थ एक दोन दिवस राहून वरसईइची भाड्याची गाडी परत
पाठविली व तीथरूपांस एक पत्र ब एक मुकटा पाठऊन दिला.
आम्ही पुण्यास कपडेलत्ते वगरे सव सरंजाम तयार करविडा ब
सोबत पाहून एक इंदूरपर्थंत भाड्याची गाडी ठरवून र््यांत कर्वे,
त्यांची पत्नी, व एक आठ वषाची कन्या ब खयपाकीण बाई भश्ा
प्रकारे आम्ही कांही चालत कांहीं पाळीपाळीने गाडींत बसत, असा
नेत्र शुद्ध पंचमीस पुणे सोडून प्रवासास भारंभ केटा.
स्य र ड्ऱ डर '$ र श्ै
व ४" % क र र.
देशजातिकुळानां च ये धमा! प्राकावतेतिता; ।
तथेब ते पालनीया पजा प्रभुभ्येतन्यथा ॥
> क्त 1 क ककी म नः ी गति छु
जनापशत्ताभवात बेळ वाशच न्यात | /॥
- - वेगवहारमवूर,
- तारुण्याच्या भरांत, शक्तीच्या जमदानीत प्रवासास[रणी माज नाही,
ई”*
निरनिराळे प्रदेश, देखावे, नद्या, नाठे, उोगर, झाडे, शहरे, खेडी,
१६_
माणरा, रीतीभाती नजरेस पडून नृतनपणाची करमकणुक मनास
हाते व निरनिराळी म!हिती होते, व शहाणपणा येतो. सुखाची खरी
आनंद देण्याची शाक्ति कांही दुःखाची मिसळ असल्याशिवाय
बाहेर पडत नाही. चाटण्यानें आंग दुखणे, आज जेवावयास न
मिळणं, उद्यां भर दोनप्रहरी एखाद्या बाभळीच्या निरळ छायंत पाणी
पाणी करीत बसण, परखां रात्रीच्या भरथंडींत अरण्यांत कुडकुडत
पडण, एखादा जिन्नस विसरणे, थोडीशी भामठ्याची भीती असणे,
तेगेरे प्रसगी घडणाऱ्या गोष्टी प्रवासाच्या सुखात मिळन सुखरूपच
होऊन जातात, पहांटेस उठून आह्मी बहुत्तेक प्रातःकाळच्या
थंडाव्यांत चाठत असों, व नऊ दाहाचे सुमारास कोठें तरी वस्ती
करावी, मग एखाद्या सुंदर नदीचे प्रवाहांत दोन हात टाकून स्वच्छ
स्नान करावे किंवा प्रसगोपात्त एखाद्या उडबकणांतून पचा नेसून
तांन्यांनी स्नान कराव, स्नान करून त्रह्मकभे सपत आहि त
भात पिठळें तयार होऊन जेबीत असूं व बहुतकरून दुपारची
तीव्र उन्हाची घेळ टाळून पुन्हा चाळू ठागत असू. याप्रमाणे पुणे
सोडून वाघोलीचा मुक्काम करून मजल दरमजल नगरा;
जवळ येऊन पॉचला, ता. जंगळांत ओढ्याचे दोन्ही
कांठांनीं तांबड्या पांढऱ्या अगणित कण्हेरी लागून गेल्या आहेत
असे दृष्टीस पडे, एका दिवसांत टक्षपुष्पपूजा होईल असं
पाहून फार आनंद झाळा. व पुष्पंही पुष्कळ गोळा केढीं. नंतर
ऐेथेंच मुक्काम करून दसरे दिवशीं दहा वाजण्याच्या सुमारास नग-
रात शिरली व नन्या* कारंजापार्शी राजश्री नाना जोशी मुळे यांज-
कड जाऊन उतरडां, नगरांत कांहीं दिवस मुक्काम केला व शहर
९५
सर्ब पाहिळें, पुढें हिंदुस्थानांत जाणाऱ्या दोन तीन गाड्या मिळाल्या,
त्यांत यज्ञाकरतां निघाळेळे कांहीं विद्वान् ब्राह्मण होते, त्यांचे
संगतीने नगराहून कूच केलं. मुक्काम दर मुक्काम करीत माठंगांव'चे
नदीवरच धमेशाळेशीं उतरण्याकरितां आलो, तो पांच सहा गाड्या
उतरल्या आहेत, पंचवीस तीस माणसे खटपटीस लागलीं आहेत,
व एकीकडे स्वयंपाक सुरू आहे असं दृष्टीस पडलें. अाम्होही
तेथेच एका कोपर््यांत उतरलो. बाकशी अंतीं बापरसाहेब संगमनरकर
तेथें उतरळे आहेत असे कळले. ते हारदेहांडे म्हणून लांचे नेह-
मीचें रहाण्याचे ठिकाण होते तेथें जात होते. बाप्रूसाहेबांस वतनाचे
सालीना अडीच हजार उत्पन असून जवळ अथही पुष्कळ होता,
हे गृहस्थ फार सज्जन व॒भमेशील होते व चांगले व्युत्पन्न असून
बेदही बराच पठण केला होता. नेहमीं स्माताम्रि सिद्ध ठविल्यामुळें
याह्षिकीची माहिती ल्ांस चांगळी होती. यांच हातून सत्तसंस्था
दोन 'चारदां झाल्या होत्या, ब जवळ गृद्याम्रिसागर वगेरे मोठमोठाले
ध्रंथ होते, सांची पत्वी फार साध्वी पतिसेवापरायणी होती, अडा
गृहस्थाच्या भेटीचा आह्यांस परम लाभ झाठा., चार विद्वान् त्राह्मण
सहाजिक आळे आहेत तेव्हां. जागरण कराव अर्से त्यांच्या मनांत
आल्यावळून दोन प्रहरो मजला द दुसरे दोघांस बरोबर घेऊन
श्रीमंत राजेबहादर माळेगांवकर यांच्या भेटीस गेले. तेथ सत्कार वगेरे
झाल्यावर रावी जागरणाचा बेत ठरला. माळेंगांवचे चार विद्वान व
आम्ही एकत्र नऊ असामी मिळून तेरा असामींचें दोन वाजेतोंपर्यंत
जागरण झाळें. दूध अटीब पुष्कळ होतें व एक एक रुपया दक्षणा
मिळाली, नंतर आम्ही भमशाळत परत येऊन स्वस्थ निजला. आमचे
2७
भ्वरांबर मंत्रजांगरण, होईपयंत एक यजुर्वेदी बआह्मण बापसाहेबाचे
पद्रचा जागत होता व पुढ आमचे बसेबर 'घमेशाळेंत येऊन
निजला. त्या दुर्दवी त्राह्मणास पहांटेच्या सुमारास सपेदेश झाला.
त्याच्या ओरडण्याने मंडळी जागी झाठी, ब मोठा घोळ होऊन
गेला, माणिमंत्रीपधि वगेरे उपाय सुरू झाले. राजेबाहदरही हें वर्त-
मान समजतांच मांत्रिक व वेद्य घेऊन तेथे आठे, परंतु ' सुरक्षित
दैवहतं विनऱ्यति.” कांहीं उपाय चालेना. ता गरीब बिचारा आ-
पळी घरची आठवण काढून रडूं लागठा. पत्नीस रजोदशेन झाळें
आहे. घर नगर जिल्ह्यांत आहे तिकडे जाणें आहे, वगेरे त्यानं
फार विलाप केला. पुढं शुद्धी नाहींशी झाळी व सर्योदयाच्या सुमा-
रास परलोकयात्रेस आरेभ केला. त्या वेळची ती स्थिति लक्षांत
आली ह्मणजे माझे आंगावर कांटा उभा राहतो. प्रवासांत धघमशाळेत
अरण्यांत पाहिजेल तेथें पडावे लागत, आणि अकल्पित मृत्य
कसा येतो, ह्याचे ढळढळीत उदाहरण डोळ्यांसमोर असल्यामुळे
मनाची फार उद्दिम़ स्थिति झाळी व घरची आठवण येऊन 'काचित
अश्रही आठे, असो लाच उत्तरका्य बापूसाहेब यांनीं निवतेले, ब
आम्ही पढं चाळूं लागला. तो मजळ दर मजळ घधुळ्यावरून सात
पुड्याच्या पायथ्य़ापाशीं करबंद बारीचे मुक्कामावर येऊन पोहोचली.
"सातपुड्यांतीळ वनप्रदेशा अतिरमणीय आहे. एकंदर - पबेताची
रुंदी सुमारें साठ सत्तर कोश असून मधूनमधून मात्र उंच शुंगे
आहेत, बाकी डोंगर सखळ आहे. एकदम 'ढावही नाही. काही
व्वढाव आहे कांहीं उतार आहे. सातपुडा ग्हणण्यारचे कारण अस
आहे को, डोंगराचे सात पुडे भांहेत घे सरसकट डागरापफ्ठीकडे
र
जाण्यास सांत दिवस ळागतात. आम्ही डांगर पाहाटेच्या चार
घटका राहिल्या होत्या तेव्हां चढावयास आरंभ कला. प्रातःकाळचा
गार वारा मंद मंद वाहात होता. चांदण्याच्या प्रकाशाने वनप्रेदश
संसारसुखाच्या आशप्रमाणं अस्पष्टटमणीय दिसत होता व अहंपणा-
रूप सुवासाने वन दणदणून सोडलं होतं. आम्हीं पांच साहा
कोश आला तरी सुवास भरून राहिळा आहे हे पाहून आश्चर्य
वाटलें व अरुणोादयानं दिसूं ठागळ तो अनंत बिल्व वृक्ष डांगरावर
लागून राहिळे आहेत व त्यांजवर कावळ्या आरक्त पलुबांनीं युक्त
स॒गंधीं पुष्पे भरली आहेत अस दष्टींस पडळें. अगोदर आम्ही शोव
त्यांत पाथिवप्रजा भी लहानपणापासून घेतली आहे, तेव्हां तं शिव-
प्रियव्क्षषन पाहून मळा अत्यानेद झाला. कोकणांत सगळ्या
गांवामिळून दोन चार बेढाचीं झाडें असतात, ती. पुनः सगळ्या
गांवाच्या प्रजेकारेतां बोरखडून टाकलेली असून त्यांत संबंद त्रिदळ
मिळावयाऱची पंचाईत. अशा अवषेणाच्या देशांतून झलेल्या आह्मां
उपोपितांस ते कोमळ आरक्त जिदळांनीं भरले व सुवासिक
पुष्पयुक्त बिल्बवृक्ष पाहून परम हप झाला यांत नवळ काय £ आम्ही
पुष्कळ पत्रे व पुष्पे खुडलीं व लागलीच एके रस्त्याचे बाजूचे धर्म-
शाळंत उतरलो. अफ़चे ब्यापाराकरितां सरकारानें रस्त्याचे बाजूने
सहा सहा, कोशावर पाण्याच्या आश्रयाने कोलारू बंगले बांघळे
आहित, तशा एका बंगल्यांत ज्ञान जेवण झाल्यावर पुन्हां चाळू
छागलो. ते दिवस वर्संताचे होते यामुळें वक्ष सवे पछवित पष्पित
फित झाले होते, स्क्तचंदन, मधुप, सांग वगेरे वक्ष मोठमोठाले उंच
डागरावर दाढ ढागलेळे होते. कोरिबाचे वृक्ष अगदीं ठाळ होऊन
१९
गळे होते. मधून मधून मिल ठोकांच्या गढ्या म्हणजे किल्ले चिरे-
अदी तट बगेरे सुद्धां लाखो रुपये खच करून बांधलेल्या उंच उंच
शिखरावरून रमणीय दिसत होत्या, व रस्त्यावर कोठें पाण्याच्या
जागेवर चिरेबंदी चोथरे सोईकरितां बांधलेले दृष्टीस पडळे, बाटेने
मिळांची मातीची बांघलेली गांबे फार लागलीं.
याप्रमाणें सातपुड्याची शोभा. पहात जातां जातां महूच्या छाव-
णीहून तीन मजलाच्या सुमारास संध्याकाळचे वेळसत सडकेच्या
शजूचे बंगल्यांत उतरून जेवणखाण केलें. रात्र चार पांच घटका झाढी
तो. दोन पटटणी शिपाई बंगल्यांत उतरावयास आले. प्रवासांत
ओळखी ताबडतोब होतात. शिवाय ते शिपाई गोळ्याकडील अस-
ल्यामुळे आह्ली एकदेशी व एकभाषी जुळलो, मग स्वस्थपणे
पानसुपारी खात बसून चोहींकडाळ हकोगती व सुखदुःखाच्या
गोष्टी सुरू झाल्या. ते सांगू लांगळे को. आजपासून तिसरे दिवशी
परथ्वीवर राज्यक्राते होऊन मारामारी ठुटालुटी होणार ल्यापेक्षां
आह्मांठा अर्से वाटते कीं तुझी देशीं परत जावे. ह॑ ऐकून आम्हास
भीति उत्पन्न झाठी ब मोठ्या उप्कंठेने आह्लीं लांस पुस लागलो.
“: अहो शिपाइबोवा तुली हणतां यांचा अथ काय ? मारामारी
कशासाठी होणार व कोण करणार १?” तेव्हां त्यांनी सांगण्यास
प्रारंभ केला.
५ इप्रजसरकार आजपयंत चांगल्या रीतानें राज्य करीत भाले'
परंतु आतां त्यांची बुद्धि नष्ट झाळी, गुदस्तसाली विठायतेहून उत्तम
कडामिनीच्या बंदुका आणबेल्या ब त्या बैदुकांकरिता काडतुसे
तयार करीत आहेत, तीं दांतांनीं तोडावी ढागतात, दमदम छावणीत
२6
अशी गोष्ट झाठी कौ, एक ब्राह्मण शिपाई स्नानास गेला
असतां एका चांभाराने ताजपाशी लाटा पाणी पिण्यास मागितला.
तेव्हां ब्राह्मण ह्मण लागला की, मी लोटा दिला तर तो
विटाळेल, हें रेकून ता रागाने म्हणाला “ अरे तुझी जात जात
म्हणून फार उड्या मारूं नका. हलोंची काडतुसे तयार करितात
त्यांस गाईची व ड॒कराची चरबी लागते ब ती चरबी आम्हीं तयार
करून देतो. तीं काडतुसे तुम्हीं दातांनी तोडलींत ह्मणजे गाई
चरबी तुमचे तांडांत जाणार व तुही बाटणार, उगीच जातीची
घमण्ड कशाला पाहिजे.” असे होतां होतां दोघे हात-पिटीस
आले व पलटणी लोक बहुत जमले व त्यांनी सवे वृत्तांत ऐकिला
काडतुसे बाटविणारी आहेत ही बातमी थोडक्यांतच चोहींकडे पस-
रली. गाइच्या चरबीच्या भातीन हिंद ब डुकराच्या चरबीच्या भीतीनं
मसलमान सारखे बिथरले. सरकार आपणांस युक्ती प्रयुक्तीने खित्ती
करणार ही भीते सवोीचे पोटांत उत्पन्न होऊन स्वघर्मसंरक्षणाक-
रितां ब्रिचार करूं लागले, शिपाई लोकांनीं आम्हीं काडतुसे घे
णार नाहीं असं आपापळे मख्य अधिकाऱ्यांस कळविळं, व तो मज-
कूर कलकत्यास गव्हरनर साहेब यांस समजला. काडतुसार्चे बतेमान
इतक्या जलदीने चोहांकड पसरले कां, याची कल्पनासुद्धा करवत नाही.
काडतुसाबद्दळ हिंदू व मुसलमान शिपार्यांत गवगधा चालला!
आहे ही गोष्ट फोर्जतील हापीसर लोकांस माहीत होती. व कित्येक
रा्जनष्ट शिपाभांनीं याजपासून दंगा होण्याचा संभव आहि असेही
त्यांस केव्हां केव्हां मद्दाम पत्ने पाठवून कळविळं होतें. परंतु याजपा-
सून कांहीं भयंकर परिणाम घडतील असें कोणाच्याही ढक्षांत भाले
डं
नाही. कढकत्यास काडतुसांचे प्रकरणाचा निकाल करावा याजक-
रितां विलायंते्रन एक साहेब आला व त्यांचे आणि गवरनर साहेबांचे
विचारें असें ठरळे कीं, ही काडतुसे खशीने किंवा बळजारीने सवे
पलटणीच्या शिपायांस वाटलीं पाहिजेत. यांत धर्माची वगेरे कांहीं
एक बाब न ऐकतां जनचे दाहावे तारिखस प्रत्येक हापीसर लोकांनी
भापले पलटणीचे शिपाई बिनहव्यार सकाळ'चे दाहा वाजतां परेडीचे
जाग्यावर बोलावून बेलाशक त्याजकडून काडतुसं घेववावी. जीं पल-
टणें घेतल स्यास हत्यारे घेऊन द्यावी. न घेतील त्यांचें काय करावे
याचा मागाहून निकाल होईल, याप्रमाणे धभे संबधें एकंकार कर-
णारा हुकूम कलकत्याहून सुटला आहे.
इंग्रज सरकारचे मनांत हिंद व मसळमान यांच्या धमाचा कोण-
त्याही प्रकारचा मान ठेवावयाचा नाहीं, व दोईळ तितकी ख्रिस्ती
धर्मास मदत करावयाची. असा निश्वय ठरल्यावरून त्यानीं हें का-
डतुसाचेंच प्रकरण काढलं असें नाही. हिंद घमे शास्त्रांत
सांगेतलेल्या गोष्टी चालवू नयेत अशाबददळ एक चोऱ्यांशीं कलमांची
याद तयार करवून हिंदु राजेरजवाडे यांची एक सभा कलकत्त्यास
भरविली. त्या सर्भेत सर्वास पाचारण केळे होतें. शिंदे होळकर
गायकवाड धुळपुकार व बिलारोयाचा राजा व दतीयेवाले व भोड-
शीवाले वंगेरे सवे बंडे लोकांस बोलावणीं केलीं. त्यांत नानासाहेब
पेशवे व लखनूरची वेगम व झांशीची राणी ब दिलीचा फिरोज-
शाहा यांस मात्र बोलावणं झाळ नाही; बाकी दरोबस्त बडे लोक
राजे ब मांडलीक यांस बोळाबणीं सरकारनें कलकत्त्यास यावें म्हणून
केलीं. सवे लोक आपापले जागीं योग्य सत्कार होऊन बसल्यावर
दरे
२
सभेपुढे ती याद वांचली. त्या यादीचा मुख्य सारांश असा होता
कॉ हिंदु मुसलमान यांचे धमासंबंधं॑ कायद्याने कांही एक हक्क
ठेवावयाचे नाहीत. उदाहरणाथ एक कलम असें होते कीं जर
चौघा भाबांपैको एक असामी पक्का बाटला म्हणजे खिस्ती जझ्ञाळा
तर त्याचा वांटणी संबध हक्क जाऊं नय. तो पतित झाला तरी
त्यानें आपला भाग घेऊन घरांत जेथे वांटणी येईल तेथ राहावे
दुसरे एक कळम असे होतें कौ. हिद धमात. पुनविवाह स्त्रियांनी
करूं नये असे लिहिळे आहे. करतील तर त्यांस पतित
समजून जातीबाहेर टाकांग्या. असें असतां असा टराव
करण्यांत आळा की जर कोणी विधवा पुनर्विवाह करील
तर तिचे मुळगे हे पतित नव्हत व तिढा जिंदगी वगैरेचा
सव हक्क आहे. असो याप्रमाणे हिंदुसुसळमान धर्माचा अपमान
करणारीं कलमे त्या यादींत पुष्कळ होतीं. याद सभेत वांचून
दाखवून, दवी याद तुझांस कबूळ केळी पाहिजे वयाप्रमाणे पुढे
आह्यो हिंदुस्थानांत कायदा चालविणार अशी समजूत दिली,
ते वेळेस बाणपरूरचा राजा उठोन सर्भेत बोळ लागला कीं 'हें हिंदुस्थान
भरतखंड जंबुद्दीप आहे. या भूमीस कमेभूमी आसें ह्मणतात. या
द्रीपाळा ळागून सवे सिंव्हलद्रिपादे आहेत. परंतु हिंदूचे मुख्य
हेंच आहे. तर हिंदूचे देवास आमचा कंटाळा आळा असल्यात
साहेबाचे क्मणण्याप्रमाणं कबूळ होइल, नाही पेक्षां ज होणं ते होवो.
सावभीम राजा प्रजस अधर्माच्या गोष्टी करण्याविषयी जरी उपदेश
कर्राळ तथापि प्रजा ऐकणार नाहीत. जर करितां चोऱ्याशीं कळमे
भंमढांत आणावयाची भाहेत तर धर्मसबंधी बखेडा होईल.' नंतर
र्र
एक नबाब उठून बोलला को या. हिदुस्थानांत मुसलमान व हिंदु
एके ठिकाणीं राहत आहेत परंतु परस्पराचे धर्मास उपद्रव करीत
नाहीत, या उभयतांचे धर्मास हानि करणारा राजा जय पावत
नाही. पहा दिल्लीचे तक्तावरच्या बादशहाचे मनांत हिंदूधमे बुड-
वून सवे मुसलमानी कराबी असे येतांच त्यांचे सावभौमत्व नाहींसें
झाळे, याजकरितां इंग्रज सरकारांनी या यादींतीलळ कळमे अमलांत
आणू नये. या प्रमाणे त्या सर्भेत अनक भापणे झाली असें ऐकत!
परंतु त्यांचा उपयोग झाळा नाही व राजेरजवाडे ढोक आपापले
ठिकाणीं नाखप होऊन परत गेले.
से समयीं त्ते थेच ढोक बोळूं लागले को भातां ज्याचा त्यानें
विचार पहावा. पृथ्वीवर मनुष्यांचा संहार होणार, हिंदुलोक व
मुसलमान ढोक धर्माविषयी आम्ही मरून जाऊं परंतु बेधर्मी होणार
न 7५
> पराचा कावळा झोऊन लोकांत कशा प्रकारच्या कंड्या पिकतात
यांचे वरील भाषणांत चांगळं चित्र आहे. सन १८५७ चें नुकर्ते पूर्वी
हॉणभे सन १८५६ त लोकांच्या आग्रहावरून विधवाविवाहाचा कायदा
पंसार झाला होता. तसाच खिस्ती झालेल्या लोकांचा इकत कायम ठेवणारा
कायदाही त्याच वर्षी पसार झाळा त्यामुळें सरकारचा घर्मसंबंधांत द्वात
घालण्याचा विचार आढ अशी लोकांत भीति साहजिक उत्पन्न झालो. इत.
क्यांते काडतुसाचे प्रकरण उपस्थित शाळे. याच संधीस हणजे मार्च सन
2८५७ त जयाओराव शिंदे कलकत्यास गव्हनर जनरळचे भेटीस गेठे
होते, ( केचा बंडाचा इतिहास पान ५३८, ) या. सर्व गोष्टीवर वराळ
करपना रचित्या गेल्या असाग्या,
२४
नाहीं असा निश्चय करून एक विचार करून वार्गू लागठे आहेत.
ती नेमळेळी तारीख आजपासून तीन दिवसावर आली आहे,
ठरलेल्या तारखेच्या दिवशीं अधिकारी यांस धमोकरितां भाम्ही
काडतुसे घेणार नाहीं असं तीन वार सांगून पहावें, नाहीं म्हणतीळ
तर लांगठींच ला ल्या छावणींत ज गोरे ठोक असतील त्यांस
कापून काढून दारूगोळा मेगजीन खजिना खगुदाम सुद्धां
आपले ताब्यांत घेऊन छावणीस आग लावून द्यावी भशी गुप्त
पत्रे ठिकठिकाणीं मिरत येथीळ छावणीतून गेलीं आहेत. अशी
भयंकर स्थिति आजपासून तिसरें दिवशीं हिंदुस्थानांत येणार सबब
आम्ही रजा घेतढी आहे. आम्ही घरा मुलामाणसांत जाणार,
तुम्ही दक्षिणी त्राम्हण पुर्ढे जाण्याचा विचार करीत असल्यास फार
संकटांत पडाल, तुम्ही परत जावे हे फार चांगळ असें आम्हांस
वाटते. !! हा मजकूर ऐकून आम्हीं फार घोटाळ्यांत पडलो,
यज्ञाकरिता. एथवर दूर आल्यावर कांहीतरी पैसा मिळ-
विल्याशिबाय देशी परत जाणें फार जिवावर झालं. शेवटी
अर्स ठरविले कौ. झापण लढवई लोक नाहीं, गरीब मिक्षुक
ब्राह्षणय आहो, काळे ढोक एकत्र होऊन धमाकारेतां भांड-
तात त्र आपल्यास भय नाही. असा विचार ठरून निल्याप्रमार्ण
पटटीटेस उठन गाड्या भरून चाळू डागली. वाटेने पांचचारदां
पाड तोक भेटले, त्यांनीं नांगितळे का तुम्ही यात्रेकरी ठोक कसे
सुराक्षत जाळ त खरे. निदान जूनचे दाहावे तारखपर्यंत इंदूर शहरांत
तरी जावे. आम्ही तसेच जोराने पुढें चाललो. सायंकाळी एके
बंगल्यांत बस्ती केली, तेथही तोच मजकूर ऐकिला, उ जाडते
२६
तारीख दाहावी येऊन पोचली, निल्याप्रमाणे गाड्या भरून आम्हा
सवे पुरुष चाळू लागलों. आपल्यास महूचे छावणीवरून जाणें
आहें. ती उठटेपर्यंत दगा आहे, एकदां महू उलटली म्हणजे
सुटला, अशा धास्तीने व आडोन रस्ता जोराने आक्रमित असतां
सकाळचे दाहा वाजायचा सुमार झाळा. महूची छावणी मैलावर
राहिळी. तो एकाएका तोफांचे भावाज व बंदुकींचे आवाज दातावधि
होऊन दिशा गुंग झाल्या; त्या बाजूस घुराचा कल्लोळ होऊन
दिसेंनार्स झाळं. आमचे मंडळींचे प्राण कंठांत भाळे, आतां काय
होते या धास्तीने मंडळी निस्तेज जाहली, परंतु पर्वा नि-
श्रय केल्याप्रमाणे हळुहळू पुढ चालु ढागला; तशांत,
मागं फिरणं ही दुरापास्तच होते. छावणीचे जवळ येऊन
पोचला, तों ती फार मोठी आहे असं दृष्टीस पडळ, उत्तर व दक्षिण
हिंदुस्थान यांमधील नांके असल्याकारणाने सुमारे तीन कोश पयेत
पसरली होती, तबढी सवे पेटवून दिली होती. वायु फार सुटल्या-
मुळें भग्नीच्या ज्वाळा भर्यकर चालल्या होला, मध्यान्हींचा समय
झाल्याकारणाने प्रीष्म सर्यांच अत्यंत प्रखर तेज वरतून पडले होतें.
व खालीं वडबानला सारखे दोन तीन कोरापर्यंत जलाचे समूहू
तापवीत होते. सवे जिकडे तिकडे भणभणीत ब उदासीन दिसत
होते. काळे लोक बेदील होऊन एकमेकांस आरोळ्या मारीत होते.
असा भयंकर अन्थे व कळकळाट होऊन गेला होता. .
आम्ही जवळ जातांच दोन तीनशे ठोक धांवत येऊन आम्हां
भोंवतीं गराडा घातला व गाड्या एकदम उभ्या केल्या, आमची
मंडळी धास्तीने होरपळून गेली होती, परंतु मी धीर घरून बोळ
3
ळागलो. अहो शिपाईबोबा आम्ही गरीब मिक्षक आह्मण आहों.
पुणं प्रांतांत राहता. बायजाबाई साहेब शिंदी सर्वतामुख यज्ञ करणार
आहेत ह्मणून पत्रे आल्यामुळें आम्ही यज्ञास जात आहा. आह्मांपाशी
पोथ्यापुस्तके आहेत हीं आपण पहाबींत. तुम्ही हिंटुधर्मासाठी जर इंग्रजा-
बरोबर भांडतां तर आम्हां गरीब वेदशास्त्र पढलले ब्राह्मणांस ळूटमार
करणें तुम्हांस यदास्वी होणार नाहीं तुम्ही आमचे या दुंग्यांत संरक्षण
करून आमची एकाद्या शहरांत सोय लावून द्या. या गोष्टीने
तुम्हांस जय येईल, व दुःख पडणार नाहीं. यार तारखेस दंगा
होणार हें आम्हांस तीन दिवस अगोदर माहीत भाहे. परंतु आम्ही
निभय आहो. कारण काळे लोक जर धमासाठी भांडणार तर
आम्हां वेदशास्त्रसंपन गरीब भिक्षुकांस बिळकुळ भय नाहीं इत्यादि
माझ बोळणे ऐकून व आमच्या पोथ्या वगेरे पाहून त्यांनी एकदम
आम्हांस असं सांगितळे कीं आतां यक्ष तर राहिला परंतु तर्म्ह
निभेयपणे आम्हांबरोबर असाव. ख्चवेचाचा कांहींरक काळजी
करूं नये, इतक्यांत रस्त्यानं घोड्याच्या गाडीचे टपाल आले.
शिपाई ढोकांनीं त्याजवर हलला करून डांकवाल्यास ठार मारून
दोन तीन ओझी कागद माळावर फंकून दिळें व ळोकांच्या बंग्या
वगेरे आपल्या ताब्यांत घेतल्या. नंतर तारायंत्राचे खांब उपटून
तारांच्या हातीं धरण्यास काठ्या वेल्या.
याप्रमाणें त्या झोटींग ढोकांच्या स्वाधीन भाम्ही झाश्यावर
त्यांनी . पाण्याचे नजीक एका & लिंबाचे झाडाखाली
आह्यांस ' उतरावयास जागा दिढी. तेथे गाड्यासुद्धां उतरून
"०० टोल “कणा णी 'म्मुश्ल-
क॑ केया इतिद्वास पाहतां हा देगा तारीख १ जुलेस क्ञाळा असे दिसते,
२.
स्नानसंध्याभोजना[[दे ढुत्ये आठोपळीं. काळे कोक बायका-
पोरांसुद्धी बाहेर पडे होते, काळे ढोक फोजेसह रिसाठा वगेरे
बरोबर घेऊन इंदुराकडे कूच करूं ढागठे,. मजळ दरमजळ उज-
दिनीबर येऊन दोत्त कोशावर पाणी झाडी चांगळी पाडून सर्व
फोज उतरली, भाहांसही फोजंतच जागा उतरावयास दिली होती.
नित्य कमे आठोपस्यावर मोठ्या दिलगीर वत्तीनें एकेठिकाणी बसन
विचार सुरू झाला. “या बिघडलेल्या ठोकांपातन आपली सुटका
कशी होणार, ह ळोक आपल्या जीवावर उदार झाळे भाहेत ब
नेहमी मारू मरू याशिवाय त्यांस दुसरे कांहीं सुचत नाही.
याजबरोबर राहून आपल्यास सुख व्हावयाचे नाही, शिवाय
आपल्यास राहण्याबागण्याची पार अडचग होऊन गेली आहे.
देतीळ तितक खाळु पाहिजे. निघतीळ तेव्हां निघाले पाहिजे,
रात्रीबेरात्री चाळळें पाहिजे, एक घटका दिवस राहिला कीं बिकिटं
लागून जिकडे तिकडे पाहरेबेदी होणार, मग शोचास सुद्धा जा-
ण्याची हाकाहाक, थेट हवालदारापर्थंत वर्दी पोचून परवानगी
काढावी लागते. आणि शिवाय फिरतांना वेडेंबांकड पाऊल पडलें
तर पटकन एकादी गोळी लागून स्वगेयात्रा आपोआप घडणार,
तेव्हां कांहीं योग्य कारण दाखवून त्याचें त्रासांतूत सुटन गेला
तर पुनजेन्म झाला अर्स समजून परमेश्वराचे आभार मान ”
इत्यादि बिचार झाल्यावर दोन तीन पलटणी सुभेदार ”_
'चयाच झाठे होते त्याजपा्शीं मी संधि पाहून खट
बोळूं लागला “' सुभेदार आम्हीं तुत्याबरोबर आल
राहिला. आह्यांस फार सुख झालें. कोणतीच
शर्ट
नाहीं. इंदूर मुकामी आमचे पुण्याहन आणळेळे गाडीबान ठरावा-
प्रमाणे सोडून गेळे, तरी तुझी आह्यांस गाड्या देऊन येथवर आणिळें
हृ उपकार या दिवसांत फारच आहित, आतां आमचा घरूम निघा-
त्यापासून अभिप्राय असा आहे कौ दव्य मिळेल ते मिळवावे, व यात्रा घड-
तीळ ल्या कराब्या. हीं ही उजनी नगरी आढी आहे इजला अवेतिक!
म्हणतात. येथे ज्योतिर्लिंग श्रीमहाकाळेश्वर आहे. क्षिप्रा नामक
गंगा भाहे. हं क्षत्र श्रोकाज्ी क्षेत्रासमान आहे. यास्तव येथ क्षेत्रो-
पोषण करून क्षोर वगेरे प्रायश्चित्त करावी १ श्राद्धादे कुथे धर्मी-
प्रमाणे करावी असे आमचे मनांत फार आहे. यास्तव आपण कृपा
करून गाड्या देऊन आम्हांस क्षेत्रांत पोंचविळे पाहिजे. उल्जयनी
जवळ आहे खरी परंतु अराजक असल्यामुळें एकटे जाण्यास आह्यांस
फार भय वाटतं यात्त्तव मेहेरबानीनं इतके आमचे केळे तसे बंदो-
बस्ताकरितां ढोक बरोबर देऊन क्षेत्री आम्हांस पोचतं करावें!
इतक म्हणून स्वस्थ राहिळा.
बंडवाळे ळोकांची धर्मावर श्रद्धा फार चांगळी होती. ब अद्याप
निदेय व निरथेक मारहाण वब कामक्रोधादिकांचें प्राबल्य बंडाच्या
बाल्यावस्थेमुळें यांचे ठिकाणीं वसू ढागळे नव्हते. त्या भाविक
सुभदारांनीं माझं म्हणणं स्वस्थपणं ऐकून घेतळें. व संतोषाने उद-
" * प्रातःकाळी तुमची रवानगी करता. भस ताबडतोब सांगितलें.
पीं उजाडतां कांहीं गाड्या व सुमारे पंचवीस शिपाई
पभेदार आम्ही होतां तेर्थे आढे. आमचे पायांवर
चाह्मणास दोन दोन रूपये दक्षिणा दिली ब भाह्यांस
मास कदमपर्यंत बोळवीत येकून नमस्कार करून
२९
परतछे, ते पुढे शिदे सरकारचा आश्रय मिळविण्याकारेतां निधूनं
जाणार असा त्यांचा अभिप्राय आहांस समजला होता. भआाह्यास
मोठ्या संकटांतून सोडविळें याजबद्दद अवंतिका क्षेत्राची. मोठी
आमभारपवक स्तुति करीत चवाठ्यावर येऊन पोचलो. तेथें गाड्या
रिकाम्या करून शिपायांच्या स्वाधीन केल्या ब ते आम्हांस रामराम
करून परत रोठे. भामचे बरोबरचे लोक आपआपले बिऱ्हाडाचे
पत्त लावून निघून गेळे. आम्हीं वरसईकर मिळूम दानाध्यक्ष
वेशंपायन यांचे आप्त विष्णुपंत जोशी उळयनींत राहतात असें
माहित असल्यावरून त्यांचा शोध काढीत हारकाधीद्यांचे मंदिरांत
गेलो. तेथ शोध लागला, त्यांची भेटही झाळी. आह्मांस सुरक्षित
पाहून त्यांस फार आनंद झाला व आम्हांस सांगूं ठागळे कौ ' वेशं-
पायन यांजकडून पत्र आल्यास पांच चार रोज झाले. त्यांत मजकूर
असा कां आमचे जांवई कर्वे गोडशासहवतेमान इकडे येण्यास
निघाल्याचे पुण्याहून पत्र भाळ आहे. ते आपल्यास भेटल्यास लांस
कळवावे कीं तूते इकडे येऊं नये दंगा फार आहे दंगा कमी झा-
ल्यावर पत्र येईल तेव्हां यावे तेव्हां आतां तुम्ही येथेंच रहावे.'
हें भाकित आह्यांस परवीच कळलें होतं. मग विष्णुपंत याजकडेच
बिऱ्हाड ठेविळे व यथाक्रम यथावकार क्षेत्रकृत्ये आटोपली,
उज्जनी क्षेत्रांत बराच मुक्काम घडला. क्षेत्रांत क्षेत्रचालीप्रमाणे
दाट वस्ती व अरंद, दगडांनी माचून काढळेळे रस्ते आहेत.
हें दाहर फार प्राचीन असून येथे मोठमोठाले इतिहासप्रसिद्ध वि-
ऊमादि 'चक्रवती होऊन गेले, त्यांच्या अमानुष महत्वाची साक्ष
देणारी अञी मोटमोठाठी दोन ताड टसीची ब पंधरा बीस हाल
क.
रुंदीची भिताड चुनेगश्वी बरींच द्टीस पडतात. अस हणतात
काँ. उळयिनी नगरी पाढथी घातली आहे. तेथे विटा नवीन
भाजण्याची जरूरी नाहीं. बहुतकरून भुईमध्ये जुन्या विठा सांपड-
तात. एकादे जमिनींत मिताड लागळ, ह्मणजे मोठ्या इमारतीचे
काम होते. येथें भतृहरी पूर्वा राज्य करीत होता त्यास विषय
संबर्ध भति पश्चाताप होऊन सव राज्य सोडन विदेही होऊन तप-
श्वर्यस बसला, ला गुहेस हली भतृहरीची गुफा हणतात. तं ठि-
काण भेरवगडावर असून फार रमणीय शांतरसानुकूळ आहे.
अशी उज्ननीची मजा पहात पहात पांच सहा दिवस लोटले. बंडां-
संबे्धे दररोज नवीन नवीन बातम्या येऊन जिकडे तिकडे हाळचाळ
होऊन गेली होती. तो एके दिवशीं धारचा राजा मरण पावल्याची
खबर आली. धांरेस पवार या नांवाचे राजे राज्य करीत होते.
हछींचा राजा फार चांगला, रर, विचारी, शाहाणा व धमेशीळ मसा
होता, राज्य चांगलं चालत भसल्यामुळ खजिन्यांत द्रव्य सांठडे होते.
वृद्ध झाळा तरी पाटी पुत्रसंतान नसल्यामुळें विरक्ति उत्पन्न होऊन
त्यानें पुष्कळ दानभभ केला; ब नाशिक, उ्र्यंबक, वांई, पंढरपूर
वगेरे पुष्कळ यात्रा केल्या व पुर्द काशीयात्रेची तयारी झाली होती.
दिवाणजीनीं शालजोड्या, धोतर, पितांबर वगेरे आह्मणास देण्याकरितां
तयार करून ठोतेळे होते, व खचास आठ लक्ष रुपये रोख तयार
होते. ता. कोणी दुष्ांनीं त्या सशीळ राजास मूठ मारिली,
““ मनसा अनिंतितं कार्य देवमन्यच वितयेत् ” लाने भरणसमयी
आपल्या निकट संब्रबाचा एक मुलगा दत्तक घेतला. नंतर राणी
ब दिवाणजी योसे बिचारे असं ठरलं क्री, यात्रेनिमित्त -काढळठेला
ह)
सवे पेसा उत्तरकार्यास लावावयाचा. त्याप्रमाणे उत्तरकायोतील
दक्षिणा मिळविण्याकरिता उज्ननीतून बह्मणाच्या झुंडाच्या अंडी
निघाल्या, मजळा बातमी समजतांच येर्थ स्वस्थ बसण्यापेक्षा धार
शहर व उत्तरकायाची मोज पाहून यावे, असें माझे मनांत फार
भरल, तेव्हां काकांजवळ गोष्ट काढिली कीं, “ भापणास मतिका
संबंधे दान बिलकूल ध्याबयाच नाहीं. परंतु आपण मेहनत करून
दानखंड, दानचंद्रिका, दानमयूखादि मोठमोठे ग्रंथ पाहिले आहेत;
काणल्या दानास दानांग होम आहे कोणत्यास नाहीं, कोणत्या दानास
ब्राह्षणास किती पावळ पोचबावे वगेरे प्रयोग प्रत्यक्ष पाहण्यास
रांपड6!ळ, आजपर्यंत असा लाखा रुपयांचा उत्तरकायीस दानधर्म
झाळा नाही व पुढेही होण कठीण. यास्तव येथें तरी स्वस्थ बसणें
आहे, त्यापेक्षां आठ दहा राजांत सवे कृत्य जाऊन पाहून येऊं.”
काकाचे मनांत ही गोष्ट भरठी व दुसरे दिवशीं कर्वे यांचा निरोप
घेऊन आह्ली उळनींतून निघालो, वार्टेत चमेण्वती नदीचे मनोहर पात्र
लागळं, त्थ॑ हजारो ब्राह्मण चोहींकडून जमले होते. यथच्छ
स्नानसंध्या भोजनादि करून मजळ द्रमजल धारा नगरीत शिरला,
तां सव शहर ब्राह्मणांनी भरून राहिळे भाहे, असे दिसल. उजनी,
हेदूर, देवास वगेरे ठिकाणाहून सुमारे दहाहजार दक्षिणी बरह्मण
दक्षिणाथ जमला होता. शहरांत जाह्मणाकडे तर जागा उरण्यास
राहिळीच नव्हती, पण युद्राकडेही मिळण्याची पंचाइत झाली
होती. शाहरांत शिरल्यापासून एक प्रहरभर बिऱ्हाड ठेवण्यास जागा
शोधीत होता. परंतु मिळेना, शेवटी बाजारांत एक दक्षिणी सोनार
पाहून त्यांच दुकानाचे ओोल्यावर नका नको झणतां आशे ठेवून
शद
पंभयतां बसलाच. जागा मिळावयाची नाहीं असं ते निक्षून सांगतच
शेते, पण आम्ही बटवा काढून पानसुपारी तंबाखु काढढी वत्याला दिली
अ बोळ लागळा., “ आम्ही मुशाफर आहो, आह्यांस मागिलदारां
फक्त जेवण करण्यास जागा दिली तर फार मेहेरबानी होईल.
झाम्ही या ओढ्यावर निजत जाऊं, तुह्तांस बिलळकूळ तोशीस लागू
देणार नाही, ” अशी पष्कळ गळ घातल्यावर सोनाराने कबूल
केळे. आम्ही तेथे बिऱ्हाड लाविले ब रात्री फराळ करून स्वस्थ
निजला. दुसरे दिवशीं उठून शहरांत दानं कोठें होणार त्या जा-
गेचा शोध करीत करीत नगराचे उत्तरेस दानशाळा सांपडली,
तेथें पाहतो. तो मोठा हत्ती जाण्यासारखा दरवाजा असून चोहीं-
कडून बांधलेली जागा दृष्टीस पडली. दाने सवे आंत होणार;
बाहेर पिंपळाचे पार दोन तीन होते, त्याचे छायेखाठीं सवानी जमा
व्हावे; ज्याचे नांब निघेळ त्याणं आंत जावे, असा बेत दिसला,
तेव्हां ज्या हेतूने आला. तो सिद्धीस जात नाही व बाहेर राहिल्याने
दानविधि दृष्टीस पडणार नाही. असा विचार पडला. बिर््हाडी
येऊन स्नानसंध्यादि आटोपरन बाजारचा शिधा सरंजाम आणला
व भोजन केलें. तिसरे प्रहरी दानशाळेंत जाण्याची परवानगी
कशी मिळवावी याचा विचार करूं लागला, परंतु रस्ता सुचेना.
शेवटी दानाध्यक्षाच्या नांवाचा एक अजे लिहिला. आम्ही देशांतरचे
ब्राह्मण आहो, यात्रेस जातांना उळनींत येथीळ सवे दुःखकारक
हकीगत कळली, आह्णयांस ग्रृतासंअधें दान बिलकूल घ्यावयाचे
नाही, परंतु दानसमारंभ पहाण्याची फार इच्छा आहे. अलीकडे
दालघमीस एवढा. खच कोणी केला नाहीं व पुढेही विचारच आहे.
३३ |
यापेक्षां सावोधि दानप्रयेग पहाण्याचे इरायाने येथे भला भारही.
परंतु दानशाळत जाण्यास परवानगी लागते याजकरितां तेवढी
परवानगी द्याळ तर फार उपकार होतीळ. मिळत नसल्यास परत गेळं
पाहिजे, असा मजकूर लिहून दानाध्यक्षाचे घराचा शोध काढून
शिपायाचे हाते भज लावून दिला, अजाप्रमा्ण ताबडतोब परवानगी
चिठ्या मिळाल्या. दुसरे दिवशीं सकाळीच भोजन आटोपून चिठ्या
दरवाज्यावर दाखवून दानशाळेत गेळा. आंत यादीचे ब्राह्मण सुमारें
दोनशे जमले होते. एकंदर अनेक दाने झालीं. ऐन्याच्या अंबारीसह
साठंकार एक हत्ती दिला. वरती आठ हजार रुपये दक्षणा दिली.
शिबाय नुस्ते तीन हत्ती पांच हजार दक्षिणा देऊन दिले. चार
घोडे, तीन उंट, दाहा बेळ, नऊ क्षी व तेरा दासी दिल्या. एक
ठाय्यादान झाळे. महादानाचे ब्राह्मणास पायजमा, घोतरजोडा, अंग-
रखा, शिपाईंगिरी पागोटे, ढाळ तरवार व पुष्पाचा हार इतक सामान
चढवून प्रजा करून गुलाळ उडवून जितकी पावळें .यजमानाने
बरोबर आलें पाहिजे तितकीं पावळे यजमानानें पोंचवून दरवाज्याबाटे
ब्राहेर काढून द्याब्या. बाहेर पडल्यावर त्याची छी थू काय विचारावी. बाहेर
हजारो तेळंग बंगरे लोक जमलेळे असतच. त्यांनी हुर्या करून या
बिचाऱ्यावर शोणमार करावा. दासी दान घेणाराची तर फारच
फजिती. एखाद्या सुंदर सवोलंकार युक्त अश्या दासीचा
पदर एखाद्या गरीब बावळ्या ब्राह्मणांचे धोतराशी बाघून
त्याची दरवाज्याबाहेर धिंड निघाठी ह्मणजे ढोकांच्या 'चावनट
थट्टांनी व शेणमारांनीं त्यांची दुर्दशा दुर्दशा होऊन जाई. तश्ांत
ती दासी ठुच्ची असली हणजे ला न्राह्मणाबरोबर झराक्षर चाढे-
द.
नाशी झाढीं, कीं ब्राह्मण गया वयां होई, शस्यादान घेणारा मनुष्य
एक यजुर्बेदी होता. त्यास ताटीवर बसवून एक सोन्याचा मरत देह
करून त्याजजवळ ठेऊन ताटी 'चार माणसाचे खांद्यावर देऊन
दरवाज्या बाहेर काढून दिली. हत्तीदानाचे ठोक शहराबाहेर आले कीं
पुन्हां राजांच सवकास हत्ती विकून टाकीत. कारण फुकट मिळाला
तरी हत्ती रंकाला काय होय १ याप्रमाणें तीन दिवस प्रातःकाळ-
पासून बारावर 'चार वाजे तांप4त दानाची मोज पाहिळी. चोथे
दिवशीं भूयसीचा संकल्प होऊन भनुष्टान पाहण्यास शिष्ट वसत
होते त्यांची याद होऊन प्रत्येकास पांच पांच रुपये व धोतरजोडे
मिळाळे. आह्मांसही मिळाळे, नंतर एक दिवस राजांनी सवे हिंडून
पाहिली, (थारा नगर फार टुमदार आहे. तेथ भोज वगेरे राजे राज्य
, करीत होते, अशा कथा आहितच. या शहरास दगडी चुन्याचा कोट
आहे. कोटाबाहेर तलाव पुष्कळ आहित. पाणी महामूर भाहे. अडीच
साडेतीन हातांचे आंत मोठे इतके पाणी छागतें, याजमुळें बाग-
ब्गांचे फार सुरेख असून बागाइती उत्पन अति स्वस्त आहे.
भाजीपाला केळीची पाने, पुष्पे व फळें या शहरासारखीं दुसरी कोठें
मिळत नाहींत. धारा नगरचे पश्चिमेस तीन चार भेळावर एक
लहान परवेत आहे त्याजवर काविश्रेष्ट काटिदास याची वरद देवता
श्री महाकाळिका इर्चे देवाळय सुरेख आहे. देवस्थानाची नेमणूकही
फार खाशी आहे. चोघडा आहे, पूजचे साहित्य, समया वगैरे सव
रुप्याचें आहे. कािकेचे दर्शन जेऊन आम्ही घोरेहन निघाला.
उनञनीस आलों ता. वैशंपायन यांजकडून देंदूराहून पत्र झालेळें
श&
कर्वे यांनी दाखविले. त्यात मजकूर की दंगा लवकर मोडेळ असं
वाटत नाहीं. तरी दिदे सरकारचे शिपाई सुमारे पंचवीस तीस
उज्ञनीहून येणार आहेत. त्यांची सोबत पाहून सर्वोसह निघून
थांब, नंतर ठांगढींच शिपायांचा शाघ लाविला, ब त्याजबरोबर
भाड्याच्या गाड्या करून खाल्हेरीत जाण्यास निघाली.
वाटेने सारंगपूर म्हणन एक टुमदार शहर लागलें. येथील वस्ती
चांगली असून बाजार पेठेंत भर मजल्याच्या हंबेल्या आहेत. देवळें
फार मनोहर आहेत. रहरचे दोन्हीं बाजूनं नदी निकट वाहत आहे
व बाहेर हिरवे गार बागांइत लागून गेळें आहे. अशी शडरें पहात
फ्हात ग्वाल्हेरीस पोचलो, व भेशंपायन यांजकडे उतरलो. 'चोहींकडे
दंगे उत्पन झाल्याकारणाने यज्ञ राहिला होता, परंतु बायजाबाई साहे-
बांनीं दक्षिणेतून आलेल्या ज्राह्षणाची बरदास्त चांगली ठेविली
होती. पावसाळा सुरु भसल्या कारणाने बहुतेक मंडळी 'चातुमोस्य
तेथेंच राहिली. त्यांस बाईसाहेब दरमहा दाहा रुपये ख्चोबद्दल
पाचवीत असत. आम्ही ही मुजुमदार यांचे वाड्यांत स्वतंत्र बिल
ऱ्हाड करून स्वस्थ चार महिने राहिली, ग्वाल्हेर किल्यापासून नजी-
कच लहानसा गांव आहे, महादजी शिदे बादशाहावर स्वारी करण्गा-
करितां बरोबर मोठे लष्कर तोफाखाना घेऊन जातांना येथेंच मुक्काम
केला. येथून स्वाऱ्या करून शत्रूंपासून खंडण्या घेऊन जय होत
गेढा, याजमुळे येथेंच वाडा. बांधून राहिलं, लष्करी डोक जेथें जेथे
उतरले होते तेथेच घर बांधून राहिले, एकंदर लष्कर बसाहत
सुमार तीन-साडेतीन कोश झाळो आहि. भोंबताठी झुंडे
शै
डोंगराचें एक कडेंच आहे. झाडी कोठेंच नाही. शहरांत कोरे
कोठें तलाव उकरले आहेत. राजधार्नांचे रस्ते प्ररात्त असून फरस-
बंदीचे आहेत. शहराजवळ फुलबाग म्हणून फार विस्तीणे संदर
उपवन आहे. त्यांत नाना तऱ्हेचे देशोदेशींचे वक्षेबल पुष्पवाटिक।
असून मध्यभागीं हवा खाण्याकरिता एक जलमंदार बांधळ आहे,
वयाचे काम पाहण्यालायक आहे. तेथून सुमारे चार मेळावर नदी
आहे, त्या नदीचे कांठावर मोठी शिंदेसरकारची छावणी आहे
याप्रमाणे ग्बाल्हेरात सकाळसंध्याकाळ फिरून चातुमोसाचे दि-
घस काढले. शहरांत एका नामांकित ग॒हस्थाचे येथे आषाढ महि-
न्यांत मुळाचा ब्रतबंध झाला, त्याजबद्दळ मोठें प्रामण्यच माजळे,
त्यामुळे ढोकातर विद्वानाच्या सभा पाहण्यास सांपडल्या. हा फार
अलभ्य लाभ झाला. वेदशास््रसंपत्न तातु दीक्षित हे फार विद्वान
वेदश्यासत्रनिण्णात होते व त्यांच्या मतावरून त्रतबंध झाळा होता
त्यांनी विठलमंदिरांत स्मातिवाक्ये सूत्रप्रमाग व मेत्रायणीय परिशिष्ट
बरून आषाढांत उपनयन विष्णुशायन होड तापयेत करावे अस
सिद्ध केळे. व पंचगोडांत अशी वहिवाट आहे; अस एका मथुरेच्या
ब्राह्मणाचे साक्षीवरून ठरळें. सारांश, मुंज शास्त्रोक्त ठरून सभा-
विसजेन झाली. कार्तिकांत बाईसाहेब्रांनी दक्षिणेतून आलेल्या
ब्रां्मणांची सभा करवून बिदागी दिढी, त्यांत आम्हांस पातांबर व
दीडशे रुपये रोख मिळाळे. याप्रमाणे ग्वाल्हेरीचे काये मनाजोगे
झाल्याधर आतां पुढढ॑ काय करावें याविषयी विचार करूं लागल,
२७
भागा २ रा,
सहसा विदथीत न क्रियामविवेकःपरमापदां पदम् ।
ग्वाल्हेरांत असतांना बंडाच्या बातम्या दररोज आह्यांस ऐकूं
येतच होत्या. आज ही पलटण उठली, उद्यां ती उठली, येणेंकरून
सवे लोकांचीं मने घांदळून गेळी होतीं व निरनिराळ्या ळोकांचे
नाना तरंग चालत होते. कोणी सव्वाहात रंभापत्रावरच्या भोजनांत
गक होते. कोणी चीजवस्त कोठें ळपवाबी याचे विचारांत होते,
कोणी दक्षिणेंत जाण्याचा बेत करीत होते. कोणी दुसर्याचे द्रव्य
उपटावयास सांपडेळ या आशेवर बसले होते. शिंदे, होळकर
इत्यादे सरदार या प्रसंगास काय कारतात याजवर लोकांचें डोळे
लागून राहिळे होते. ग्वाल्हेरींत दिवाण दिनकर रावजी यांचे चित्त
इंप्रजांकडे एण आहे, असे स्पष्ट दिसून आल होतें, परंतु त्यांचा
पगडा शरिद्यावर कितपत पडतो याचा अंदाज लोकांस झाला नव्हता.
आमचे चुलते श्रीमंत बार्जारावसाहेबांचे वेळेस ब्रह्मावतांस होम-
शाळेवर अव्यक्ष होते हाणून पूर्वीच सांगितळ॑ आहे. अह्मावतोहून
हमेशा काकांचे ओळखीचे लोक जिवाचे आशेने पळून ख्ाल्हेरीत
राहूवयास येऊं लागळे, व लांजपासून तेथाळ हकीगती समजूं
ळागल्य!. श्रीमंत नानासाहेब यांचे पेनरान अजीनत्त्बंर केल्यामुळें
त्याचे मनांत इंग्लशाविपर्या अत्यंत द्वेषबाद्दि उत्पन झाली होती;
व स्वत; भेथवान् व शूर असल्यामुळ व पदरी बंध बाळासाहेब व
रावसाहेब तर्सच तात्या टोपी इत्यादि हिंमती मंडळी असल्यामुळं
राञ्यक्रांतांचे बिचार त्यांचे मनांत घोळत असत. ढखनोची तेगम
र
ऱ्ट
व दिललोपति इत्यादि इंग्रज सरकारचे अन्यायामुळ समदुःखी झा
लेल्या लोकांशीं त्यांचा पत्रव्यवहार होता व मून मधून धर्मभयान
आतुर झालेल्या पळटणीच्या ऑफिसर लोकांशींही त्यांच्या मुलाखत
होत. परंतु स्वपरबलाबळ जाणून, अम्नींत पतंगासारखें मरू
जावें व सवेस्वी कुळाचा नाश करावा एवढा हिय्या करण्याः
सामथ्य त्यांचे म्नांस येइना. अर्से सांगतात कौ, एके दिवर
संध्याकाळचे सुमारास घाटावर संध्येस निवडक मंडळी बसल
आहे, गंगेच शुन्न उदक मंद वहात आहे, व उष्णकाळ भस
श्यामुळ अत्यंत प्रिय “भागीरथी-निइर-शीकराणां बोढा मह
केपित-- देवदार असा वायु चित्तास आनंद देत आहे, व वेदर्मा
रामचंद्र शास्त्री बोवांशी कांही. 'वमविपयक बोलण चाळळ आं
तो. एक पलटणी अम्मडदार, फंसाने भरठेळा घोडा भरधांब टांका;
घाटाबर आला ब नानासाटेबरांस मजरा करून बोळ लागळा व
सरकार; मिरत यथील छावणीदीळ ळोक घमभयास्तव उ
इंग्रज ळोकांस ठार मारून दिलीस जाऊन लांना बादशाहा'
अधिपतित्व दिलें. हिंदु घमावरही तोच कठोण प्रसंग आढा आर
ध शिपाई ठोकही धमासाठीं मरू, परतु वैधर्मा होणार नाहीं, अर
दृढ निश्चयाचे आहेत; हिंदू धर्मास तर आपल्या शिवाय आधि
पाते राहिला नाही. जर हिंदूचे आधिपत्य स्वीकारावयाचे असेल त
ह्याक्षणां कानपुरावर ही तखार व हा घोडा घेऊन चला. ६
अकल्पित प्रसंग पाहून शास््रीबोवांदे मंडळी घाबरून जाग
जागी शून्यद्वष्टि बसली. नानासाहेब किंचित् आरक्तनेत्र होऊ
त्या स्वाराकडे सारखी ढक ढावून कांही. वेळ स्तब्ध राहिले
च
२९
शेवटी एकाएकी. नानासारेब दहाणाळे की, बरं आहे जर हजारी
लोक धमोसाठीं मरून जाण्यास तयार आहेत तर मीही आपल्या
बायकापोरांची आद्या सोडितो. यास श्री गंगामातुश्री साक्ष आहे.
अस हणन घोड्यावर बसून आवेशाने घोडा फॅकला. वाड्यांत
येऊन बाळासाहेब इत्यादिकांस मजकूर निवेदन केला, १ लागलीच
आपले बरोबरचे ढोक घेऊन कानपूरचा रस्ता घरला,
ब्रह्मावते बंडास जाऊन मिळालें ही बातमी हं हे ह्मणतां चोहींकडे
पसरली, कांहीं द्रव्यवान् शाहाणे ठोक जिंद्गीची व्यवस्था करण्यास
ळागळे, कांहीं दुसऱ्या मुळुखांत निघून जाण्याचे तयारीस लागले,
कांहीं स्वामिभक्त तेथच राहून धीर देऊ लागळे, कांहीं बिचारशून्य
आनंद मानून उड्या माझें लागळे. नानासाहेबांस बंडवाली फोज
ब्रह्मावर्तांचे रस्त्यावरच भेटली, फोजतीळ ऑफीसर लोकांचें व
नानासाहेबांच बरंच वेळ खलबत झाल्यावर सवे शिपायांनी आम्ही
तुमची आज्ञा पाळूं ब जीब आहे तापर्यंत नोकरी करूं, इंग्लिशांस
कधी शरण जाणार नाहीं व सेन्य सोडून पळून जाणार नाही, वगेरे
आणा शपथा वाहिल्या. नंतर निरनिराळ्या कामाच्या नेमणुका
झाल्या व फौज कानपुरावर परतली.
भाद्रपदमासी एके दिवशीं खाल्हेर शहरांत फार धांदल उडून
गेढी आहे अस आहक्मांस दृष्टीस पडलं. रस्त्यांत लोकांची गर्दी जमून
कुचबुच चालली आहे. शिबंदी खार इकडून तिकडे धांवत
आहेत. पुष्कळ दुकाने बंद आहेत, असे पाहून कांहींतरी बंडाची
धामधूम खाल्हेरींत चाळळी आहे असे समजून आह्मी बाहेर पडलो
शत
तेव्हां असें समजलें की, श्रौमत नानासाहेबांकडन तात्याटोपी शिंदे
सरकारची कुमक मागण्याकरितां आठा आहे
तात्याटापी यास आह्यी बाजारांत पाहि. मुरारांचे पलटणीपेकी
चार पळटणी त्याने अनुकूळ करून घेतल्या, आणि शिद्यास कळ-
विळे कीं, आही इतके दिवस येथं राहिलो परंतु तुमचे राहरास
किंवा मुटुखास बिळकुळ धक्का ठाविळा नाही. तरी आाह्लांस
ओझ्याकारितां गाड्या, घोडी, उंटें वगेरे सवे तयारी तुही करून
दिली पाहिजे. असा त्यांचा भमिप्राय समजल्यावरून जयाजीराव
दिंदे व दिनकरराव हे मुरारीचे छावणीत तात्याटोपी यास मेटावयास
गेल, शहरापासून तीन कोशांवर नदीचेकाठी ती छावणी होती
तेथ जाऊन सवास भेटून-जो जाण्यास सरंजाम ढागेल तो आही
देतो परंतु आमच्या मुलुखास हात न ढावतां तुही निधन जाव-
असा ठराव होऊन पानसुपारी, अत्तर गुलाब झाळा. दसरे दिवशीं
शिदे यांनीं जो सरंजाम--गाड्या, घोडी, उंट, हत्ती, वेळ, खचरें
वगैरे ढागळा-तो पुरवून तात्याटोपी यास रवाना केळें व ग्वाल्हेरीचे
विप्न टाळठे. मुरारीचे पळटणींत बिपाचे गोळे अकरा होते. एका
एका गोळ्यास दोन हजारांवर खर्चे झाला असून ला गोळ्याचा
असा चमत्कार अस को, गोळा फुटतांच आंतून धूर निघून तो
धूर मनुष्याचे डोळ्यांस लागला का, डोळे फुटून जावे व मनुष्यही
मराव. जे जं साहेबळांक शिदे यांजपार्शी जीव वचचावण्याकारेतां
राहेळे होते, त शिदे सरकारास नहमीं सांगत असत कीं, मुरारी
पलटणी जे बागतील तें त्यांस द्यावें, परंतु त्यांस बिघडून देऊं नये,
१
कारण हे ढोक फार ढढवडे असून यांचेपाशीं विषधम्राचे गोळे
आहेत, ते गोळे ब त्या पलटणी तात्याटोपी मिळवून घेऊन
चालता झाला.
नंतर तात्यासाहेब गुळसराईवाळे यांचे हृद्दींत शिरून केशवराव
गुळसरडवाळे यांजपा्शीं तीन लक्ष रुपये खचोकरितां मागू लागळे
केशवराव यांनीं उत्तर केळं कौ, असे शिपाई मिळवून मळूख
काबीज झाळे असते तर कित्येक करते. तुझं आुद्द बंडवाळे भाहां;
आह्मी तुहांस कांहीएक देणार नाहीं व तुम्ही आमचे मुठुखांतून
ताबडतोब चाळत व्हावें. हें ऐकून तात्याटोपी यानें लागढीच
युद्धाची तयारी करून डंका वाजविला; ब शहरास वेढा देऊन
तोफांचा भडिमार सुरू केळा. केशवराव याजपाशी लोक थोडे
असून त्यांजजवळ बंदुका जुन्या चालीच्या सुताचे तोड्यार्ने
पटविण्याच्या होत्या. अशा तऱ्हेचे लोक पाहून तात्याटोपी याचे
ळोक एकदम हला करीत पुढे गेळे, व गोळ्या घाळून कडाभिनीचे
दोन दोन अवाज काढळे, तेणेकरून संस्थानचे बहूत लोक मरण
पावले १ बाकीच्यांनी घाबरून पळ काढिला. ते समयीं तात्याच्या
ढोकांनीं आडवे होऊन पुन्हाः आवाज काढिळे. ल्ामुळे पुन्हा
पुष्कळ लोक मरण पावले, बाकी राहिले लांनी हातांतील बंदुका
टाकून देऊन भूमीवर नमस्कार घातले. तुम्हा गरीब आह
तुतांस भाझी मारीत नाहीं, परंतु केशवराव यांस जिवंत धरून
यावा असं वचन घेऊन त्यांस जीवदान दिलें. त्या लोकांनीं
आणणार त “न का ५ 4 “८ *४८ 0700 १ “हग पण २९०११० ७०५५०५०५०५५॥ “0000 ९९९५ 00०९७७०”
आनतरच्यनकी ७
२ ही हकोगत इतिहास पाहता कानपूरच्या पहिल्या लढाईनंतरची भादे
घया पलटणी कानपुरच्य़ा वुसऱ्य़ा लढाईत होला,
४९
केशवराव वास शोधून आणून तात्याठोपी याचे स्वाधीन केढा.
नंतर खाजना छुटून केशवराव यांस बरोबर घेऊन ताव्याटोपी
मजळ दरमजळ करीत कानपुरावर येऊन पोचला.
कानपुरास गंगातटांत भूस बांधून, ह्मणजे वाळूच्या गोण्या
भरून त्या कोटासारख्या रचून आंत गोरे ढोकांचीं पठटणे राहिली
होती, तां त्या धुसाचा आश्रय करून ढढाई माजवीत असत. बा-
हेरून काळे लोक पुष्कळ प्रयत्न करीत परतु धूस तोफांनी फुटेनात.
बहुत दिवस ढढाई चाळली. मुरारीच्या पलटणी आल्या त्याही
पुष्कळ लढल्या, परंतु कानपूर हाती येईना, शोवटीं व्यूह कोणत्या
झांगारने फोडावा याजबद्दळ एक नेपाळी ब्राह्मण नानासाहबांचे
माफत अनुकूल करून त्यास पांच सातशे रुपये देऊन कानपुरास
आणविला त्यास सव धूस दाखवून त्यानें सांगितल्याप्रमाणे तोफांचे
मोचे बांधून भाडिमार सुरू केल!. भांतूनही तोफा व कडामिनी
सुरू झाल्या. वादे बाजू लागलीं. त समयी विषाचे गोळेही आंत
टाकीत चाळळे त्यामुळें आंतळे लोक डोळे फुटून त्रस्त होऊन
तडफडून स्वगाःचा रस्ता धरूं ठागळे, बहुतेक गोरे लोक मरण
पाबळे, बाका राहिळेले गंगेकडीळ बाजून बाहेर पडले, ते काळे
लोकांनी घरून केद केळे, या लढाईत बाळासाहेब स्वतः मोरच्यावर
जाऊन तोकेस बत्ती देत असत.
याप्रमाणे जय मिळाल्यामुळे कानपूर शहर हस्तगत जाहले व
गोरे लोकांचे सामान, दारूगोळा, खजिना, तंबू वगेरे श्रीमंतांनी
आपले ताब्यांत घेतळ आणि शहरांत आपल्या नांवाची द्वाही
फिरनिळी, बाजार उघडून सवे व्थबह्वार तुरू करवषिठा, श्रीमंतांनी
४
ब्रह्मावतांस जाण्यास जोशीबावास मुहते विचारून चंद्रानुकूल्य पाहून
सांगितल्या मुट्ूतोवर मोठ्या थाटानं कूषष करण्यास आरंभ केला.
हजारो स्वार व पायदळ पुढे चालत होतं, व मागें पुढे रोहिले,
अरब, शिद्दी, यांचा पहारा चालत होता. चोघडा वाजंत्री ताशे
नगारे दिंगे वगेरे अनेक मंगलवाद्य वाजत होतीं. याप्रमाणे हळूहळू
थाटाने मिरवत मिरवत व भाळदार वारंवार पुकारत जातां जातां
रात्र पडली, तेव्हां वाटेन शेंकडा चेद्रज्योती लाविल्या. शोबटीं खारी
त्रह्माबर्तास पोचढी. शहर गुड्या तोरणं वगरे अलंकारांनी शोामिवंत
केलें होते. ब नागरीक ढोक पुष्पे दूवी स्वारीवर टाकीत होते.
नानासाहेब पालखींत बसळछे होते, व बाळासाहेब आणि राबसाहेब
हत्तीवर अंबारीत बसून बाजूने चालत होते. अशा थाटाने स्वारी
वाड्यांत जाऊन पोंचळी. नंतर दुसरे दिवशी शास्त्रीबोबा वगेरे
विद्वान् मंडळीस शालजोड्या धोतरजोडे व दक्षिणा देऊन संतोपषित
केळे, व त्याच्याच विचारे राज्यप्राप्तीकरितां अनुष्ठाने व आहण
भोजने सुरूं केडीं. याप्रमाणे जिकडे तिकडे शहरांत आनंदोत्सव
होऊन नाच तमाशे चाळू झाले.
पंचवीस वषोचे पूर्वा हिंदुधमाची स्थिति ब ल्याजवरील
ठोकांची श्रद्धा फारच निराळी होती यांत संशय नाहीं. आणि अ-
सही ह्मणण्यास हरकत नाहीं कॉ हळींचे दिवसांत केवळ काडतुसांचे
कारणाधरून इतके भर्यकर बंड कधींही झाळें नसते. साहेब लोकां-
नची पटणे दक्षिणेतून व चोहींकडून राज्य रक्षणाकारितां धांवून येत
आहेत व झाडोझाड सापराध निरपराध लोकाची प्रेते ठोबत आहेत
शा प्रसंगांत मनर्ण्यांस ब्राह्मण भोजने आठवाती घे पत्रिकेच्या लांब
8४
ळांब गुंडाळ्या सोडून गणित करून प्रहानुकूल्य काढीत बसावे, हं
हृष्छीं फार चमत्कारिक वाटेळ, परंतु ल्या वेळच्या ठोकाची 'मेश्रद्धा
भशी बळकट होती को, तरवारीच्या घारेपेक्षां अग्नींतील घतवारा
जास्ती फटट्प होईळ, आणि सुमुह्ठतोवर प्रयाण केळें तर शात्रुक्षय
खचित होईल, असें ठोक मानीत होते. याप्रमाणे जिकडे तिकडे
शास्त्रोक्त अनुष्टाने व ग्रहश्यांति चाळू केल्या व ब्राह्मण संतपणं हो
सुरू केढीं. परंतु शहरच संरक्षण करण्याच्या बंदोबस्तास विसरले
नव्हते, शहरची तटबंदी करून गंगेचे बाजूनें झुव घाटापासून
मार्च बांधून तोफा ठावून ठेविल्या होया.
एके दिवशीं क्षेत्राचे खाळील बाजूनं इळाबाद उफ प्रयागाकडे
एक आगबोट गारे लोकांनीं भरळेळी चालली होती; त्यांत साठ
सत्तर गोरे ठोकांच्या बायका ब वीसएक मुळें व सुमारे पंघरा पुरुष
होते. ती नांव जात असतां दुषिणीनं धुतघांटावरचे गोलंदाजागे
हेरली; आणि ताबडतोब श्रीमंतास जाऊन कळाविळे कॉ. एक नांव
गोरे लोकांनीं भरठेली प्रयागाकडे जात आहे. व त्यांत बहुतेक बा-
यक आहेत. हुकूम झाल्यास नांव टप्यांत आल्यावर गोळा टाकतो.
हे शेकून नानासाहेबांनी जबाब दिठा कीं नावेत जर बायका मुळें
असतील तर त्यांस मारण्याचे कांही प्रयोजन नाही. गोलंदाज परत
आल्यावर नाव तशीच पुढें येऊन थुव घाटावरून ब्रह्षेथर खाळून
जात असतां भूतेश्वरा नजीक ला गोरे ठोकांचें दु्देवामुळें गंगेचे
तळीं वाळबंटांत रुतली, आुद्ध भागीरथींत आगबोट चाळत नाही
घुमाकंस हणजे लहानशी आगबोट मात्र चालते. कारण गंगाबा-
इच्चा हरवक्त वाळूचा खेळ चाठला असतो, हाणजे पात्रांत एका-
४५
एको एके ठिकाणीं वाळूचा ढिंगार बनतो. आगबोट जात असतां
वाळूवर लागली, हे पाहून गोलंदाजाने नानासाहेबांस कळावेळे की,
धुव घाटावर नांव आळी लांवेळेस आपण हुकूम दिला नाही,
परंत आतां. दिळा पाहिजे. कारण श्रीगंगेचीच त्यांजवर
अवकृपा हणोन इात्रक्षज्रांत नांव अडकली, यापेक्षां ताफेचा
गोळा टाकून आम्ही सर्व माणसं मारून टाकर्तो. असें सांगून
तोफेबवर येऊन तोफेस वत्ती दिळी. तिकडे नांवेवरचे ढोक
कांही पाण्यांत उतरून नाव ढोटीत होते ता गोळा नांबत पडला.
गोळा नावेत पडतांच आंत दारू होती ती सवे पेट्टन भडका झाला
आणि सवे बायका मुलें जळून गेळी, पेकां दाहा बायका व तीन
मुळे व चार पुरुष इतके वांचळे, त्यांस धरून कैद केलें. व
छोटी नांव घाळून आगबोटीवर दाहा हजार पर्यंत खजिना सांपडल!
तो आणला.।
त्र्मावते मुक्कामी गारे लोकांच्या बायका सुमार साठ व कांहीं
मुळे अशीं केद करून ठेविलीं होतीं, त्यांजवर पंचवीस ढोकांचा
पहारा नेमिळा होता. व तुरुंगही मजबुतीचा होता. प्रतिदिवशीं
सकाळी झाड्याकारितां सवे कैदी ळोक पहारेकरी यांनीं गंगेचे वाळ-
वंठावर नेऊन सव विधि आटोपून पुन्हा परत आणावे या प्रमाणें
क्रम सरू असतां, त्या बायकांत एक स्त्री मोठी राजकारणी हुशार होती,
तिने एक भंगीण फितूर करून दोन मोहरा देऊन प्रयागास पत्र
नेण्याचे तिच्याकडून कबूल करविले, नंतर एके दिवशी एक इंग्रजी पत्र
| फचा हतदाास पाहता हा नाव फत्तपडाहून भाला हाता क व्हा० ९
पा. १५३
४६
लिहून जेथ ती हल्ली झाड्यास बसली होती तेथेच संकेताप्रमाणे टाकून
तेथून ती उठून गेली. पढीकडे तं पत्र भंगीणास उचळून घेतेसमयीं
पहारेकरी यांनीं पाहिळे. लांनी ल्या भंगिणीस तेथेंच केद करून
व ते पत्र घेऊन नानासाहेब यांजसमोर दोघांस हजर केलें. ल्या
भंगिणास पंचवीस फटके देतांच सवे फितूर कबरुळ होऊन तिन
सवे मजकूर सांगितळा, नंतर इंग्रजी वाचणारा आणवून लांजक-
डून पत्र वांचून पाहातात ता. आंत असा मजकूर होता कीं, कान-
पुरावर जय होऊन शात्रचे ढोक आमनदाने नाच तमाशे करीत
व्रह्मावतीत बहोष पडळे आहेत; फोजचा बंदोबस्त नीट नाहीं सव
गाफीळ आहेत, याजकारितां शत्रवर चाळून येण्याची वेळ ही फार
उत्तम आहे, इत्यादि मजक्र ऐकून पलटणी लोकांस एकदम आविश
थेऊन दंगा करून हणू ळागळे कां, या. शा्रूच्या स्त्रिया इतक्या!
राजकॉरस्थानी आहेत को, लांना अशा अडचणींतही फितूर करून
प्रयागास पत्र पाठविण्याची तजवीज केढी, तर या कोणते वेळेस
दगा करतीळ याचा नेम नाहीं. याजकरितां या सर्वास ठार मारून
टाकावे हे फार बरें. असें हणून शिपायी ळोकांनीं फार उचल केली.
ते समयीं नानासाहेबांनी हुकूम केळा कीं, स्वरियांस मारणे हें रास्त
नाहीं, यांजकारेतां जिणे फितर केला तीस मात्र तोफेचे तोंडीं द्यावे. हें
कून शिपाइ ळोक निथरून गेळे ब मोठ्या आवेशाने तेथून निघू.
केदखान्यांत येऊन तरवारीनं व बंदुकांनीं त्या दुष्ट अनावर झालेल्या
लोकांनीं बायका-मुळांचा चेंदा-मंदा केला,
४8७
बांथकामुढांचा हा जो भयंकर घात झाळा तो नानासाहेबांच्या
हुकमार्न झाला असो किंबा पलटणी लोकांनीं केला असो, परंतु हा
प्रसंग असंत निंदास्पद झाळा यांत संशय नाही. पूर्वा अस मराठे-
शाहींत कधी झाळं नव्हते. शिवाजीमहाराजांनी कल्याण येथ हस्त-
गत झाळेळी एक मुसलमानाची स्त्री सत्कार करून नवऱ्याकडे परत
पाठविळी. तर्सेच चिमाजी आप्पा यानींही वसईच्या किल्याच्या
वेढ्याचे वेळीं एक शात्रकडील स्त्री नावेंत पळून जातांना सांपडली
तिला ठुगड, चोळी देऊन शत्रकडे परत पाठविली. याप्रममाणें
शात्रूकडील (त्रियांचा मान पूर्वी ठेवीत गळे. कानपूर येथील घड-
ठेळा प्रकार हिंदुस्थानाच्या इतिहासांत मोठाच काळिमा आणणारा
झाळा, व या कृत्यामुळे अश्वत्याम्याप्रमाणें नानासाहेबांच्या नांवास
कायमचा कळंक लागला, तेच समयी शाहाणे व वृद्ध बोळं
लागले काँ, या प्रसंगी आह्यांस वाटत होत को, गोरे ठोक वि
ठायतेस परत जातात आणि पुन्हां हिंदू मुसलमानी राजय होते; परंतु
ती आहा आतां राहिली नाहीं, कारण स्त्रियांचा वच करणें हे महार
पातक आहे व शास्त्रांतही स्तरियांस कोणलाही अपराभधांस देहांत प्रा-
यश्चित नाहीं. परंतु ह॑दुष्कम यांजपासून फार घडले यांजमुळें
यांना जय थेणे दुरापास्त आहे.
या कृऱ्यास पंघरा दिवस झाले नाहींत ता चोहीकडून गोरे ठो-
कांच्या पळटणी कानपुरावर जमल्या, प्रयागाहून बव कलकत्याहून व
उत्तरेकडून व दक्षिणेतून मद्रासी काळ्या पलटणी एकाएका कानपु-
रावर येऊन मोरचे बांधून लढाईची तयारी करूं ठागल्या. ही बा-
तमी त्रह्मावतास समजतांच पेरावे यांनी तात्याटोपी व लालपुरी बोंबा
ष्ट
गोसाधी व जळका रामभाऊ या तिघांस फौजेसुद्धां ताबडतोब रवाना
केडें व कानपुरास जाऊन मोर्च बांधून युद्धाची तयारी करण्यास
सांगेतले, मागाहून समहूतोवर नानासाहेब, बाळासाहेब व रावसाहेब
देवांस नमस्कार करून बाहेर पडतात तो. अपशकून
एकाएकां हाऊ लागले, प्रथम मांजर आडवं गेळें, नंतर एक तेलंग
ब्राह्मण टोपळींत भस्म घेऊन पुढें आठा. पुढे जातात तां ठांकडे
विकण्याकरितां आढीं. नानासाहेबांचा घोडा एकाएकीं अडला
आणि एक घटका खोळंबा झाला. आणि रावसाहेबाचे घोड्याचे
नेत्रांस पाण्याची धार लागली होती. याप्रमाणे अनेक अपशकून
झाळे, परंतु आतां ही फिरण्याची वेळ नाहीं, असं जाणून अ्रत्वाचे
झावेश!नें तसंच पुढं चालले. कानपुरावर येऊन पोंहोचळढे त
ळढाई सुरू झाली होती. दोहो पक्षांकडील तोफा बहुतेक सार-
रूए'व होत्या. परंतु इंप्रजांकडील फांज पुष्कळ व कवाईत शिक
छेळी ब नव्या दमाची होती. तोफा कवाइत वगेर कामांत इप्रज
लाक काळे लोकांपेक्षा हुशार असतात यांत कांही संशय नाही.
पेराव्यांकडेही इंग्रज लोकांनी तय्नार केलेल्या पलटणी होत्या १
गोलंदाज होते. याप्रमा्ण दोहा पक्षांकडीळ लढाईची सामग्री बहतेक
सारखीच होती.
११
कानपुरचा जंग फार निकराचा झाळा, इंग्रजी शिपायी मारलेल्या
बायकापोरांच्या हकोंगती ऐकून अगदी चवताळून केवळ सुड उगवि-
ण्याकरितां लढत हात, वे त्यांचजवळ वांगल्या तोफा ब कसबी
गोलंदाज असल्यासुळ शात्रच्या सन्याचा भराभर नार करीत वाळले,
काळे शिपाइही राज्याकरितां ब जीवाकरितां लढत होते, तोफेच्या
8९
कामावर स्वतः नानासाहेब व बाळासाहेब जिवाची परवा न धरितां
मेहनत करीत होते. शोंपन्नास स्वार घेऊन तोकेवर तट्टन पहून
गोलंदाजास कापून काढून तोफेच्या कानीवर खिळा ठोकावा, याप्रमाणें
बहूत सरदार व शिपाई शूरत्वाचीं कार्मे करीत. सूयोस्त झाल्यावर
ही दोहींकडे चंद्रज्योति ब मशाठी लाविल्या व रणभूमीस उजेड
करून लढू लागळे, वीरांस श्वास सोडण्यास सुद्धां फुरसत राहिली
नव्हती. काळे लोकांस खान, भोजन, निद्रा नाहोशी झाडी. लढा-
इचा नंबर आला हणजे लढून मार्गे येऊन हातावरचे हातावर
साखर पुरी खाऊन मिस्त्यांपासून ओंजळीने पाणी पिऊन पून्हा
युद्धास प्रवृत्त व्हान. याप्रमाण युद्ध दाहा दिवस चालळं उभयपक्षा-
कडील बहुत लोक मरण पावले. शेवटी पुरुषयत्त निफल दैवबळ
प्रधान होऊन भकरांवे दिवशीं एकाएको वारा फिरला, शात्रूकडील
व यांचेकर्डाल तोफांचा व बंदुकांचा धूर यांचे अंगावर येऊन शिपा-
यांस दिसेनासे झाळें. धुरळीन नत्र भरून गेळे, अगोदरच काळे शिपाई
बहुत मरण पावडे होते. पुष्कळ पळाळे होते, बाकीचे दुर्देवाने
भयभीत होऊन रण फुटटं ठागळे. गोरे लोकांनीं मोरच्यांतून तोफा
बाहेर ओढून पुढं चाळ केली, व काळेळोक भयातुर होऊन
दद्यादिशा पळत सुटले. बाळासाहेब यांनीं मोठया आवेशानें लोकांस
परत हांक मारून, एका तोफेवरचा मोळदाज मेला होता ला
ताफेवर जाऊन तोफ चाळू केली, तो दुसरे तोफेवरचा गोलंदाज
मेढा, याप्रमाणं तोफा रिकाम्या पडत चालल्या ब लोकदी पळू
लागळे. इतक्यांत नानासाहेब व रावसाहेब भरघांब घोडे टाकीत
ब
तेथे आळे, आणि बाळासाहेबांस विनंती केढी कॉ, युद्धाची शिकस्त
4 १
झाली, परंतु इंश्वराने यश दिळं नाही. तरी येथ विनाझारण राउ-
मरणाने मरून जावे त्यापेक्षां येथून पळून जाऊन पुन्हां उद्योग
करून सन्य जमवूं व शत्रंस लढाई देऊं, मग एक शात्रत जिकू
नाही! तर महारणांत पडन स्वगे जिकू. तस्मात् आतां ब्रह्मावतीचा
रस्ता घरण फार बर॑ अस वाटते. हे शब्द ऐकून बाळासाहेब
ढागठेच आपल्या घोड्यावर बसले व तिघांना त्रह्मवतांकडे घोडे
फॅकळ. बरोबर कांहीं पायदळ व घोडेखार मात्र राहि होते.
बाकांच्यांनीं अंतरंवेदींत उतरून फत्तेपुराकडे पळ काढला.
संध्याकाळचे श्रीस्याचें सरतं रक्तकिरण ब्रह्मावतोवर पटून
नाहींस झाढे. दिवसाचे परिणामसमयामळ जणू काय अंतकाळ
कळा चोहीकडे पसरली. जिकडे तिकडे उदास, भयाण वब निश्चळ
दिसू ळागळे, व पद्ध्यांची किलमिल मृतसमयांच्या स्वजनांच्य
आक्रोशासारखी भासू ठलागढी, अंधःकार अधिकाधिक पसरून दज
जणूं काय काळाच्या जबड्यांत शिरत आहे. अशी भाीति पडं
लागली. बहुतेक लोक आपापल्या वरा गेले होत. परंतु कांह
रिकामटेकडी मंडळी ब कांहीं जिवास जीव दणारी हितेछु मंडळी
मिळून सुमारे पत्मास ळोक भूतेश्वराजवळ पारावर नित्याप्रमाण
कानपुराकडून काय बातमी येते हे समजण्याकरितां तशीच बसढी
होती. ता. तीन चचार स्वार भरघांन येत आहेत अर्स दृष्टीस पडल
पटकन् उतरून मंडळी पुढे येत आहे ता खार येऊन ठेपढे. घोडे
नखारोखांत फंसानं भरळे असून वरती धुराळा बसठा होता.
तिघांही बंधुंचे कपडे धुळींनं व रक्ताने भरळे असून मुद्रा ।कीचि-
दारक्तनेत्र बव उदास ब कठोर दिसत होती. प्रत्यकांचे मनांत सवे
५
संपळं हा एकच विचार चाढलेठा होता व तांडावरही निराशेचा
ठसा पूणे उठला होता. हें पाहतांच मंडळीचे पोटांत धस्स झाळें.
व श्रीमंत जवळ येऊन घोडा उभा केळा तरी कोणाचे तोंडांतून
अक्षर निघेना. नानासाहेब मोठ्याने श्वास सोडून हरहर शब्दाचा
उच्चार करून बोलले की, आजपयत हिंदुधमीकरितां यत्न केला तो
व्यथ॒ जाऊन आमचे जीविताचीही आशा आह्यी सोडली आहे
असा आज प्रसंग गंगाबाइने आणला आहे. असो. इंश्वरेच्छा झाढी
पाहिजे असे ह्मणून क्षेत्रांत शिरले व घोडा फेकीत वाड्यांशी
येऊन उतरले.
कानपूरावर पेशव्याचा मोड झाला ही बातमी ताबडतोब
ब्रह्मावतोत पसरळी; त्यावेळीं शहरांत जी गडबड उडून गेली तिचे
बर्णन कारतां येत नाही. आतां श्रीमंत फोजसुद्धां कोठें तरी निघून
जातीळ व गारे ठोक थेऊन यागची मुलंमाणस मारतील, जिंदगी
ळुटतीळ, घर जाळतीळ, नानातऱ्हेचे हाल करतीळ, ही दुस्तर
भीति 'चांहीकडे पसरली. कांही भितरे लाक जे पूर्वी भोजनसमा-
रंभांत तप्त होऊन श्रीगंतांस ढांबळचक आरशीवोद देत होते तेच
त्यांस आतां शिव्या देऊं ढागळे व जिकडे वाट फुटेळ तिकडे
आपलळें वित्त घेऊन पडायन करूं लागले, कांहीं वेथेशीळ खस्थतेने
आपल्या वित्ताची विहीरींत व जमीनींत व्यवस्था करूं लागले.
काही अतिभ्याड बायकांपोरांची व्यवस्था न कारतां भातां आमचे
कास होईल असा ररत्यांवर पडून आकांत करू जोगळे, याप्रमाणें तें
ब
रोप त्या राजी दुःग्बरूप दिस ठागलें,
ज्र
इकडे श्रीमंतांनी घरी थेऊन ल्रियांस थोडक्यांत झालेला
मजकूर निवेदन केला व असें सांगितळें कॉ आतां शत्रु येईळ
त्यापेक्षां येथून निघून ठखनोचे मुळ्खांत गंगा उतरून गेलें
पाहिजे; तेथें लखनोची बेगम होस मिळून जे करणे ते करू
याकारितां जं घेणें असल ते घेऊन बाहेर पडून गंगेवर नांव तयार
आहे तिकडे जावे, बरोबर कोणी घेऊं नये. अररे! ला बिचाऱ्यांस
घराबाहेर पाळखीशिवाय पडण्याचा कधी प्रसंगही नाहीं, मग
प्रव.सांत लागतें काय याची चोकशी त्यांस कशास माहीत.
अगोदरच घर कोसळल्याचें दुःख झाळें होतें, त्यांत जिवाच्या
धास्तीने भांबावून गेठेल्या त्या बिचाऱ्यांस कांही सुचेना, शून्य
मनानें बरोबर कांहींरक न घेतां शिपायाबरोबर त्यांनीं नदीचा
रस्ता धरला,
नंतर श्रीमंतांनी घरांत एक मोठा शेला पसरून त्यांत जे
अळौकिक अमोळ पदार्थ होते ते बांधून घेतळे. पूर्वी शिवाजी
महाराज छत्रपति यांनीं श्रीसमर्थ रामदासस्वामीस गुरु करून
पादशहापासन राज्य मिळविळे तेव्हां दासांनीं महाराजांस
प्रसादाथ॑ आपल्या छाव्या दिल्या होत्या त्या तश्याच चंदनाचे
पेटींत बहुत बंदोबस्तानें देवघरांत ठेवून राजेसाहेब प्रजित होते.
त्या छाढ्या पुढें शाढटू छत्रपति यांनी श्रीमेतांस दिल्या. ती पेटी
देवघरांत ठेविली होती ती आणून पेटांतून छाढ्या काढून शेल्यांत
घेतल्या. तर्तच थोरळे माधवराव यांस अमोलीक रत्नासारखें वडाचे
पुष्प मिळालें होते तेही घेतढें. दक्षणावते शंख घेतला. गोरीशंकर
नांबाचा अत्युत्तम कांतीचा बाण होता तोही घेतळा. याप्रमाणें
५्श
आणखी कांहीं राजरत्ने होती. ती. शेल्यांत बांधून घेऊन देवास
नमस्कार केरून संपत्तीन भरळेळा वाडा सोडून बाहेर पडळे,
ते समयी तिवांचेही नेत्रांतून भश्रूधारा चाळल्या होया, ञ्या ठिकाणीं
लहानपणापासून आपण वाढळां, खेळला, भानंदाने तारण्याचे
दिवस काढळे अशा प्रिय जन्मभूमीचा अत्यंत ब्रियोग किती
दुःसह आहे हें सांगावयास नको. वाड्यांतील रस्यांतीळ,
देवाळ्यांताळ, ती ती ठिकाणें पाहून व तेथील ला ला
आठवणी येऊन त्यांना अधिकाधिक दःख होई. आतां हें सवे पुर
सवे मित्र व ओळखी, सवे सुखें सुटली, व पुढें दुःख दाखिय
कदाचित मरणही येणार अश्या कल्पनेनें त्यांची मर्ने अगदीं
होरपळून गेली होतीं, रस्त्यांत पुरवासी लोकांची गर्दी झाली होती.
त्यांतून दीनवदन अनवाणी ती माणसे जातांना पाहून ढोकांस
गार्हदवर आला व जिकडे तिकडे हर हर शिव शिव इत्यादि उद्गा-
रांचा कलळोळ झाळा. गंगातीारा आल्यावर नानासाहिबांनी श्रीगंगे'चे
पूजन करून तांबडी पैठणी व हिरवी जरीकांठी चोळी अपेण
करून हात जोडून प्राथना केळी काँ गंगे भागीरथी मातुश्री आज-
पर्यंत तू॑ आमचा सांभाळ केलास भागि आतां तुझ्याच इच्छेने
तुझा वियोग होणार. असो. तुजला जें वाटेळ ते कर. आम्ही दीनांनीं
तुझी प्राथना काय करावी असें हणून तीरावर आलेल्या ब्राह्मणांस
साष्टांग नमस्कार घाळून नार्विवर 'चढळ. पाठीमागून तिघांच्या
स्त्रिया, केळासवाशी श्रीमंत बाजीरावसाहेब यांचे कुटुंब व त्यांची
ओरस कन्या अशा पांच बायका चढल्या, मागून रावसाहेब बसले,
नंतर बाळासाहेब सर्वास नम्रपणानें नमस्कार करून कचितू सद्वर
4४
दित होऊन ह्णाळे को. 'कानपुरावर आमचा मोड झाला त्या प्रसं-
गांत तात्याटोपी जळका रामभाऊ ब लाडपरी बोंबा गोसांवी इत्यादि
आमचे सरदार कोठें गेळे त्यांचा आह्यांस पत्ता नाहीं. असो. ते शूर
आहेत त्यांजबद्दल आह्यांस बिलकुल काळजी नाहीं. तुह्यांस सोडून
जाणें मात्र आमचे जिवावर आलें आहे. परतु इलाज. नाहो. हिंदु
धर्मोकरितां व हिंदुराज्याकरितां पुन्हां एकवार झटले पाहिजे. याज-
करितां हे जें संकट इ्वरानें आमचे हांतून तमचेवर ओढविलें
याजबद्दळ व दुसरे जे अपराध आमचे झाळे असतील त्याजबद्दळ
कृपा करून आह्यांस क्षमा करा.' हे ऐकून पदरचे मंडळीपेकीं
बेदशास्त्रसंपन रामचंद्र शाल्ली व जोशीबोवा यांनीं उत्तर दिले कीं
बहुत काळपर्यंत हे देह आपळे अन्नानी पोषण झाले, आपलें आ-
र
श्रयानें आजपर्यंत संसार केळे, आणि आपल्यास विपत्ति आली
झणन सोडून देऊन सुखाची इच्छा धरूं तर इहळोकॉ निंदेस पात्र
होऊं, परळोका तर नरकवास यावत्कल्पक्षय होईल तावतू भागावा
लागेल, याजकरितां महाराजांनी आह्यांस बरोबर न्याव आपल्या
बरोबर कांहीही आमचे होवो. हं ऐकून नानासाहेब नावेत उभे
राहून सवांची प्रार्थना करून हणाळे की. आपला आम्हांबराबरोबर
येण्याचा निश्चय हा आपल्यास भूषणप्रद आहे परंतु दुदवाने तसा
आजचा समय नाहीं. समय येईल यावेळेस मी तुह्यांस कमीही
विसरणार नाही. तुमचा वियोग मजला दुःसह आहि हे मी किती सांगू
तुल्लीं वद्धांही माझे वडिलांप्रमाण ढाळनपालन केळे, बरोबरचे लोकांचीं
बंधूप्रमोण मित्रभावानं आनंदानं मजबरोबर काळक्षेप केळा परंतु आजचा
प्रसंग फार दुधेट भाहे, यास्तव माझी विनंती भशी भाहे कीं
पव
आपण संबांनी सखस्थानी जाऊन आपआपली तजवीज पाहावी,
या उपर जर आप्रह वराळ तर सवाचा येथेच आज प्राणघात
होईल. नाहीपेक्षां ईश्वरेच्छनें योजित कार्य होणारी आहेत बव
आपला आमचा समागमही ठोकर होईल. तर आतां नमस्कार
आणि बरोबर येण्याची गोष्ट कोणीं बोळं नये, बोलेल त्यास श्री-
गंगाबोईचीच शपथ आहे. हे श्रीमंताचें उत्तर रेकतांच सवे लोक खालीं
माना घाळून आति डुःखित होऊन स्वस्थ राहिले. इतक्यांत राघोबा
नांवाचा शिष्य होता तो पढें येऊन हात जोडून बोळूं लागला
८ माहाराज माझी मातश्री मी एक वषोीचा असतां मरण पावली अस
सांगत[त. तीथरूप त्रतबंध झाल्याबरोबर वारले, मळा चुळता मामा
वगेरे कोणी नाही. माझे सर्व आपणच आहांत. माझे घर ऐक-
ण्यांत राजापुराकडे आहे. माझा बाण महाराजांचे भनाच्छादनांनीं
वाढळा सबब माझा पिडच मुळीं आपले भअनाचा आहे. आणि
आजपधत पोषणही आपण करीत आलांत. आतां मी जीब वांच-
वून मिक्षा मागून राहवे हें मजठा ठीक वाटत नाहीं, आपल्या
बरोबरही कोणी नाहीं त्यापेक्षां मी नांवेवर चढता जें होणं असेल
तें होवो. महाराजांचे मनांत मजला नेणे नसल्यास गंगेंत ढकळून
द्याव. हृ शरीर दसरीकडे भिक्षाननानें बांचवावें त्यापेक्षां गंगेत
हून सवग प्रात्तीस जाइंठ तर फार बर.” अस हणून एकदम
नाभेवर चढलाच. तेव्हां श्रमंतांची मनुष्ये आठ वब राघोबा शिष्य
अशीं नऊ मनुष्ये नाजेवर झाळी, श्रीमंतांनी कोळ्यांस सांगितलं
कौं राधोबा ब भझाम्ही नाव पढीकडे नेतां तुम्ही सवानी उतरून
जावे, कोळी उतरून गेल्यावर रावसाहेबांनीं साहा सात. मेणबत्त्या
ह
५६६
चेतल्या होत्या त्या ठाविल्या; व राघोबा व बाळासाटेब यानीं दोही-
कडे वल्ही घाळून हांडी लोटली, ते समई क्षेत्रवासी सर्व परुष व
बायका एकदम हलकळछाळ करून जसा प्रेत उचलते वेळीं
आप्तजन एकदम आकांत कारतात त्याप्रमाणे आकांत करून
सुक्तकठ रडूं लागल्या, व नांबेकडे पहात उभा राहिल्या. नांव
सुमार मेळभर मोठ्या धारेत गेल्यावर श्रोमेतांनीं एकदम मेणबत्त्या
मालवून अंधार केळा व मोठ्यानं सुस्कारा सोडन जगदीशा आज
दीडशे वषे रेश्वय भोगून पेशवाईचा आज लय झाला. सर्व वैभव
नष्ट झाळ, भातां हीं अमानुष रने जगतीतलावर राहन काय उपयोग
असं हणून शोला सोडन त्यांतील एक एक वस्तु आपले हातन
गंगाबाहस अपण केळी, इकडे परबासी लोकांनीं नांव जाता
जाता. एकारकां नाहाशी झाली याजवरून श्रोमंतांती सवासह
नांव गंगत बुडवून घेतळी अशी खात्री होऊन अति शोक करण्यास
आरंभ केला. तो काय वणन करावा. एक प्रहरपयंत सवे प्रजा
गंगातीर| मोठ्याने शोक करीत व पूर्वीच्या आठवणी काढीत उभी
राहिली व शेवटीं निराशेनं घरीं परत गेली
इकडे गंगा उतरून पढीकडच्या तारास सवे मनुष्ये उतरली.
नांव घाटांवर न ढागतां भलत्या बाजूंवर लागल्यामुळें त्या ठिकाणीं
कांठा पासून एक मेळ पर्यंत अति चिखल होता. कोठे ढोंपरभर
कोठें पोठऱ्यांमर अति चिकट चिखलांतून श्रामंताचे मनुष्यांस जावे
लागल्यामुळें जे दुःख व श्रम झाले त्याची तुलना कोठेच नसेल
आजन्म ज्या पायांस भूमीचा स्पशही ठाऊक नाहीं, गंगेवर जाणें
तर पाळख्यांतून, गंगेवर उतरणे तर शाळजोड्यावर, तीं जेव्हां
वि:
ढोपर ढोंपर चिखळांत बुडूं ढागळीं व नाजुकपणामुळें बाहेर सुदा
निघतना त्या वळचा तो प्रसंग पाहून त्या रणशूर कठिण हृदयास
अश्रुधारा आल्या. परंतु “' आलिया भोगाशी असावे सादर ”
यः न्यायावर दृष्टी देऊन पुरुषांनी त्या ल्ियांस हात देऊन एक
पाय चिखडांतून काढावा दुसरा द्यावा या प्रमाणें पुष्कळ वेळाने
कोरड्या भूमीवर पांचविळें; नंतर श्री गंगेस वळून सवीनीं नमस्कार
करून चालण्यास आरंभ केला. कांहीं वेळानं एक गांब लागला
तो लखनोचे भागांत असून तेथें मामठेद[र हाता. त्यास ढखनोच्या
बेगमचें पत्र होत कौ नानासाहेब कानपुरचे ळढाईत हरऊ आहेत
ते ढखनोचे मुलुखांत आल्यास त्यांचा बंदोबस्त नीट ठेवावा.
गांवाबाहेर पश्चिम बाजूस एक हनुमंताचे देवालय होत त्यांत ती
स्व थकलेंढीं माणसे जाऊन उतरली. तेथे जागा पहातां तीन
हातही जागा सपाट नव्हती जिकडे तिकडे खांचखळगे पडले होते.
वाटेच्या श्रमाने ल्रियांस फार तहान लागळी होती. देवळाजवळ
पाण्याची विहीर होती परंतु जवळ भांडे ब दोरीही नव्हती अशा
संकटात राघोबा शिष्याने आपले धोतर व नानासाहेबांचे उपरणे
यांस गांठ देऊन विहिरीत सोडळं परंतु पुरेना. मग बाळासाहेब
यांचा रुमाळ घेऊन गांठ देऊन विहिरींत सोडळा व पाण्याने मिज-
वून काढून स्त्रियांचे ओंजळीत पिळून त्यांची तृषा हरण केली. .
नेतर माहतीचे देवालयांत येऊन निद्रा केळी. रात्र सुमार पंधरा
घटका झाली होतो याजमुळें थंडी पडली होती परंतु अंथरावयास
ब पांघराययास कांहीं नव्हते. “' शय्या भूमितलं दिशोपि वसनं
ज्ञानामृत भोजनं 7 भशा साधुवृत्तीनें ती सवे रात्र त्या देवर फिर-
ष्ट
छल्या माणसांनी कंठळी. अति दुःखांत रात्र गेल्यावर सकाळी
उठून ईश्वराचे प्रातःस्मरण करून गंगेवर जाऊन शोच मुखमाजे
नादि बिघि सवोनी आठोपला; व पुनः मारुतीचे देवाल्यांत येऊन
बसले. पूर्वे दिवशीं जेवणाची तर घांदळच झाली होती व रात्रीं
देवाळ्यांत पाणी पिण्यासही पुरते मिळाळें नाहीं, यामुळें सबोस
फार क्षधा ढागली. ते समयी बरोबर कांहीं घेतळें नव्हतें, जवळ
एक छदाम नव्हता, पाणी पिण्यास पात्रही नव्हत, पुरुषांजवळ
दोन बस्तर व एक डोक्यास; व बायकांजवळ एक वस्त्र याशिवाय
जास्ती कांहींच नव्हते. अशा संकटांत ते धीर पुरुष एकमेकांचे
तोंडाकडे पाहूं. लागळे. बायका अबला तर रडं लागल्या. तेव्हां
स्वामिभक्त राधोबा शिष्य पुढें होऊन हात जोडून हणाला, महाराज
आपण किमपिही दिलगीर होऊं नये; माझे बंडीचे खिश्यांत सुदैवाने
एक रुपया आहे. मी गांवांत जाऊन शिघासामुम्री घेऊन सवे तयारी
करितो. हें झब्द ऐकतांच नानासाहेबांस आनंद होऊन हणाले,
शाबास, आम्ही नको नको हणत असतां आमच्या दुःख निवा-
रणा्थेच तूं आह्यांस हेश्वराने दिळास यांत संशय नाष्टी. तर मग
आतां लवकर तयारी कर. राधोबाने बाजारांत जाऊन कणीक,
तूप, मीठ, लांकड वगेरे सामान घेऊन वरण शिजबिण्यास एक
मडकं, व पाण्याकरितां मोठें मडके, व पाणी पिण्यास लहान लहान
मडकां, अश्शी सामुम्री घेऊन आला; व खान करून स्वयंपाकास
प्राभ करून कणकोच गांगर भाजून वरण तयार करून ठेविलें
नंतर पुरुपांनीं मडके घेऊन उपरणे भिजवून माने केला. पातु
स्त्रियांचे व्नांनांची फार परचाईत पडळी, त्यांचे हाळ पाटून पाणी
द
भरण्यास कांहीं नागरिक ल्त्रिया आल्या होत्या लांचेही नेत्रांतून
पाणी आळे, असो खाने झाल्यावर मारुतीची पूजा करून गाग-
राचा नेवेद्य दाखवून सवजण भोजनास बसले परंतु त्यांस तं रक्ष
अन्न कसचे जाते. पहिल्या भुकेळा जितके गेलें तितके खाऊन
बाकी टाकून दिळे. इतक्यांत गांवचे मामळेदारास बातमी समजळी
कों मारुतीचे देवालयांत कोणी दक्षिणी वाटसरू उतरले आहेत
त्यांचे जवळ वस्त्रही नाही, पाणी पिण्यास भांडेंही नाहीं, परंतु चेहे-
ऱ्यावरून कोणी मोठे असांवेत असं दिसतें. बरोबर बायका
आहित त्यांचे अंगावर कांहीं नाहीं परंतु नाकांत नथी मात्र फार
किंमतीच्या आहेत. नथींत हिरेही भाहेत. हें समजतांच मामलेदार
घांबत आळा; व चौकशी कारितां हे श्रोमंत नानासाहेब आहेत
अशी खात्री होऊन गढीवर परत जाऊन घोडे व मेणे घेऊन
आला व श्रीमंतांस गांवांत चढण्याचा आप्रह केला; नंतर सर्वे
मंडळी मारुतीस नमस्कार करून गढीत गेळी. गढींत गेल्यावर
आचारी, पाणके, शिष्ये, कारकून वगेरे तेनातास मिळून वस्त्रप्राव-
णाची पवे तजवीज लागली व बारावर्षांचा नव्हे पण बारा तासांचा
परण्यधास सपल.
नंतर इकडे दुसरे दिवशी कानपुरांत € खठक् खुदाका, मुटक
पादशाहका अम्मल अंग्रेजसरकारका' अशी शहरांत दवंडी पिटून
इप्रजांनीं रयत निष्काळजी केळी ब आपला अम्मळ चोहीकडे
बसविला, कानपुरांत पेशवे यांचे मसळतींत जे जे होते त्यांचा
ठिकाणा लावून कांहीं फाशीं, कांही तोफेचे तोंडीं देऊन त्यांचा
निक्ताळ केला, कानपुरांत दोन दिवस राहून बेदोबस्त झाल्यावर
हज
गारे ढोकांची एक ब काळे ढोकांची एक अशा दोन पलटणी
बिठर अगर ब्रह्मावतीकडे वळल्या. श्रीमंत गंगापार झाल्यावर
तिसरे दिवशी सकाळीं चार घटका दिवसास ब्रह्मावतांवर हलला
सुरू झाला. क्षेत्र निराश्रयच होते. गोरलोकांनीं एकदम आत
शिरून सडक बिजनास आरंभ केला. जे परुष सडकेवर सांप-
डतीळ त्यांस बदुकीनें ठार मारावे याप्रमाणे चार प्रहर बिजन
होऊन हजारो लोक मरण पावले; क्षेत्र अगदीं दीन होऊन गेढ
दुसरे दिवशीं ळूट सुरू झाली. गोरे लोकांनीं सोने रुप ढुटण्यास
आरंभ केठटा. जेथे द्रव्य सांपडेळ तेथें खणून काढांत. कांहीं ठोक
कमरेस अर्थ बांधून रस्त्याने धुव घाटाकडे पळून जाऊं लागले
त्यास गारे भटळे झणजे त्यांनीं लुटावें, सुटले तर गांवकुटार गगापुत्र
वगैरे दांडगे लोकांनी मारहाण करून ठुटावें याप्रमाणे तेथील प्रजेचे
दुःखास पारावार नाहींसा झाळा, बारावाजे तोंपर्यंत गारेलोकांची ळूट
झाल्यावर ते श्रीमंतांचे वाड्यांत शिरले, व काळे लोकांनीं शहरांत
तांबे पितळ वस्त्र प्रावणीची ळूट मांडळी, या प्रमाणें ला. लोकांन
आपल्या अनेक पापाबद्दल हजारो जीब व आपलं सवेस्व इंग्रज
सरकारास अपण करून प्रायश्चित्त घेतले. तिसरे दिवशीं इंग्रज सर-
कारने आपले नांवाची द्वाही फिरवून ठोकांस निभेय केळे. जनरेळी
झंडा उतरून कठेकटरचा अम्मळ सुरू केला.
ब्रह्मावर्त क्षेत्र श्रीमंतांची व नानासाहेबांची निवास भूमि भस-
ल्यामुळें गोरे शिपाई हजार्रो मनुष्यांचे बळोनें व द्रव्य संतपेणार्न
दांत झाले नाहींत. त्यांनीं श्रीमंतांचा अनेक वषाच्या संपत्तीने
भरलेला वाडा टढुटून त्यास शेवटी भ्रग्रि लावून दिळा, शहरचे
ष्र
तट ब॒ दरवाजे पाडून टाकले. राममंदीर सुरेख होत त पाडून मार्त
सुद्धां ठेविल्या नाहीत. बागांच्या भिती पाडून उध्वस्त करून टा-
किल्या. श्रीमंत बाजीराव साहेबांनी सरस्वतेश्वर सांबाचें देवालय
लाखा रुपये खच करून संगमरवरी दगडांचे गंगातीरी बांधलं होते.
त्याचे कारण असें होतें काँ यांची सरस्वतीबाई झणून एक भति
प्रिय पत्नी होती; ती रूपानं ब गुणाने लोकोत्तर असून मोठे मः
नाचा, दानशूर, हस्तमुखी अशी होती. ती इतकी तेजस्वी व न्यायी
होती कों एखादा गेर चालीचा पुरुष भगर श्री तिचे दृष्टीस पड-
ल्यास त्यास ती एकदम वाड्याबाहेर हांकून देई व महाराजही कांहीं
बोळत नसत. जेव्हा जेव्हां स्वारी महाराजापयेत जात असे तेव्हां
तेव्हां महाराजांनीं मोठ्या भीतीने आपले जवळीळ माणसे भततील
तीं दूर कराबीं. तिणे एखादी गोष्ट सांगितल्यास ते ताबडतोब करीत.
अशी त्यांची प्रियपत्नी नवज्वराने केलासवासीं झाल्यावर महाराजांस
झति दुःख झालें. तिचे मरणकाळीं पंचवीस तीस हजार रुपये
धमे केला. ब गंगातीरी उत्तम जागा पाहून चंदनकाष्टांनीं व
कापुरानें तिचा देह दग्ध केला व मतिकासंबंधे दोड लक्ष इपये
दानधमे केळा, ज्या जागेवर दहन केलें तेथे मोठें टोलेजंग देवालय
बांधून आंत गभोगार व सभामंडप पांढरे संगमरवरी दगडांनी
बहुत खर्च करून बांधळं ब आंत श्रोसांबाची प्रतिष्ठा करून सर-
स्वतेश्वर असें नांब ठेविले. तं देवालय पाडून, शिवलिंग काढून
टाकून संगमरवरी दगड खणून नेले, तेथे देवळाचा मागमूस देखीळ
ठेविला नाहीं,
दर
या जगतीतळावर कालाचा महिमा किती थोर आहे £ त्यापुढे
समुद्रवलळयांकित भूमिपतिचेही वैभव अगदीं तुच्छ व क्षाणिक आहे.
जी स्त्री आपल्या भलोकिक गुणांनी जगतास मोहित करून धन्यता
पावली ती आतां लोकांस करणापकर्णा माहित सुद्धां नसेळ ब
तिच्या पतीने आपल्या अपार सामधथ्यीने पृथ्वीवर तिचें स्मरण
चिरकाल राहावे हणून तिळा अनुरूप असें अत्युत्तम शिवर्माद्र
बांधलं त्या सरस्वतश्वराची आतां लोकांस कथाही माहित नाही.
त्या ठिकाणीं तिच्या गुणांची ब तिच्या पतीच्या वेभवाची
साक्ष देणारा एक संगमरवरी दगडही नाहीं ! येथें चंदनकाष्टांनी एक
ठोकोतर देह दग्ध झाला आहे याची कल्पनाही मनांत न
येतां क्षेत्रस्थ श्वापदे त्या खणून टाकलेल्या जाग्यावर उकिरडा
फुंकित असतीळ.
असो. इकडे श्रीमत ठखनोंचे मुठुखांत उंतरळे ते बेगमेस
जाऊन मिळाले. लखनोचें राज्य फार प्राचीन व धनाढ्य होते. त
बादशाहा मरण पावतांच हावरे इंग्रज सरकारान॑ मोठ्या शिताफीने
गट्ट केलें होत. परंतु बेगम आपल्या वाड्यात राहून तेथेच राज्य
करीत होती. जिकडे तिकडे लढाया सुरू झाल्यावर कांहीं पलटणी
ब्रेगमेस मिळून लांचे साह्याने ब नेपाळचे दिवाण जंगबाहादूर यांचे
साह्याने इंग्रजांस भापळे मुलखांतून हांकळून देऊन पुन्हां बेगम
राज्यकारभार पाहू लागली. परंतु इंग्रज सरकारानं जंगबाहादर
यास पुष्कळ द्रव्य देऊन भापठे बाजूस वळबिळें आणि लखनौोबर
हला केला. ती जबरदस्त लढाई साहारोज चालत होती शेबटीं
इंग्रज बाहादुरांनां शहर हस्तगत केळे, बेगम फोजेसुद्धां बरोबर
र
द्रव्याने डादळेळे उंट, हत्ती घेऊन वायव्येकडे पळून गेढी;
तिजबरोबर मोठमोठे सावकारही पळून गेले. इंग्रज सरकारानें
शहर घेतल्यावर शाहरांत एक प्रहरपर्यत सडकर्बाजन
करून बहुत लोक मारले व नंतर ठुटीस आरंभ केला. लखनो
शहर फार श्रीमत होतंच. हजारवषोपावेता तेथील राजे ब नबाब
नेहमीं नम्रतेन वागून खंडणी देत आल्यामुळे ठुटळं गेळें नव्हतें
याज़मुळ फार प्राचीन काळापासून शाहरांत संपत्ती तुबली होती
ती सवे लुटून इंग्रजाने नेली.
सत्तावन्न साळच्या बडापासून इंग्रजसरकारचे यत््किचितही नुक-
सान न होतां उलटा अनेक तर्हेनें त्यांचा फायदाच झाला. ज्यास
दा भनुकूल असेल लाचे अनिष्ट करण्याचा यत्त केला तरी इष्टच
होत. व ज्यास देव प्रतिकूल आहे त्यानें आपल्या फायदाकरितां यत्न
केला तरी त्यापासून नुकसानच होतं. इंग्रज लोकांस हिंदुस्थानांतून
हांकळून द्यावं ह्मणून बडवाल्यांनीं यत्न केढा परंतु इंग्रजसरकार
जय पावळ इतकेच नव्हे तर त्यांस दिल्ली, बिठूर, लखनो, चित्रकूट
वगरे अनेक ठिकाण्पयं लाखा रुपयांचा एवज मिळाला ब हिरे,
माणके, मोतीं यांची या प्राचीन हिंदुस्थानांत जीं अनेक भूषणं राजे-
रजवाड्यांच्या भांडारखान्यांत होतीं तीं सब त्यांस मिळून त्यांनी
विळायतेची ढंका बनविली
तात्याटोपी जो कानपुराहन पळाळा तो अंतरबेदींत उत्तरून
पळालेळें सेन्य मिळाळें तेवढं जमा करून यमुना नदी उतरून का-
ह्पीचे मुळखांत शिरला, तेथें सास आणखी बंडवाल्या पलटणी मि
ळाल्याबर काल्पीचे किल्यावर हल्ला केला, तेथ गेरे ळोक फार कमी
4;
होते ते ठढाईची हळ दाखवून पळून जाऊं लांगळे, परंतु शत्रूस
सांपडून मारळे गेळे. तात्यानें काल्पी शहरांत ढागढीच श्रीमंताचे
नांवाची द्वाही फिरवून शहरचा बंदोबस्त केला. काल्पी खालील मु-
ळुखावर अम्मल चालवून मामलेदार नेमून जमाबंदी सुरूं केडी.
पुढें पळटणीर्चे असे म्हणणें पडळं कॉ. आम्हांस यजमान काणी
नाहीं याजकरितां रावसाहेब किंवा बाळासाहेब यांपैकी काणी इकडे
आल्यास आम्हांस बळकटी ज्यास्त येईेळ, असा भमिप्राय समज-
तांच तात्याटोपी यार्ने पंचवीस स्वार रवाना करून श्रीमंतांस हकीगत
कळवन लांचे अनुमोदनानें रावसाहेबांस कारपीवर आणलें. राव-
साहेब आठ हजार फौज घेऊन यमुनेचे कांठी आळे ता यमनेस उतार
नाहीं ब उतरून जाण्यास नांवाही नाहींत, मग तेथच आठ दिवस
मुक्काम केला. परंतु गोरे लोकांनीं जवळ असूनही त्यांजवर हल्ला
केळा नाहीं. तात्याठोपी यांनी नांवा जमवून सवे सैन्य उतरून
आणिल, रावसाहेब सुरक्षित आल्यामळ मोठा आनंद होऊन पंचवीस
तोफांची सलामी झाली. नंतर रावसाहेब किल्यांत राहिळें व तात्या
मळुखाचं बंदोबस्ताकरितां फिरू लागल. लाटयूरी बोबा थोडी फौज
घेऊन अंतरबेदींतून काल्पीस येऊन यमनेचे घाटांवर उत्तरेस बारा
कोशावर घाटनाक धरून राहिला. सरदार लक्ष्मण हिंदा काल्पीचे
पश्चम बाजूवर पंधरा कोशावर बंदोबस्त करून राहिला व जळका
रामभाऊ आठ हजार फौज घेऊन दक्षिगेस डंघाइचे मुखाचे डॉंग-
रावर बंदोबस्त करून राहिला. याप्रमाणें काल्पीचे मठलुखांत पेशवा-
इचा अंमळ सुरूं होऊन जिकडे तिकडे भगवे झेंडे फडकू छागले.
नब्री पळटणें ठेवन शिकविण्याचे काम जारी सुरूं क्षाळे, ते समयीं
१५
ग्रे लोकांची पळटण हिंदुस्थानांत थोडी असून त्यांचा सत्रे मर
दिल्लीवर पडला होता. याजमुळें काल्पीप्रांतांत पेशवाईचा अंमळ
स्वस्थतेनें चालत होता.
याप्रमाण त्रह्वावतोकडीळ श्रीमंताच्या हकीगंती ग्वाल्हेरींत असता
आह्यांस समजत गेल्या. गाल्हेरोतील बायजाबाइकडीळल संभावनेच काम
आटोपल्यावर आतां कोठें जावे याचा विचार करितां काकांचे जह्माव-
तोकडीळ ओळखीचे गृहस्थ झांशीवालळी लक्ष्मीबाई इचेपा्शी झां-
शस भाहेत त्यांचे आश्रयाने झांशीस बरीच संभावना होईळ असा
अभिप्राय काकाचा पडल्यावरून झांशीत जाण्याचा निश्वप झाला,
नंतर सोबतीची 'चोकशीकरितां एक मराठा सरदार ग्ाल्हेरीहून
झापले भावाकडे जाण्यास निघणार होता लाजबरोबर हत्यारबंद पंच-
धीस शिपाई होते, त्यांचे आश्रयाने एक गाडी करून कातिक
शुद्ध पंचमीस तेथून निघार्ला, तो. मजळ दुरमजळ झांशीत
घेऊन पोचर्ला,
हिडन ा ब नगगंख डा, वी न००००००००००० क्क ०००७०० ००० >
क!
भाग ४ था,
१. टे _.४९_----
झांशी येथील पूववृत्तांत.
यन्मनारथशतरगोचरं न स्पृशंति कवयो5पि यहिरा ।
स्वमवत्तिरपि यत्र दुलेभा लील्थेव विदभाति तद्रिधिः ॥ १॥
झांशी हे संस्थान पूर्वापर कऱ्हाडे ब्राह्मणांचे आहे. पूर्वी हिंदु-
स्थार्नांत श्रीमंतांनी अनेक लढाया मरून दिल्लीचे बादशहापासून
पुष्कळ मुढुख कांबीज केला व वजीरकीची वस्नंही मिळविली, त्या
मुळुखा'े बंदोबस्ताकरितां महादाजी शिंदे यांची, खाल्हेरीस स्थापना
व.रून सवे मुळवाचा करभार करूं लागले. ह्या वेळेस ,
शिदे यांजवर नजर राहण्याकरिता एक संवतंत्र सुभा पुण्याकडे
खासगत असावा असें वाटल्यावरून झांशी हें शहर जुनें मजबूत
बांधीव व किला फार बळकट भर्स जाणून झशीवा प्रांत सुमार
पंघरा लक्षांचा श्रीमंतांनी खासगत ठेविळा व पुण्याहून रा. शिवराम
भाऊ पारोळेकर खानदेशांतील पारोळे येथील राहणार यांस सुभेदार
नेमून रवाना केळे. त्यांचे पुत्रपौत्र पेशवाई ल्यास जाईपर्यंत ते
काम 'चाठवीत आळे व द्रसाळ खर्चबच जाऊन सुभ्यारचे उत्पन्न
पुण्यास पाठवीत असत. पेशवाई बुडते वेळी झांशी सुभा होता तो
बुडून संस्थान झाळे. ' संस्थानच्या होवडत्या दोत चार पिढ्या दत्त-
कांच्या व निपुत्रिकांच्या झाल्या. शेवटचे संस्थानिक गंगाधर बाबा
म्हणून होते, त्यांचें कुटुंब आजारी पडून कैलासवासी झालें. तेव्हां
पुन्हां विवाह करण्याची इच्छ! झाल्यावळून मोठी, सुरेख व कुठीन
१७
सश कन्येचा शोध करूं लागले. गोत्राशीं ज्ञमणाऱ्या अशा
पुष्कळ गोरगुरीबांच्या मुळी पाहिल्या, परंतु टम़ाचें जमना. याचं
कारण असें हो. कां गंगाधर बाबा ह्यांच्या वागण्याविषयी ढोकांत
कांहीं विलक्षण प्रह होता. तत्रापि राज्यसंबधे गंगाधर बाबाची
नोकरांस ब रयतेस चांगळी जरब होती. रोजचीं कामे वेळच्या-
वेळेवर व्हावी अद्यी लांची ताकीद असे, विळंब झाल्यास अप-
राध्यास माशाची शेपटी घेऊन स्वतः शासन करीत भतत.
न्यायाचे कामांत त्यांचें लक्ष फार विलक्षण होते. बहुतकरून
शहरांत व राज्यांत चोरी फारच थोडी होत होती. असे सांगतात कीं
बाआासाहेबांनी चोरीचा बंदोबस्त इतका केळा होता काँ, ढोकांनी
आपलीं कवाड उघडीं टाकून निर्वास्त निजावें, प्रयेकक ठिकाणचे
सुरक्षिततेबद्दळ जिमेदार घेतळेळे असत. कदाषित् चोरी झाली
असतां हे जिमेदार ळोक मालाची नुकसानी भरून देत ब किल्ेक
प्रसंगी सरकारांतूनही चारी झालेल्या रकमेबद्दळ ऐवज दिला जात
झसे. चो करतांनां पकडलेल्या मनुष्यास घमेशाल्लांत सांगितल्या-
प्रमाणें कधी कधीं हात तोडून टाकण्याचीही शिक्षा होत भस.
यामुळें मंगाधरबाबांची रयतेवर व विशेषतः बदमाश लोकांवर
फारच जरब होती. रयतेस न्याय देण्यास ते कधींही विडंब ळावीत
नसत; व त्याजकडे कोणाचीही दाद लागल्याशिवाय राहत नसे.
त॑ राज्य एकंदरीने न्यायाने विचार पूर्वक चालवीत होते. व साहेब
लोकांत सतेजपणे भापला मोठेपगा सांभाळून होते. एकदां बाबाता-
हेबाचें व गार्दन साहेबाचे भाषण झालें, त्यांत बाबासाहेब हणाले कीं,
मी एक लहान मांडलीक राजा आहे, परंतु इंग्रज बहादुरापुरे
६८
' पूर्वे पश्चिम दक्षिण उतर देशांत जेवढे राजरजवाड भाहेत, तेव-
ठ्यांनीं हातांत बागड्यांच भरल्या आहेत असं हट तरी चाठेल.
पहा तुम्ही परद्रीपस्थ असून आमच्या द्वोपांत येऊन आाझां सर्वास
करद केलें आहेत, हं आश्चये नव्ह काय £ अशा प्रकारचे बाबा-
साहेबाचे टट्वार ऐकून बाबासाहेबांच्या सतेजपणाबद्दल व कतेजगारी-
बद्दळ गाडन साहेबाची खात्री झाढी असली पाहिजे. असा. या-
प्रमागे बाबासाहेबांचे राज्यांत रयतेस सवे प्रकारें सुख असून लांचा
इंग्रजांचे दरबारांत मोठा मान असे. परंतु बाबासाहेबांची घरची
फार जरब असल्यामुळें त्यांस मुलगी देण्यास लोक धजत नव्हते.
इतक्यांत बाबासाहेबांचे कारकुनास अशी बातमी लागली कां, त्रक्मा-
वतीस श्रीमंताचे होमशाळेंत तांबे हणून भिक्षुक आहेत. त्यांची
कन्या सुरत असून उपवर झाली आहे. भसं समजतांच कार-
कनांनी गंगाधरबांबाचे कानावर गोष्ट घाळून मागणी घालण्याकरितां
लागळेच लोक खाना कले,
आमचे चुलते होमशाळवर पंघरा वर्षे कलिज्य करून होते,
त्यांचेच हाताखाढी मोरोपंत तांबे हे शिष्यपणारने होते. तांबे यांचे
कुटुंब वारळे, ह्या वेळेस त्यांची मुलगी चार वषीची होती. घरांत
दुसर काणी नसल्यामुळे तांबे यांनीं मुलगी फार प्रेमानें वाढविली.
ती दिवलदिवस शुकपक्षाच्या चंद्राप्रमाणे भआधिकादिक सतेज होत
प्याली. मुलगी फार गौर, अंगाने कृश व ठंच उभारणीची होती.
तोंडावळा किंचित् लांबट असून नाक सरळ, कपाळ उंच, डोळे
कमढाप्रमाणें बिशाळ व बाटोळे होते, व कान मुखाढा शोभा देणारे
दर
होते; मध्यभाग शरीराचे झांकाप्रमाण बारीक होता. याप्रमाणे ती
मनमोहक मुलगी बापाची काय पण सर्वांची लाडकी होऊन
गला होती व याचमुळें तिळा छबेढी म्हणन हणत भसत, घरांत
बायकोमाणस कोणी नसल्यामुळे तिचे खेळणेंरेळणे खाणेपिणे
होमशाळेंत व श्रीमंतांबरोबर होत असे. मुढीस लहानपणापासून
पुरुषांत खेळण्याची संवय लागल्यामुळें ब जाला फार अचपळ
व हुपार असल्यामुळें तिळा पुरुषाचे गुण लागत चाढळळे. लोकांनी
तिला मोडी बालबोध लिहिण्यावाचण्यास शिकविळं. कोणी तिला
घोड्यावर बसावयास शिकाल, कोणी बाण मारावयास शिकविले,
कोणी तिला हत्तीवर बसून फिरवाबे, तालमीत घेऊन जावें, बंदूक
हातांत घेऊन वायफळ बार काढावे, तरवारीचे हात शिकवावे,
याप्रमाणे श्रीमंती सुखांत रळठेळी व ज्याने त्यानें लाड केलेली
ती मुलगी शरीराने दांडगी होऊन अकरा बारा वषोचे सुमारास
पित्यास ठाज भाण लांगढी, यानं वराबद्दळ पुष्कळ शोध केला
त्रह्मावर्ती कऱ्हाड्यांची घरं थोडी असल्यामळे जालळवण गुलसटाडू
वगरे ठिकाणी यत्न केला; परंतु मुळीस भावी राजयोग घडणार अस-
ल्यामुळे कोठच जमेना. शेवटीं बापास फार काळजी लागून मुलगी त्राह्म-
णाचे हाती दऊन आपण निश्चित कधीं होऊं असें होऊन गेळे. अस
निरुपम कन्या रत्न मोरोपंत तांब्याच्या जोडीच्या एखाद्या 'चत्वामं-
त्रानो करणाऱ्या भिक्षुकांच्या अनमिज्ञ बटूच्या हाता. पडणार नाही
ब कटावर पाण्याच घट वाहण्याखालीं त्याच्या राजकीय गुणांचे
मातेरे होऊन जाणार नाहीं अश्ली आनंद देणारी कल्पना को-
णाचे तरी मनांत आढी होती काय 2 परंतु दैवगती थोर आहे,
७२४
गुणज्ञ वैभवारे भापळें योग्य भाजन शोधून काढून तें त्याचें घरी
आपण होऊन चालत आलें.
झांशीबाल्याचे कारकून त्रह्मावतोस येतांच मोरोपंत तांब्यास फार
आमनेद झाला. गोत्रास गणास पडल्यावर मुळगी देण्याचा निश्चय
झाला. ब्रह्मावतोकडीळ मध्यस्थ जोशीबोवा यांगी असे बोलणे ला-
विळें कां मुलढोबद्दळ आह्यांस पैसा घेणं नाहीं. परंतु तांबे याजला
पत्रसंतान नाहीं म्हणून द्वितीय विवाह करणें भाहे. त्याजबद्दळ खचे
झांशीवाल्यांनी करावा व तांब्यास झांशीस राहण्यास जागा दावी.
ही शते कारकुनांनीं गंगाधर बांबास कळवृन मंजुरी आणल्यावर
तांबे मुलीसह झांशीस गेले. त्यांस शहरांत स्वतंत्र वाडा देऊन
झा'चारी पाणके ब्राह्मण वगेरे त्यांचे तेनातीस ठेऊन दिलें. सुमुट्ठता-
वर लय़ समारंभ होऊन वधूचे नांव लक्ष्मीबाई ठेविलें, याप्रमाणे
छाडक्या ठछंबेलीच्या थोरल्या टउक्ष्मीबाईसाहेब बनल्यावर तांब्याच्या
वेभवास काय विचारतां 2 जिकड तिकडे सोने होऊन गेल. त्यांचा
विवाह होऊन एक मुळगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आठी.
लयन झाल्यापासून लक्ष्मीबाइस कोणत्याही प्रकारचें सुख नव्हते.
नवस तर पंढूच होता परंतु त्याचा अमंलही फार करडा असे. याज-
मुळे तिजला स्वतंत्रता फार थोडी होती. वाड्याच्या बाहेर पडण्याची
तिळा मोकळिक नव्हती इतकच नव्हे पण बाईसाहेब बहुतकरून
कुठुपांत असत. तिच्या भोंवतीं नेहमीं बायकांचा पहारा असे.
पुरुषाचे वारही तिळा ठागूं दिलें नाही. अश्या प्रकारच्या जुलमी वाग-
विण्याने तिचे राजशाठी गुण नाहींसे होऊन तिळा कांही दगुणही
जडते. परंतु सुदेवानें गंगाधर बाबा लझ झाल्यावर फार दिवस
खर
जगळ नाहीत, तयांस नंत्ज्वर होऊन त्याचा पारणाम झाळा. त्यांस
ओरस पुत्र नव्हता सबब गार्दनसाहेब रेसिडेंट यांस मरतेसमयीं
बोळावून आणून त्यांनीं विनवून सांगितळें कीं माझे आत्त पाराळास
पुष्कळ आहेत. त्यांपैकी एक लहानसा हुशार मुलगा पाहून
आणून माझे स्त्रीचे मांडीवर द्याव्रा. गान साहेबांचाही बाबां-
बाबांवर लोभ फार होता त्यांनीं पुष्फळ खटपट केटी, परंतु गव्हर-
नर साहेबांनी एकदम ओऔरसपुत्र नाहीं. सबब राज्य खालसा करांबे
असा हुकूम केला. गार्दन साहेबांनी बाड्यास हात न लावितां
बाकी सवे प्रांत आपले ताब्यांत घेतळा व चोहीकडे इंग्रजांचे
नांवाची द्वाही फिरविली, लक्ष्मीबाई ही फार दक्ष व हुशार बायको
होती; तिने नवऱ्याचे आक्ञिप्रमाण॑ पारोळाहून भात्तापैकी एक मुलगा
आणवून दत्तक घेतला व त्याजला राज्य देण्याविषयी सरकारांत
अज नेला. ब आपण लाचे नांवाने शहरांत व वाड्यांत राड्प करू
लागली. पुढ बेड झाल्यावर इंग्रज छोक राज्य सोडून कसे निघून गेले
ब लक्षमीबाई सवे मढुखाचा बंदोबस्त करून राज्य कसें करू लागली
याची हकीगत आही झांशीस आल्यावर आह्यास समजली.
आह्लयी झांशीस मजळ दरमजल येऊन पोचल्यावर सोबलयांबरोत्नर
बाहेर एक मोठा बाग होता ल्या बागांत उतरून जेबणखाण
केळे. व शहरांत जाऊन कोठ उतरावे याचा विचार करू
लागलो. तांबे हे पक्के परिचयाचे होते खरे परंतु राणीचे
बडीळ असल्यामुळें एकदम लांचे येथें जाऊन उतरावे अस मनांत
येईना, अश्या निचारांत आहा ता शहरांतून सहज हवा खाट
ण्याकरिता जाहमण मंडळी बाहेर येतांना दृष्टीस पडली,
ष्र
त्यांस विचारता त्यांनी अस सांगितल को तुम्ही विद्वान् आहो
यापेक्षां तुद्यांस उतरण्यास उत्तम जागा वेदसूर्त॑ राजेश्री केरावभट्ट
मांडवगर्णे हणून प्हगवेदी महाविद्वान् प्रातिष्ठित ब्राह्मण आहेत,
राजाश्रय नाही तरी स्वतंत्र अतून फार सभ्य चाठीचे आहेत त्यांचे
येथ मिळेल. त्यांची पत्नीही फार साध्वी व माणुसकीस उत्तम
अशी आहे. त्यांचे येथे आपण जाऊन उतरावे. नंतर आम्ह
शहरांत गेलो. आमचे सोबती आपआपले ठिकाणीं गेल्यावर आ-
हीही मांडवगणे यांचे घराचा पत्ता ढावीत त्यांचे घरी गेळो. वाड्यांत
शिरला ता क्रीपुरुषें सहज बाहेर बसली होती त्यांस नमस्कार
करून राहण्याबद्दल विचारतांच त्यांनीं संतोषाने राहण्यास परवानगी
दिली. त्या दिवशीं सायंकाळी आहांत क्षधा नव्हती तरी त्या सनीने
रात्री आह्यास फार आप्रह करून फराळात दिळें व भोजनोत्तर इक-
डीळ तिकडील राज्यसंबंधें सवे हकीगती झाल्या. तिसरे दिवश्लीं आह्ली
केशबभटजी यांचे आश्रयानं सतंत्र बिऱ्हाड त्याच वाड्यांत केलें.
गांवची रीतभात ब हकीगत पक्की समजल्याशिवाय ताब यास भेटू
नये असा विचार ठरून सात दिवस त्तसेच शहरांत फिरून काढले.
£ झांशी शहर उत्तर हिंदुस्थानांत फार सुरेख ब ट॒मदार आहे.
'तेथीळ किला फार जुनाट असून मोंगलांनी. बांधळेला मोठा बळकट
आहे अशी प्रसिद्धी होती, तो शहराचे पश्चिम बाजूला एक लहानसा
डोंगर आहे. त्याजवर बांधलेला आहे. पायथ्याशीं सभोवार रुंदव
खोळ खंदक पाण्यानें भरठेला, असल्यामुळें एकाच बाजूने आंत
जाण्यास रस्ता होता. डोंगराचे माथ्यावर मोठा चुन्नेगश्ची तट
सभोंबार बांधून आंत ४००० ममुष्य राहील इतकी जागा भाहे,
"टे
मुर्प सरकारी बांडा चार पांच मजली व आठ. चाकी असून
सभोवती लहान लहान निरनिराळ्या कामाचे उपयोगी बंगळे होते
वाड्याचे पश्चिमेस शिपाई लोकांची कवाईत वग करण्यासारखे
विस्तीर्ण भेदान आहे. व त्यांत चिंचेची झाडे पुष्कळ होतीं
तटा'ची रुंदी पुष्कळ असून मधून मधून टोॉलेंजग बुरूज व
बुरुजांवाली मोठी तळघर होतीं. मुख्य वाड्यांचे काम जुनं
मजबूत व सुरेख होतें. व तो इतका विस्तीणे होता की सवे
दालना'चा माहिती हाण्यास सुमार एक महिना ठागे. वाड्यास ठिक-
ठिकाणी बैठकी गालीचे ब गाद्या टाकून तयार ठेविळेडीं दालनें ब
हवा खाण्याकरितां कुंड्यातून झाडे ठेऊन रमणीय केलेल्या ग्या
साधल्या होत्या वाड्याचे दक्षिण बाजूचा बंगळा फार उंच सात
मजली होता. व उत्तर बाजूस पचर्वांस पायऱ्या खालीं उतरून
सपाट जागा होती तेर्थे पाण्याचा चोपडा हणजे होद होत्ता; त्यास
पाणी महामुर होते. व यामुळेंच त्या जागेत एक मोठी विस्तीण
व रमणीय बांग फुलं झाडे द्राक्षाच्या वेळी आंजे पेरू *वगेरे लहान
थोर झाडांनी भरळेळी होती. बार्गेत एक लहानसा बंगला
होता त्यास शंकर ।किछा ह्मणत. तो केवळ रेषाआरामाच्या
उपयोगी सवे सामानांनी भरला असून क्रोडामुवनच होता असं
हझणण्यास हरकत नाहीं.)
किल्याचे नेऊ्त्य कोणापासून दक्षिणबाजूनं प्रवंकडे ब वायब्य
कोनापासून उत्तर बाजूर्न पश्चिमेकडे असा शहरःचा कोट गेला होता.
तोही उंच रूंद ब मजबूत असून मधून मधून त्यास बुरूज होते.
ब्र मुर्य अंबाररांचे हत्ती जाण्यासारखे पुंच दरवाजे होते, बाकी
ष्
७४
छहान-लहान बरेच होते, किऱ्यांचे पूवस कोटाचे आंत बरेंच मैदान
टाकून शहरास आरंभ झाला आहे, लया भेदानांतून शहरांत जाण्पाचे
रस्ते फार सुरेख दिसतात. पुढें शहरची वस्ती दाट भसून सस्ते
ही अरृंद आहेत व कोष्टीपुरा हळवाइंपुरा वगैरे कांहीं मुख्य मुख्य
भाग उंच उंच हवेल्यांची भरलेले असून सुरेख आहेत. इशाहराचे
मध्यभागी भिड्याचा भोठा बाग आहे व त्यांत पांच सहा मोठ्या
विहिरी आहेत, या. रिबाय लहानसहान शहरांत अनेक बाग
आहेत. शहरांतील मुख्य सरकारी चारचाकी वाडा आहे ताच
काम पाहाण्यासारख आंहे. एकंदर घर मजल्यांची ब विंध्याद्रिजवळ
असल्यामुळे प्जन्य पुष्कळ पडता सबब घाल्याची नसन
कोळारू आहेत. घरोघर विहीरी व वबिहिरींस पाणी जवळ आहे.
शहरचे दक्षिण दरवाज्या बाहेर एक मोठा तलाव आहे. त्यात
महालक्ष्मीचे एक टोळेजंग देऊळ आहि. ही देवी झांशीबाल्याची
कुलस्वा'मेणी असल्यामुळें देवस्थानाचा बंदोबस्त फार मोठ्या खचाचा
ठेवळा असे. नंदादीप, प्रजा, महनिवेदय, चौघडा, गायक, नतकी व
वमेशाळा यांची व्यत्रस्था मोठ्या थाटाची होती. आपाढापासून तो
चेत्रापर्यंत देवास जाणं ते॑होडींरून जावे लागत असे. वेशाख
उयेष्ट महिन मात्र थोडा पायरस्ता मिळे, तटाच्या आंत. या-
शिवाय शहरातही गगपाते विष्णु इत्यादिकांची मोठीं देवालय पुष्कळ
झाहेत ब त्यांचे पूज्ञेबददळ नेमणूक सरकारांतून असे. शहराचे
'व्ूत्य कोपऱ्यांत एक मोठा चोपडा हणजे पाण्याचा होद आहे.
हास पाणी फार आहे,
वे
शहर'ची रीत वगेरे फार चांगळी आहे व लोकही श्रीमान
उद्योगी ब कसबी आहेत. गालीचे, रेशमी वस्र व पितळीसामान
या शहरासारखं दुसरं कोठें होत नसे.) तर्सेच कागदावर चित्रे
काढण्याचेही काम येथे अप्रतिम होत असे. शहरांत ब्राह्मणांची घरं
सुमार २०० असून ब्राह्मण्याटा हाहर फार चांगलें आह. ।!झणच
असे कॉ दक्षिणेत पुणें ब हिंदुस्थानांत झांशी.] सकाळी उठून
प्रातःस्नान करून आपले हाताने धोतर धुवून व दुसरी स्वच्छ
गुलाबी नेसून उद्यागास बाहेर पडावं असा या शहरचा रिवाज
असे. सध्याकाळीं मोतिया जाई जुई वगरे सुवासिक फुटाचे
गजरे घेऊन गंध्यांचे टकानांतूनही रिकामकी मंडळी बरीच दृष्टीस
पडे. झांशी बुंदेळखंडांतळा भाग असल्यामुळ येथील त्त्रिया सुरख
व विशेषेकरून विशाळ व काळ्याभोर डोळ्याच्या असतात. पुरूु-
षांत षंढत्व बरेंच आढळत. याजमुळे त्त्रियांस मोकळीक फार
असे. संभ्याकाळी हातांत रूपयाचा पेला घऊन देवदरनाचे
निमित्ताने बाहेर पडावे व कोणा सोद्याकडे जाऊन यावें.
अश्या चाळीचा डंका शहरांत पुष्कळ होता. या शहरांत
पूर्वी घडळेळी एक विलक्षण गोष्ट रेकिवांत आळी ती सांग-
ण्यासारखी आहे. थोरळे माघुवराब पेशवे यांचे बेळीं झांशीत
पारोळकर यांचे पदरी नारायण शास्त्री म्हणून विद्वान् ह्मण हाते ते
शुगारशास्ञांत फार निष्णात होते. त्यांनां एके दिवशी )॥ चकूप जळ
भेगिणीची पोर पाहिली, तिच्या नेऊ चरगहस्त वंगरच्ण लत्तणा-
र क
वरून व व अंगाचे सवासावरून ही पक्मिनी आहे. असा शास्त्री.
ज्षे
बोबाचा निश्चय झाळा, नंतर तिच्या आईस अनेक फुसलावण्या
देऊन ती मुलगी वश्य करून घेऊन चांगर्ळे अन्न वक्ष देऊन वाढ-
विळी व वयांत भाल्यावर शासत्रीबोवा तिजशी रममाण होऊ लागले
ब तिला वेळोवेळी घरीही आणू लागळे, त्याच स्त्रीवर शहरांतील
पुष्कळ लोकांचा डोळा होताच. तेव्हां त्या भंगेणीने शास्त्रीमोवांस
विचारितां तिला अस सांतितलं कीं तुला द्ब्याची इच्छा तर नाहीं
तर तूं प्रत्येकापासून न्य न घेतां एक एक यज्ञोपवीत घेत जा. या-
प्रमाणें कांहीं दिवस लोटल्यावर शास्त्रीबोवांचे हे वतमान त्यांच्या पत्नीस
सहजच समजलं, तिने बहुत प्रकारें त्यांची विनवणी केळी. घरांत
बाटवडा केल्याबद्दल आक्रोश केला, परंतु शासत्रीबोबांनी मारहाण करून
तिळा गप्प बसविळे. त्याजमुळे शे बातमी कर्णांपकर्णी पाराळकर
यांस समजल्यावर त्यांनी गुप्त हेर ठेवून शास्त्रीबोवांस व भंगिणीस
एके ठिकाणीं पकडविळें व आपल्या समोर भाणून निक्षून विचारितां
शासत्रीबोवांनी उत्तर केळे की. मीच तर काय परंतु शोकडा
ब्राझण बाटळे आंहित. असें हाणून भंगिणी कडून
यज्ञापवीत॑ काढून दाखबिळीं,. हे पाहतांच पारोळकरांस फार
धास्ती पडळी. कारण हे सवे शहर बाटल्याच वतेमान पुण्यास
समजळें तर फार आकांत होईळ. नंतर ताबडतोब दुसरे गांवचे
ब्राह्मण आणवून त्यांजकडून शहराबाहेर पंचगव्य तयार कराविळें. व
दर एक ज्राह्मणाकडून क्षोर करवून तयज्ञीपबीत व पंचगव्य देऊन शुद्ध
केळे, व सवे शहरभर रस्त्यावर व घरांतून गोमूत्राचा सडा केळा.
खुद्द शाक्तीबोवा प्रायश्चित्त घेण्यास नाखुप असल्यामुळें त्यांस
भॉगेणीसह हद्दपार केळे. असो.
>
३8%
४ & ऱ््
शहरसंबंधी सव मोजा पाहिल्या ब ऐकिल्यांवर एके दिवशी
मुहूर्त पाहून सकाळीच भोजन वगेरे आटोपून मोरोपंत तांब्यांचे
भटीस निघाळी, वाड्यांत जाऊन पाहारकऱ्याकडून कोणी ह्या,
वीचे ब्राह्मण भेटीस आले आहेत. अशी वदी देवविली.
परबान| मिळाल्यावर माडीवर गेला ता तांब्ये तक्याशी मंडळीसह-
वरसमान बसले होते. त्यांनी काकांस पाहतांच उठून चार पावळें
पुर्ढे येऊन त्यांत तक्याशीं जागा घेतली. मीही जवळच बसली,
कुरलवृत्त बोरे झाल्यावर भेटीचें कारण विचारतां काकांनी सांगितळें
की हा झ्येष्टबंधूचा ज्येष्ट पुत्र आहे. कार्यप्रयोजनामुळें पुष्कळ
त्रण झाळें याजकारता त्याजळा बरोबर घेऊन आपले भेटीचा
हेतु धरून आलो आहे. खाल्हेरीस वेशंपायन यांजकडे बरेच दिवस
काढिले, व येथे कांहीं दिवस राहून काशीस जाऊं ब तेथून घरीं
जाऊं बौरे बरींच बोलणीं झाल्यावर तांज्यांनी सरकारचे उपाध्ये
लाळू भाऊ ढेकर यास भेटण्याविषयी सांगितर्ळ व आपणही
बाहसाहेबास कानावर गोष्ट घालितो. हणून हणाले, दुसरे प्रहरी
आहय ठाळ्ुभाऊ ढेकर यांस भेटावयास गेळो. ब्रह्माब्तोकडील
कोणी विद्वान ब्राह्मण आले आहेत अशी बातमी लांस अगोद्र'च
समजली होती व आह्यांस पहातांच उठून आमचा आदरसत्कार
'ांगळा केळा व आपण स्वस्थ असार्वे असें भाशवासन दिलें.
(शात्रुक्षय न्हावा व राज्य सुरक्षित रहावें या हेतूर्न घाईसाहिबांनी
अनेक अनुष्ठाने चाळू केळी होती. महालक्ष्मीस राज नवचंडी सुरू
होती. प्रहाबद्दळ जप ब दाने चाळे होतीच, गणपतीचे देवाल्यांत
रोज भथतशीषा ची सहत्त भावर्तनं होत भसत, ह्यांतच्ञ काम्य,
७८
ग्रहयज्ञ गह्यपारारष्टरोती सटलपक्त कुंडमडपासाहत. करावा, असा
ठराव झाला. सरकारवाड्याजवबळ जागा पाहून तेथ विस्तीणे छाया-
मंडप टाकून कुडे वदी वंगेरेची सवे तयारी झाली.) काशी
हून अह्मावतीहन मोठे माठे विद्वान् त्राह्मण बोळाविळे होते व रोज
होमाकडे शंभर ब्राह्मणांची नेमणूक झाली. मुहतोचे दिवशीं पदरची
बाहेरची सवे मंडळी बसली आहे, बाईसाहेब स्वतां स्वच्छ वस्त्र परि-
धान करून दत्तक सुळास घऊन बसल्या आहेत, लाळू भाऊ
ढेंकरे कुलोपाध्याय जवळ व्यवस्था करीत आहेत, वेदशात्रसंपन्न
भय्या उपासने उत्तम पाटावर बसून देखरख करीत आहेत, व जवळ'च
मोरोपंत तांब्ये राक्षीजनक हजर आहेत, अश्या थाटाने संकल्पास
आरंभ झाला. तो सवोनुमते बाईसाहेजांचे नांत्रानं केला. नंतर
नांदीश्राद्ध सुरू झाळं ता. त्यांत मुलांचे पितृगणाचा उच्चार करू
लागळे. ते समयीं मजला त्रिचार पडला काँ, सुख्य संकल्प बाई-
साहेबांचे नांवाचा, व नांदीश्राद्ध भलत्याच होते ह करस? येथे मोठ-
मोठे याजिक शास्त्री पंडित बसळे आहेत पण कोणी बोलत नाही.
आपण न बोलावें तर अनुष्टानांत चूक होत आहे. शिवाय कुचिष्ठा
केल्याशिवाय प्रतिष्ठा वाढत नाही. इत्यादि विचार करून गुरूचे
स्मरण करून सभत बाढण्यास आरंम केला, “अहो |! किंपित्
अनुष्ठान बंद करा. मला कांहीं प्रश्न केला पाहिजे, खो बेदाधे-
कारी नसल्यामुळं पुण्याहबाचनादि कमास उपाध्याय प्रतिनिधि
असतो म्हणन याच्या पितरांचे नांदीश्राद्द होईल काय १ मुख्य
संकल्पीं राबसाहेबांनी आपले नांवाचा उच्चार केला असता तर ठी-
कृष होते, परंतु येथें बाईसाहेबाचे'च नांघाचा संकल्प शाळा आहे,
ऊशै
तर यांचेच पितरांचे नांदीश्रांदर कलें पाहिज अर्धे मला वाटते.” हें
म्हणणं भय्या उपासने यांस सयुक्तिक वाटलें परंतु विनायक भटजी
याशिकांनां रुचळे नाही. उगाच बोळून तंटा उत्पन्न करण्यांत कांही
हांशीळ नाहीं, प्रंथाधार पाहिजे असे म्हणतांच मी मयूख, हेमाद्रि
वगेरे ग्रंथांची नांवे घेतलीं. ग्रंथ जवळच होते ते आणून पाहतां
नांदीश्राद्ध बाईसाहेबांचे पितरांचे करावे, असे सबोनुम्ते ठरल.
तेव्हां मला फ,« आनंद वाटला. मी दूर बसला होतो. तो मला
उपासने बोवांनी पुढें घेऊन नांदीश्राद्वांत बाईेसाहबांचा ऊह कसा
आणावा असा प्रश्न केला. मी लागठीच 'म्रहयक्ञविधायिन्याः मम
मातुः? असा करावा म्हणून सांगतांच सर्वोनीं माना डोलविल्या, या-
प्रमाण ल्या सर्भेत जय मिळाल्यावर उपासने बाबांनी माझे
अंगावर पोथी टाकून मजला सादस्याचा वण दिला. मीही
गुरुकषपेकरून एक चुकी न होऊ देतां कर्मे चालवून चवथे दिवशीं
पूर्णाहुति देऊन समाप्त केळ. अनुष्टान संबंर्धे दररोज ब्राह्मणभोजन
होत होते ब चवथे दिवशीं मुक्तद्वार होते. सव ब्राह्मणांस दक्षिणा
बक्षिपतें बाटली त्यांत मला बारा रुपयांचा धोतरजाडा ब बीस रुपयांचे
पागोटे बक्षीस मिळाळें. बाईसाहेबांची व काकांची ओळख पटून
बर्च बोलणे झालें. त्यांत त्यांनीं अर्से ह्मणून दाखविळे कौ, तुमचा
मुलगा चांगला विद्वान् आहे तो येथेंच राजाश्रयानें राहील तर बर,
त्याजवर काकांनी उत्तर केळे को, याकरितांच मीं त्याजला घेऊन
सरकारचे भेटीस आला आहे. त्याजवर कांहीं दिवसांनीं सत्तशतीस
पुव लावून शतचंडीचे भनुष्ठान करावें असा बेत झाला. सवे
तयारी होऊन सुहूत पाहून किल्यांत एक मोठी जागा पाहून तेथ
ईश्क
बटश्थापना केळी, चबदे। ब्राह्मण मूळभत्रजपाकडे बसविले. प्रथे,
काचे समोर तुपाची समई, एक अगरबत्ती ब सुवासिक पुष्य ठेविली
असत ब ह्यास दिवसात क्षिप्रामोजन ब रात्रो फराळ असा बत
होता. याप्रमाणें अनुष्ठान झाल्यावर व यांतही शाबासकी मिळा-
ल्यावर मार्गशीष शुद्ध ५ च दिवशीं बाईसाहेबांनीं आह्यास किल्यांत
बोलावून नेऊन हुकूम केला कौ, आजपासून उभयतां शहरचे
वाड्यांत बिऱ्हाड आणावे. तेथ कारकून तुझ्ांस चीजवस्त देऊन
सवे बंदोबस्त ठेवील. तूते तुहांस तीस रुपये दरमहा मिळेल.
याप्रमाणं हुकूम होतांच मांडवगण यांस मजकूर निवेदन करून
दुसरे दिवशीं बिऱ्हाड सरकारी वाड्यांत नेळे. तथ सव प्रकारची
उत्तम रीतीची सोय होऊन वस्त्रप्रावर्ण उंची उंची वापरावयास
मिळून आही आनंदाने राहूं लागला. मोठमोठाल्या आश्रितमंड-
ळीच्या भोळखी झाऱ्या व अब्रही वाढली. पुढ थोडक्याच दिव-
सांनी मजळा बाईसाहबांनी किल्यांत हुजूर आश्रितांत धतळें, तेव्हां
पासून तर आमचा फारच बडिजाब झाला, नेहमी रेशिमकाठा भोतरे
मसावयाल, झाळजोडी पांघरावयास, उत्तम पागोट डोकास
घाढावयास मिळत असे. एके दिवशी बाइसाहेबांनी मळा शाल-
जोडीशिवाय फिरतांना पाहिळ॑ तेव्हां मला संध्याकाळी समक्ष
बोळावून जरीकांठी हिरवी शाळ बक्षीस दिळी, बाईसाहेबांस शकडो
नजराणे येत. ते सवे आत्रेत मंडळीच फायद्यावर पडत. सामच
महत्बही फार वाढलें. महालक्ष्मीचे देवाटयांत आझण सहसतरभोजने
मार झाली. बांकनीस नेमून 'चार आणे दक्षिणा ब मोतीचूर पक्तान
क्सा ठराब करून कंत्राट दिळें होतं. प्रतिदिवशी भक्करा बाजसां
द्र
कोणीतरी पाळीप्रमार्णे पीतांबर नेसून रप्याची पळीपचपात्री घेऊन
महालक्ष्मीस जावं, नंतर उपाध्यांनीं उदक सोडल्यावर भात भाज्या
काशिबिरी पक्कान याची चोकशी करून मग किल्यांत परत यावें.
याप्रमाणें मीही दोनचारदा गळा होता. अशीं अनेक सख भागीत
बाईसाहेबाचे सनिध राहूं ठागळी व दरबारसंबंधें ब राज्यसंबधे सवे
प्रकारची माहिती झाली.
बाईसाहेबाचा नित्यक्रम येणेप्रमाणे होता. त्यास शरीराचा झोक
लहानपणापासून होता तो त्यांनीं स्वतंत्रता मिळाल्यावर पूणे केला.
पहांटेस उठून कसरत शाळेंत जाऊन जोर जोडी मलखांब करावा
नंतर घोड्यावर बसून फिरावमास जावें व घोडा मंडळावर धरावा,
कुंपणावरून उडवबावा, खंदकाचे पार घाढबाबा, एकदम खालीं
बसवावा इत्यादे नानाप्रकारच्या घोड्याच्या कसरती कराव्या. कधीं
कधी हत्तीवरही बसत असत. याप्रमाणे सात. आठ वाजेपर्यंत
मेहनत झाल्यावर नेहमीं खुराख खात असत. नतर तासभर कधीं
निजत असत कधीं तशाच म्नानास जात. स्नानाविषयी बाईसाहेब
फार होशी असत. नेहमीं पंधरा बीस हांडे कडकडीत पणी लागत
असे. दर आठ दिवसांनीं नाहाणाचे दिवशीं उत्तम सुवासिक
द्रव्याने स्नान इतका वेळा करीत असत को स्नानाचे पाणी नळांना
बाहेर स्त्रच्छ कुंडींत सोडलं होतं तेथे पुष्कळ बायकांचे नाहाण होत
असे. स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे चंदेरी पातळ वस्त्र परिधान करून
आसनारूढ होऊन भस्म धारण करीत. प्रथम पति मरणानंतर केश.
राखण्याबद्दळ तीन कृच्छे प्रायश्चित आहे, त्यांचे उदक सोडून नंतर
रुप्यांचे तुळशी वृदावनांत तुळशीची एजा करीत असत, नंतर
टर
श्रीपा्थिव ढिंग पूजेस आरंभ होत असे. ते समयी सरकारी गव
गात असत पुराणिकाचें पुराणही त्यांत सुरू असे व सरदार व
आश्रित लोकांचे मुजेर होत असत. परंतु बाइसाहेबाचे लक्ष 'चाही:
कडे सारखं असे. जर एखादे दिवशीं दीडशे मुजरे करणारांपैकी
कोणी आला नाहीं तर दुसरे दिवशीं काळ आपण कां आला नाहीं
ही चोकशी झाल्याशिवाय राहत नसे. याप्रमाणे बारा वाजावयाचे
सुमारास देवाचेन आटोपून जेवण होत असे. नंतर कांहीं वेळ इकडे
तिकडे काढल्यावर कधीं बामकाक्षे झाल्यावर सकाळीं आलेले नजराणे
रुप्याचे ताटांत रेशमीवस्तांनी आच्छादून ठेवळे असत ते आपले
समोर आणून मनास आवडतील ते पदाधे अहण करून बाकीचे
आश्रित मंडळीकरितां कोठीवाल्याचे स्वाधीन करीत. तीन वाजायाचे
सुमारास कचेरीत जात असत. त्या वेळेस कधीं पुरुषबेष धारण
करीत. पायांत पायजमा, अंगांत जांबळे आंबब्याची बंडी, डोकोस
टोपी घाळून वर पागोठ्यासारखी बांघळली बत्ती, कमरेस काच्या
किंवा जरीचा दुपेटा व लास ढटकवलेलळी तरवार, या प्रकारच्या
पोषाखानं ती गौरवण उंच मूत. गोरीप्रमाण दिसत असे. कधीं
बायकांचा पेहराव असे परंतु पतिमरणानंतर नथ बंगेरे अलंकार
त्याणीं बिलकुल घातले नाहींत. फक्त हातांत सोन्याच्या बांगड्या ब
"गोठ. गळ्यांत एक मोलांचं पडे व अनाभिकंत एक हिऱ्याची भांगठी
या शिवाय दुसरं भलंकार आम्ही बाईसाहेबाचे अंगावर कधींच
पाहिळे नाहीत. केशाचा नेहमीं बुचडा बांधडेळा असे व नेसावयाप
पांढरा शाळू व अंगांत स्वच्छ पांढरी चोळी असे. याप्रमार्ण कधी
पुरुषवेषाने तर कधीं स्त्रीवेपानं दरबारांत येऊन, एक खोलीसारखो
.!
पडतपोशीची जागा होती 4 त्याच्या दरबाज्यास बाहरून सोनेरी
'महराब होती. ला दरवाज्याचे आंत गादी घाळून सरपोस घात-
लेल्या जाग्यावर लोडाशीं टेकून बसावे. दरवाण्याचचे बाहेर दोन
भालदार रुप्याची काठी घेऊन हजर असत. समोर राजेश्री लक्ष्मण-
राब दिवाणजी कंबर बांधून हातांत कागदांचे पुडके घेऊन उभा
असे व पलीकडे हुजूरचे सात आठ कारकून बसठेळे असत. लक्ष्मण
राव जातीचा देशस्थ ज्राह्मण होता. तो भगदी अक्षरशत्र असे, त्यास
लिहितां किंवा वांचतां बिळकुळ येत नसे, परंतु तोंडची पाटिळकी
करणारा मात्र फार हषार होता. एकाद पत्र वाचा किंबा लिहा
म्हटलं म्हणजे लागलीच आपल्या हाताखालच्या कारकुनाकड नजर,
कचेरीत समे दिवाणी, फौजदारी, मुळकी काम होत असत. बाईसाहेब
वद्धींच्या फार चपळ असल्यामुळें हकीगत ताबडतोब समजुन भराभर
कूम सांगत असत. कधी खतां लिहितां वाचतां येत असल्यामुळे
मजकूर जुळवन आपण हकूम लिहात असत. बोइसाहब न्याया*चे
कामात फार दक्ष ब कडक होत्या व भपराध्यांस कधीं कध स्वतः
छडी घेऊन शिक्षा करीत. दर शुक्रवारी ब मंगळवारी सवे स्वारी
तयार करवून मुळास बरोबर घेऊन संध्याकाळी महालदरमीचे दश.
नास जाण्याचा नियम होता.
ठक्ष्मीबाईचे स्वारीसारखा थाट आतां पुन्हां नजरस पडणार
नाही. ब्राईसाहेन कधीं मेण्यांत व कधीं घोढ्यावरून दरशनास जात
मेण्यावर किनखापी कापडास जरीने बांधलेळे चिकाचे पडदे अस-
ल्यामुळें मेणा फारच सुशोभित असे. कधीं स्वारी ल्लीवेशानं अत
ध्यावेळेस पांढरे पातळ नेसून जुजबी मोद्यांचे दागीने आंगावर
शौ
असत, पुहृपषवशान असल्यास अंगात अंबव्याची बडी असन
पायांत पायजमा, डोकीस टोपी व टोपीवरून भरजरी पगो-
स्याची बत्ती बांधळली असून पाठीवर बत्तीचचा पदर जरीचा लोळत
असे तो फार मनोहर दिसे. अशी स्वारी मेण्यांत बसन मेगा झराझर
चालवीत असतां मेण्याचे खुर धरून दोन किवा चार संदर दासी
दवडत असत. या दासी लहानपणापासून याच कामाकारेतां बाळ-
गलेल्या भसत. दक्षिणेतून ठहानपणी सुरेख कणब्यांच्या मुळी विकत
णन त्यांस उत्तम खावयास घाटन १५) १३१ वघाचे सुमारास या
कामावर ननीत. ल्या! अविवाहीत असल्यामुळे तारुण्यमदान रसरस-
लेल्या असत. पांच सहा वर्ष काम केल्यावर बहुतकरून त्या रती.
सारख्या सुदर दासी एखाद्या ठुच्च्याच्या नादास भळून फसन जात व
एकदां त्या गभार राहिल्या म्हणजे मग या कामावरून दूर होऊन त्यांची
गणना कुळंबिणींत होत असे. त्यांनीं जामद!रखान्यांत जाऊन सोनें
माता, हिरे, यांचे दागीने नखशिखांत घाळून, भरजरीच्या चोळ्पा
घाळून हिरव्या तांबड्या भस्मी रंगाच्या पेठण्या नेसाव्या, पायांत मोठे
मोठे तोडे घाळून तांबडे ढाल नवे उत्तम चर्मा जोडे घाटाव, कधीं
ठगड्याची कास मारावी, आणि एका हातांत रुप्याचे कव
सोन्याचे दांड्याची चवरी घेऊन एक हात मेण्याचे दारास लावून
मेण्याबरोबर दवडांवे. तेव्हां त्या अविवाहित सुंदर सिहकटी
सवोलंकारयुक्त दासींकडे कोणाची टक लागत नसे. स्वारापुढे डंका
निश्याण असून रणवार्थे हळके वाजत असत. निशाणामागून
सुमार दोनशें विलायती ढोक असत. व मार्गे पुढें सुमारे ₹भर
स्वार असत, स्वारी निघण्याची बेळ झाळी झणजे बाईसाहेब दोघीस
» अ
€
किंवा चोघीत बरावर थण्यानिषयी हुकूम करीत, मग मण्याबरोबर
घोड्यावर कारभारी मुत्सद्दी मानकरी भयासाहेब उपासने कांहीं
आश्रित मंडळी असत. बरोबर सिबंदीचे लोकही असत
याप्रमाण थाटान, रागे कर्ण वाजत, बंदुकीचे शेंकडा आवाज
काढीत, स्वारी किल्याचे बाहेर पडली ह्मणजे किल्याचे बुरुजावरील
चौघडा सरू होई. ता स्वारी परत येईपर्यंत वाजत असे. व तसाच
महालक्ष्मीचे दबालयांचे नगारखान्यांतीळ चौघडा सुरू होत असे
किल्यांतून निघून भर बाजारांतून महाळक्ष्मीस स्वारी जाऊन
परत येत भसे. कधी कधीं सडी स्वारी घोड्यावरून जाई
तेवेळेस दासी आश्रित कारकून पायदळ वगेरे कोणी बरोबर
नसत. फक्त घोडेस्वार व विळायती लोक असत. स्वारी परत
येतांना रात्र झाली तर मशाळी पेटवीत. परंतु घोड्यावर सारी
असल्यास मशाडी न लावितां दवडत दवडत किल्यांत परत यत.
बाईसाहबांची भ|श्रित मंडळीवर फार श्रद्ठा असे. त्यांस खाया
यायास चांगळें मिळाव, कपडे ठत्ते चांगळे असावे, त्यांत सव
प्रकारच सुख असावें याजविषयीं त्यांची फार दक्ष नजर असे. त्यांस
सवे गुणांची पारेक्षा असून चहा असे. जवळ मोठमाठोल शास्त्री,
विद्वान्, वैदिक, याझ्षिक होते ब वाडलोपा्जत किद्त्याप्रमार्ण पुस्त-
कांचा संग्रह फार अमोलिक केला होता, चांगळे पुराणिक, गवई, सतार
बाजविणारे वरे ढोक, निरनिराळ्या कसबाचे नामांकित कारागीर
च्या पदरी होते. बाईसाहेब स्वतां फार निष्कपढ व निर्मळ वर्तीन
रहात असत तरी त्यांस सवे प्रकारची होस से. कोणी उत्तम
गवड आल्यास त्याचं गाणे करून बिदागी पा्चीवल्यायांचून रद्दात
ल्ल
नसते. शिमग्यांत रंगांचा खेळ चांगला होत अस. दरतकपुत्र
रावसाहेब याचे स्वारीबराबर मी त्या वपाचे शिमग्यांत शहरांत
गेळां होतो. जागोजाग मुत्सदी लोकांकडे पानसुपारी होऊन रंग
खेळून पुन्हां किल्यांत परत आलों, त्याच दिवसांत ग्वाल्हेरीस
कोकणची नाटक मंडळी सुमार पत्नास आढी होती त्यांस शहरा-
तल्या लोकांनीं पत्र पाठवून झांशीस बोलावून आणाविलें, त्यांचे
खेळ शहरांत पुष्कळ झाळे. तेव्हां बाईसाहेबांनीं त्यांस सरकारांतून
शिधा चाळू करवून 'िल्यांत पुष्कळ नाटके करावेली. एकदां
हरिश्रंदाचे आख्यान झार्ळे त्यावेळेस सदोबा नाटकवालठा यार्स
बिचारिळ कीं या नाटकांत डाबाचे घरी हरिश्रंद्राचे डोक्यावर मडके
फोडावें डागत तर त्याजबद्दल परवानगी असल्यास मडके आणवून
फोडीन. त्यावर विचार होऊन बाईसाहेबांनीं परवानगी दिली, परतु
जेव्हां नाटकात त्रेठकोवर घागर फोडली तेव्हांच वृद्ध मंडळी
"बसली होती त्यांस हा अपशकुन आहे असा चरका बसळा. नाटक
फार सुरेख होत असत नाटकबाल्यांस संध्याकाळी किल्यांत धऊन
सवे सरकारी खजिना त्यांचे पुढे मोकळा ठेविळा अस. मग खरे
हिऱ्याचे अलंकार व जरींची वस्त्रे मिळाल्यावर पात्रे कां खुलणार
नाहींत. नाटक झाल्यावर सर्वांचा झाडा घेऊन नंतर किल्याबाहेर
'पाठवीत असत. कांद्दीं नाटके झाल्यावर दोन तीन नाटके दरबारच्या
मंडळीच्या बायका बोलावून त्यांस दाखविली. शेवटीं नाटकवाल्यांस
एक मेजवानी करून बिदागी देऊन रवाना केळ. कोणास पागोटी
कोणास धोतरजोडे दिळे व सदोबा म्यानेजर यास रोख चार हजार
रुपये दिले.
री...
बाइसाहेबांस भश्वप्रीक्षा चांगळी होती. उत्तर हिंदुस्थानांत
त्यावेळेस तिघांचे नांव गाजत असे. एक नानासाहेब पेशवे, एक
बाबासाहेब आपटे ग्बाल्हेरीकर ब एक लक्ष्मीबाई झांशीवाढी. एके
दिवशीं एक सोदांगर फार देखणे ब चलाख दोन घोडे विकाबयास
घेऊन आला, बाईसाहेबांनीं त्यांजवर बसून मंडळावर धरूत किंमत
ठरविली ती एकाची हजार व दुसऱ्याची पन्नास, व अर्से सांगितळं
को दुसरा घोडा जरी दिसण्यांत फार उमदा व चलाख भझाहे तरी
तो. छातींत फुटला आहे. याजमुळें अगदीं नादान आहे,
त्याजवर सोदागरारन॑बाइसाहेबाच्या कुराळतेची तारीफ करून
कबूळ केळ कीं, या घोड्यास मी उत्तम मसाला देऊन देखणाऊ
ठेविला आहि, याची परिक्षा मी पुष्कळ फिरला परंतु कोठें झाली
नाहीं. बाईसाहेबांनीं दोन्हीं घोडे ठरविलेल्या किमतीस बिकत घतले,
ब सोदागरास बक्षीस देऊन मार्गस्थ केलं
बाईसाहेब रयत ळोकांची काळजी फार वार्त भसत व राज.
क!रणाकरितां स्वतः मेहनत घेण्यास कधीं मार्गे पुटं पाहत नसत.
बलवासागर म्हणून एक लहानसे शहर झांशींचे अमलांत आहे तेथें
चोरल्यांचा उपद्रव फार होऊन प्रजेस पीडा होऊं लागली. तेव्हां स्वतां-
स्वारी तयार करून बळवासागरास जाऊन पंधरा दिवस मुक्काम करून
चोरांचा ठिकाणा लाविला व कांहीस फांशी देऊन कांहींनां केद केळे
व प्रांत निभय कळा. अशा अनेक गुणांनी भरलेल्या त्या ख्री-
रत्नांचे ओदाये व शे हे गुण तर निरुपमच होते. कोणीही
दरिद्री मिक्षुक कधीही बिन्सुख गेला नाहीं. एके दिवशीं एक काशी-
कर विढ्ठानू त्राह्मण उपाध्य़ाचे मार्फत किल्यांत नित्य दानास गेळा तथे
4
लाळ भाऊ ढेकरे यांनीं त्याची विद्येविषयीं व शीलाविषयीं फार स्तुति
केळी व असेंही सांगितळें की, प्रथम स्री मरण पावल्यामुळे व॒ वय
अल्प असल्यामुळें दुसरा विवाह करण्याची भटजीची इच्छा आहे
परंतु मलगीस पैसा फार पडतो सबब फार दुःखी आहित.
हें ऐकून बाईसाहबांनी प्रश्न कला की, रुपये देऊन मुलगा
देणारा आहे. काँ. काय. लाजवर भटजी नम्रतेने बोलले
काँ. आमचे जातीचा एक देशस्थ ब्राहण काशीस आहे
त्याची मुलगी सुमार बारा व्षोची असून रूपानें बरी आहे
रास घटित बोरे सवे जमले आहे. परंतु तयास मुळीबद्दल रुपय
वारे दिळे पाहिजेत, ते मी गरिबाने कोठन आणावे. शिवाय
ळग्नांचे ख्चाकरितां समार शांभर ढागर्ताळ, हे शब्द ऐेकतांच
बाईसाहेबांनीं पांचशे रुपये तांब्याचे ताम्हनांत आणवन उदक
सोडून भटजीचे पदरांत ओतळे व सांगितळे का लग्न होईल ते
वेळेस आह्मांस कुंकुत्री पाठविण्यास विसरू नये. याप्रमाणं ह्या
भटजीबोबाचे नशीन उदयास आल्यावर तो मोठ्या उत्कंठेने
काशीस परत गेळा व लम़समारंभाची तयारी करून बाईसाहबस
मूळ धाडिले,
एके दिवशी बाइसाबांबरोबर मी महालक्ष्मीचे दर्शनास गेला
होतों. स्वारी परत येतानां दक्षिणदरवाज्यांतूत आत शिरली ता
हजारा भिकारी रस्ता आडवन उभे आहेत ब गलका करीत आहेत
हॅ पाहून बाइसाहेबांनी दिवाणजीस कारण पुसतां टक्ष्मणराब
यांनी विदित क्रेळ॑ कौ, महाराज, हे ढोक गरीब
भिकारी झहित; हंळ्ीं थंडी फार पडते ब्र यांस पांबरूण
च
नेसल्यातुळ त्यांचे फॉर हाळ होत. आहेत. याजंबदेळ विचार
होण्याविषयी सरकारचे प्रायापाशीीं याचा अज भाहे. इं ऐकून
बाईसाहेबांस फार बाईट वाटले व छागलाच हुकूम केला कीं,
भाजपासून 'चबथे दिवशीं भिकारी लोकांचा रमणा करावा व दर
मनुष्यास एक रूदार टोपी, एक रूदार बंडी व एक काळी किंवा
पांढरी घोंगडी द्यावी. असा हुकूम होतांच दुसरे दिवशी शहरचे
दर्जी जमा करून टोप्या व बंड्या शिवण्यास आरंभ केळा. व
नॅमिंलल्या दिवशीं देवडी पिटवून शहरचे वाड्यासमोर भिकारी लोक
जमा केळे. यांत सामान्य गरीबळीक शिरले होते. दरएकास
टोपी, बंडी ब घोंगडी बांटळी, सुमारें चार हजार टोपी बांटली
गळी असेल. असो. अश्या अनेक गाष्टी आहेत. प्रंथविस्ताराचे
भयाने लिहितां येत नाहीत. बाईसाहेबांचे शोय कर्स होत ह्याची
सव जग साक्ष देतच आहे व ह्या ग्रंथांतही पुढे लार्चेच वर्णन
होणार आहे. असो,
अशा त्या उदार शूर राजकारस्थानी बायकोशी इंग्रज सरकारचे
वतन फार अन्यायाचे झाळ होते. यांत संशय नाहीं. प्रथम जेव्ह|
तिने आपले दत्तकपुत्रास राज्य देण्याविषयी सरकारास अज केला,
आमचे घराणें पुष्कळ जुनं आहे व इंप्रज सरकाराशीं मोठ्या नेकीने
ब प्रमान वागत आल आहे भामच्या तहनाम्यावरून आम्ही दत्तक
घेऊं नये असा निषेध नाही, सबब आमच्या जुन्या राज्यावर १
नेकोवर व तहनाम्यावर लक्ष देऊन सरकाराने मेहरबानीने राज्य
खालसा न कारतां माझा दत्तक घेतलेला मुलगा कबूल कराव
इल्ादि [तिनें अनेक कारणें अजीत दाळविळीं परंतु राज्य खाळस
4 1. र्ता
झालं. मात्र शहरांतीड राजवाडा ब त्यांतीळ %य तसंच तिजकडे
राह दिळें होते. तिनें मोठ्या हिंमतीने आपले नबर््यावे वेळचे जुने
नोकर कांहीं पगार कमी करून आपले पाशी ठेऊन घेतले, लांच्या
ख्चीकरितां व स्वतांच्या इतमामाकरितां तिजला इंग्रज सरकारांतून
'दरमाहा चाळू झाला होता तो मोठ्या काटकसरीने पुरत असे, परंतु
दुःखावर डाग याप्रमाणें तोही तिचे नवऱ्याचे कजोकरितां कांहीं
दिवस बंद केळा. तिन केशवपन करण्यासाठी काशीस जाण्या-
विषयीं परवानगी मागितठी तिही तिळा मिळाली नाहीं. अशा
प्रकारची हेळसांड झाल्यामुळे त्या मनस्विनांचे मनांत इंग्रजा-
विषयीं दवेषवद्धि उत्पन्न झाली. परंतु जेव्हां धमीचे बाबतीतही
इंग्रज सरकार अन्याय करू लागले तेव्हां तर तिची आग
मस्तकास गेळी. हिंदुधमात गोब्राह्मण फार पवित्र मानळे
आहत व गाईंचे वघाची फार निदा. कली आहे. झांशा
शहरांत गाईचा अघ करू नये अशाबदळ टक्ष्मीबाईनं अज
केढा परंतु त्या अजाकडे काणी यत्किंचितही लक्ष दिठे नादी,
दुसरी एक गोष्ट भशी झाढी कीं महालक््मांचे देवाळयाचे पूजकरितां
दोन गांव तोडून दिळे होते ते सरकारांत खालसा करावे असा
सरकारचा हुकूम सुटला. तसें न होण्याविषयी ल्ष्मीबाईनें पुष्कळ
यत्न केला परंतु यःकाश्वेत् बायकोचे ऐकतो कोण £ पण लक्ष्मीबाई
कांहीं साधारण बायको नव्हती. तिच्या अंत;करणांत इंग्रजाविषयी
द्वेषाभरि पेटून अगदी कल्पांत होऊन गेला, तिच्या बाळपणचा भाऊ ब
समदुःखी नानासाहेब त्याजपाशीं तिनें पत्रव्यवहार सुरू केला, ब इंप्र-
जाचा सूड कसा घ्याबा या विचारास ब उद्योगास ती लागली.
रक रू
बंडाचे नेमिलेल्या तारखेच्या आदळले दिवशीं छावणीतील गोरे
छोक घाबरून गादेनसाहेबासहित बाईतहिबांस भटळे ब विनंति
केळी कौ, उद्ईक आम्हांवर वाईट प्रसंग येणार असें
खचित दिसते. यापेक्षां आपण आपले राज्याचा बंदोबस्त ठेवावा.
झांशीष्वाढी दुसरा मुळूव आहे तो मिळून २५९ लक्षाचे प्रांताचा
बंदोबस्त पुन्हा इंग्रजी अमळ होईपर्यंत आपण संभाळला पाहिजे व
होइळ तितके करून आमचेही रक्षण केल्यास फार उपकार होतील,
असे हझगून दत्तर स्वाचीन केलें, तेव्हां बाईसाहेबांनी उत्तर केलें
काँ, पूजा स्वस्थता होती. यावेळेत मी राज्य मागेतळे तेव्हां मला
मिळा नाहीं व आतां देग्यांत तुमचेजवबळ राहणार नाही हणून
मला देतां काय ६ कलकत्यास समा झाली त्यास मठा बोलाविले
नाही. आमचे येथ मरतेवळस विनंती केळी को, साझे मार्गे माझ्या
बायकोच्या मांडीवर दत्तक देऊन ताजकडे राज्य चालवांवे तीही
तुझी जुमानठी नाहीं. व मळा अर्स सांगितळें का, अढीकडे रुळी
नवीन झाठी आहे को, संस्थानिकांनी दत्तकपुत्र घेऊ नये, घेतल्यास
खासगी जिंद्गीचा माळक ठरेळ राज्य मिळणार नाहीं. नंतर करा
वपन करण्यास प्रयागास जाण्याविषयी हुकूम मागू डांगळे तोही मळा
मिळाला ना त्यापेक्षां आतां ज्याचा रस्ता ल्याने पदाबा, शिवाय
तुहांस आश्रय दिल्यास काळ्या पलटणी आहांत ठुटून जाळून फस्त
करितील. यास्तव होईळ त्या रीतीने भापला जीव तुझाच वांचवावा.
अस हणून बाईसाहेब उठून गेल्यावर साहेंबही निघून गेळें.%
न ५९५०१५०५७०५१००० 00५४७ ९७ १५१४७७७ १णणककदली डी पाकीर का कक क्व ००-५७०५॥००५७४५४१४*५१0"९0४00४ 70४५४"
झाशीस कानपुराप्रमाणेच इंप्रेजा बायकापोरांची कतल शिपाई लोकांनीं
केली, मात्र तो दंग्याचे प्रथम दिवशीांच झाली. या कत्तलींत बाईसाहेबाचें
रे
क कक मी
५
टॉप
दहावाजाया'चें सुमारास ठराबाप्रमाण वाळे डाक नबंदीलळ होऊ
दंगा करू लागले. बंदुकीचे भावाज होऊं लागून छाबणास
भाग ठागठी, त्या छ!बणींत गोरे लोक थोडे होते ते सवे त्यांनी
मारून टाकून दारूगोळा मेखजीन खजिना तंबू वगरे सव सामान
आपले. ताब्यांत घेतें व छावणी जाळून टाकिळी, काळ्या पलटणी
तेथून निघून बाइसाहेबाचे धाड्यासमोर येऊन बाईसाहेबांस हांका
मारूं लागल्या, तेव्हां त्यानी बाहेर येऊन अफिसर लोकांस भेटून
त्यास अभयवचन दिल व त्यांनीही सांगितळ की. तुह्या आमचे
यजमान, आही तुमचा हुकूम ऐकूं ब तुह्यांपासून दरमाहा मुशारा
घेत जाऊं. याप्रमाण राज्य हाती आल्यावर आपल नांवाची शहा-
रात “ खुलक खुदाका मुल्क बादशाहाका अमळ ठढरभीबाइका
अशी द्वाही फिरवून सवे कामे तुरू करविठी. किल्यांत
साहेब ठोक शिरले होत. ह्मणून तेथीळ झया. नवीन करवून
व गोमुत्रान सर्वे किला छुक करवून बाईसाहब सुमहूतावर
तेथ रहावयास गेल्या. नवीन बंदूका ब तोफा वे दारू कर-
काहो भंग नव्हत खस क पाहेलच्या साठाळ उताऱ्यावसमान वित, 1 ही.
७०७1) पआणिा९१्टचं खा. ९०० बपताळ॥१. ववा, पळा ७१
गरेळा0९७ उलशाशळ. ४0७१९ | ९७७. र, पाड (७.१७
0९९ आधा) ॥॥७ पे जा. ठप्ा' ७७ ळत 1010907.,
गु) १ट९कपो चा एकचा 18ञपलचे जाल ६७9०० परातातत(&
छा) 0पा' |] विता०त फच 0011090 1) वि प्रा ९,
( केचा इते व्हा. २० पान ३६९ ). मालिसनने आपल्या पुस्तकांत याच्या
उलट अभिप्राय दिला आहे. पण तो केच्या अभिप्राया इतका भरवशाचा
नाहीं हे दोन्ही हतहास वाचणारास ताबडततेच समजर. *
७३
ण्याचे काम मोठ्या झपाट्यानं चाळू केठे. जुनी माणसे कमी
पगारावर बाईसाहेबांचे पदरीं होतींच त्यांचा पगार प्रवेवत् करून
राज्यसंबर्धे सव कामाचा बंदोबस्त केला. शहरःचे तटाची दुरुस्ती
सुरू केळी व राज्यरक्षणाकारेतां अनुष्टाने ग्रहयज्ञ सुरू कले.
झांशी शहर हस्तगत झाल्यापासून सुमार अकरा महिन उत्तर
हिंदुस्थानांत इप्रज बिलकूल नव्हता अस छटेळें तरी चालेल, काल्पी
खालचा छपफ्न लक्षाचा सळख तात्याटोपो याचे ताब्यांत असून
तहशीलदार वगरे नमून दिवाणी सुळका सव काम सरळीत चाळली
होती. नतर इंग्रज लोकांच्या विळायतटून पटटणी आल्यावर मद्राशी
काळ्या पलटणी बरोबर घेऊन हद्राबादेचे निजामापासन पांच
हजार घ्वार धभऊन शिंदे होळकर गायकवाड घोरपडे वगेरे
सरदारांच्या मदती घऊन कपत्तान साहेब% मंबर्हून निवाला
नो. जरनेडी झडा फडकावून खानदेरा सातपुडा वगेरे मुल्खाचा
नेदोवस्त करीत चालला. मह्ूच छावणींत कांढी दिवस राहन
इंट्रये राज्यांत काठ कोठें बदमाश ढोकांनीं बखेडे केळे होते ते सत
मांडून टाकठ.
झांशीपासून पश्चिमेस वेजवती नदोजवळ बाणपूर म्हणन एक
व्ळटानस संस्थान झह तथीळ राजा ळकमीव्राहचा मानठेळा थोरला
भाऊ होता. तो देगा करून पठटणी लोकांस आश्रय देऊन
राहिला होता. त्यांन असा बरिषार केळा कॉ. या शहरावर
इंग्रजांची व आपली लाई होणार त्यापेक्षां शहरचे लोकांत
गा त्य राज,
९४
बेथून जाण्याचा हुकूम देऊन आपलं कुटुंब अर्थासहीत
झांशी येंथे रवाना करावें. त्याप्रमाणें कप्तान साहेब जवळ
झाला अशी बातमी लागतांच आपली रयत बोलावून आाणन
त्यांस कळविळें “ को येथे थोडके दिवसांत जंग होणार सबग
तुझी येथून निघून काट तरा ग्रामांतरी जाऊन आपलां व्यवस्था
पाहावी. 7 नंतर राजान आपलीं माणस ब अथ घेऊन झांर!
येऊन राणीचे स्वाधीन केली. तेथ त्यांस खतंत्र वाडा देऊन
माणसे तेनातीस ठेऊन बाईसाहेबांनी त्यांचा वोग्य बंदोबस्त
केळा, नंतर राजा बाणपुरास परत गेला तो ळवकरच
इंग्रजी फौज आणपुरावर आली. दाहरास वेढा देऊन सात
दिवसपर्यंत लटढाई झाळी, अखेरीस इप्रज आहादूरांनी शाहर
हस्तगत करून घेऊन दानप्रहर बीजन करून दाहरात आपले
नांवाची द्वाही फिरविली व राज्य निभय केळे, बाणपुराचा राजा
राहिळेली फौज घेऊन शहरांतून ॥नघून जाऊन बेत्रव्तांचे बेहेड्यांत
दबा धरून बसला, वेत्रवतांचे कांठीं मोठमोठे बहडे हणजे खांचा
हजारो फोज राहीळ अश्या पडलेल्या आहेत. इंग्रजांनी, बाणपूर
घतळं व राजा जिवंत असून काठे तरा पळून गेळा आहे, हो
बातमी झांशीस समजतांच गडबड होऊन गेली, झाझीवर टढाई
करावयाची हा निश्चय बाईसाहेबांदी करून तटबदीच्या तयारीस
ढागल्या. फोजेत ढोक जास्ती ठेऊन तटावर दाट सारखी फोज
ळाविली व बुढ्जावरून मोठाल्या तोफा लावून ठेविल्या, दारूगा-
ळ्यार्चे सामान जार्रनं तयार करविण्यांचे कामावर ल'ळूवक्षा यास
नेमिळे, गरीब टोकास पुढ खाण्यास मिळणार नाही संबध खंडो-
९५
गणती चुरमुरे व फुटाणे भाजून ठेविले. राहरांत सव सामग्री
भरून ठेविळी. गणपततांचे देवाल्यांत प्रसंग पडल्यास भेजनाचें
मुक्तद्रःर ठेवण्याचा विचार ठरबून तूप, साखर, कणिक, तांदूळ
वगेरे स्तामानाची तजवीज करून ठेविली, खजिन्यांत सर्व खचीला
पुरे इतक द्रव्य नव्हते हणन राजवाड्यांत जितकी माठमोठीं पातेळीं,
हांडे, घागरी, डबे, घगाळे वगो रुप्याची भाडी होती तीं सवे
टांकसाळेत पाठवून हजारो रुपये पाडविळे, लढ!इत आपणास जय
यावा हणन परमश्वरप्रीव्यथे झनुष्ठानें देवाळ्यांतून सुरू केल.
कार्पीस रावसाहेब व तात्याटोपीस पत्रे लिहून मदत मागतली
याप्रमाणें ती शूर बायका यतूर्किचितही न डगमगतां मोठ्या शांततेने
व ऱशारीन शहरचा बेदोबस्त करून राहिली.
इकडे इंग्रजसरकारचा फोज सवे बुदेलखंडाचा बंदोबस्त लावून
झांशीवर पश्चिमेस दीड कोशावर येऊन थडकली. तेथ डेरे, राहूद्या
व*रे देऊन कपतानार्ने स्वाराबरोबर बाईसाहेबास पत्र दिर्ळे.
दिवाणजी घेऊन किल्यांत आल्यावर पांच चार मुत्सद्दी व बाईसाहेब
एकत्र होऊन पत्राबददळ विचार करूं लागले.
पत्नांत मजकूर असा होता को, '। बाहूसात्बांनी खुद्द बरोबर
वक्ष्मगराव दिवाणजी, ळाळूबक्षी, मोरोपंत तांबे वगेर् भाठ असामीची
नांबे डिहिळी होती. त्यांस घेऊन मळा येऊन भेटावे. याशिवाय
दसरे कोणीही बराबर आण नये व जरोबर हत्यार कोणतेही झाणं
नय. आजपासून दोन दिवसांत भेटावे, पर्ल, डे भट्ट नथे. ”
झाशीस लढाई यावयाची हा. निश्चय अगोदर झाच होता, कक्त
पत्नोत्तर कस द्यावें याचाच बिचार होऊन खाळीर जबाब पाठवून
२९५
दिला. '' भेटीस कशास बोलाविळे आहे व दगा होईल कौं नाही
याचा पत्रांत कांहींच खुलासा नाही. संस्थानचे चालढीप्रमाण हत्तेर-
बंद ठोक बरोबर घ्यावयाचे ते ठोक घेऊन दिवाणजी भेटीस
येतील. मी बायकोमनुष्य, माझे येणे होणार नाही. याजवर आपली
मज, ” असा मजकूर ठिहन बाइसाहेबांची सही होऊन लाखाटा
त्याच स्वाराबरोबर इंग्रजांचे गोटांत पाठवून दिछा. पत्रोत्तर पाहून
फोज परत दत्तियांवर गेढी ब तेथे झांशीस वेढा दण्याची संथ
तयारी केढी. डघाईचे मुठुखाकडे हणजे काल्यीच दक्षिणे
पेचबीस कोशावर एकदोन भफिसरावरोबर फाज खाना केटी, पेशवे
व ताल्याटोपी यांनीं झांशीवाली बाइचे मदतीस येऊं नथे हणून
त्यांजबरोबर लढाह नेहमी सुरू ठेवावी हे काम त्यांजकडे सोपवून
दिड. इकडे बाईसाहबांनीं चांगठा मनुष्य पाहून त्याजबरोबर पाच
स्वार देऊन काल्पीस रावसाहेबांकड रवाना केळा. या ळोकांनी श्रीगंतास
झाशींतील सव मजकूर कळवून अशी विनंती कढी कॉ, बाइसाहन
आपले भरंबशावर लढाई करात. आहेत. आपण बाहेरून येऊन
इंप्रजांबरोबर लटारे व आह्मी आंतून लढतो हणजे आपणांस जय
येऊन इंग्रशंच कांही. चाळणार नाही, रावसाहेबांनी त्यांस सव
कबूल करून अ वसन देऊन परत पाठवून दिळे, इंग्रज सरकारानं
झरकीचे भावताळी गावागांडी ञाहारनागे ताविळे कॉ. क्षाशीवर जंग
होणार आहे. याजवारिता सर्व लोकांनी सावध असान. शाहर
घेतल्यावर तीन दिवस भिजन चाळेल, त्याचा नियम भसा वा,
पाँच वघोबर ब ऐशी वर्षांचे आंत. सव पुरुष मारे जातीळ
याजकरितां जगाचे दिवसांत तेथे कोणी जाऊं नय.
७ १७
नांग “ २१,
झांशी येथील उत्तर रत्त.
हता वा शाप्स्यासे स्वर्ग जित्वा वा भोळषास महीमू ।
तस्मादत्तिष्ठ कान्तेय सुद्राय कृतनित्वयः ॥ १ ॥
चेत्र महिना अगदीं सरत आठा, उन्हाळ्याची झाक मारूं ला-
गी, वसंत जाऊन श्रीष्म क्तूचा अमळ बसूं लागला, नंतर झांशी
येथें थोडक्याच दिवसांत जग होणार हे निश्चित झाल्यावर कांही
कांहीं. सावध ग्रामस्थांनी आपला अथ व बायकांमुळं गाल्हेरीस रवाना
केलीं. याजमुळं शहरांत हळदी कुंकवाची गर्दी व्हावी तशी झाली
नाहीं जिकडे तिकडे उदास वृत्तीने ठोक वावरत होते. बाइसा-
हेबांनीं मनांत आणिळें का. पुन्हां हळदकंकू करण्याची वेळ येईल
तो सुदिनच समजा पाहिञ; याजकारितां महालक्ष्मीची सेवा, वेमव
आहे ता. एण करून घ्यावी. अस मनात आणून राजवाड्यांत
हळदकुंकवाची मोठी कडाक्याची तयारी केली, चार खंडी हरभरे
एका लहानशा हादांत भिजत घातल. आणि ठचुक्रवारचा बेत
घरून सकाळी तमाम शहरचे स्त्रियांस बोलावणे केलें. ब्राह्मण,
क्षजिय, वैय, मराठे सव जातीच्या ल्रियांस पाचारण करून
सर्वात हळवुंकू, सुवासिक फले, 'चंदनळेप, खिरापत, सरप्याचे
ताम्हणभर दाणे, गुलाव अत्तर व पानसुपारी देऊन संतुष्ट केलें.
असें समारंभा हळदकुंकू मी कोठेच पाहिळ नाहीं व पुन्हां पहाणा-
रही नाही. सवे जातोच्या स्त्रिया उत्तम प्रकारची वस्त्रे नेसून' ब
भंकार् धाडून दुपारचे दोन वाजल्यापासून रात्रा नऊ वाजेतोपर्यथंत
ळच
९
किल्यांत एकसारख्या येत होत्या. त्यांत सरदार लोकांच्या ख्रिया
मण्यांत पालखीत बपून भालदार चोपदार शिबंदी लोकांसहित
थाटाने येत असत, स्त्रियांस हळदकुंकू वाटष्याकरितां सुमार शंभर
बायको उभी असेळ. ठढाखां फुळें वेची, खंडोगणती खिरापत
लागली, दिवाणखान्यांत उंच एका मजल्याइतकी गोर मांडून उतरत
उतरत जमीनीपर्यंत एकसारखे सामान ठेविले होतें. सर्व प्रकारच
आपूप जिन्नस, फळफळावळ, रंप्यांच सामान, झांशी येथील प्रसिद्ध
पितळी सामान, व कागदाची कोरीव चित्रे, नानातऱ्हेची मातीची
चित्रे, लांकडी सामान, कुड्यततून बारीक झाडं वगरे शेकडो जिनस
गोरीपुढे ठेविळे होते, जिकडे तिकडे किनखापाचे पडदे असून
जरीचे छत लाविळे होते, व हांड्याझंबराचा तर चकचकाट करून
सोडिला होता.
नेत्र महिना सरून वैशाख लागला.
रश
तो. एक दिवशीं राडरचे
दक्षिण अगास भेदानांत तंबू दिसूं छांगळे व जिकडे तिकडे बारीक
भागद्या पेटल्या, तेव्हां आम्ही सायंकाळी किल्याचे उच बुरुजावरून
पाहूं ढागलां ता. शहरचे चारी अंगांस ठिकठिकाणी तंबू मरून
पलटणी उतरल्या आहेत, भआगटी पेटल्या आहेत ब निकडे
तिकडे चळवळ सुरू आहे, असे दृष्टीस पडलें. परंतु देखान्याप्रमाणे
मनुष्य कमी आहे. झसा आम्ही त बांघला. रात्री बातमीदार
आठा लानेंही सागेतलं को मनुष्य सरंजाम (दिसतो त्यापेक्षां कमी
आहे. सुभार टढवाई साठ हजार आहेत. बाकी बाजारबुणगं
पुष्कळ आहेत. वेढा येऊन पडला भर्से समजतांच रात्री बाई-
साहेबांनी किल्याचे तटावर व शाह्र्चे तटावर फिरून बंदोबस्त
रर
केळा. सव बुरुजावर मोर'वे बांधून तोफा ठेवून रोखून ठेविल्या
व गोडंदाज नेमून दिळे, शडरचे तटावर जंग्या जंग्यातून कडा-
मिनी घऊन शिपाई टोक उभे केळे, ठिकठिकाणीं दरवाज्याजवळ
शिपाई लोकांच्या टोळ्या ठेवून वर विश्वासू व दक्ष सरदार
नेमून दिले
झांशी शहरे बाहेर 'चोहींकडे मोठमोठी मभेदानं भाहेत
क
म्हणून सांगितळेंच आहे. दुसरे दिवशी सकाळीं शहराचा
तट आटोाफ्यांत येई असा मारचा बांधण्याकरितां इंप्रजाचे स्वार
पांच पववीस दबडत दवडत जवळ आले, ते किल्याचे पश्चि-
मस थेऊन माऱ्यांत आळे असं पाहून गोलंदाजाने नेम घरून तोकेत
बत्ती दिळी, ल्यायोगानें पांच सहा स्वार मरून उघळून गेले,
याप्रमाणे पहिल दिवशी इंग्रजा फेज शहरास चाहोंबाजुनें मोरचे
मांवण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु तटावरून व बुरुजावरून दक्ष
व हुशार गोलंदाज असल्यामुळें माऱ्यांत माणसं पुढें आलीं कीं,
बत्ती देऊन फडशा उडवून टाकीत, याप्रमाणे दुसरे दिवशीही
मोर'चा बांधण्याकरिता इंग्रज झटत होता परंतु मोरचा लागू होईना.
दाहरांत जुने म्हातारे ळोक होते त्यांस शहरास व किल्पास कोठें
मारचा बांधून ठागू होता हे माहीत होते परंतु ही माहिती फार
थोड्यास हाती. भांतीळ फितुसचे योगाने म्हणा किंवा बाहेरीळ
काणी माहितगार इंभजास मिळाळा म्हणा, तिसरे दिवशीं ही माहिती
त्यास मिळाठी मग रात्र पडल्यावर ती ती ठिकाणे साधून
मोरचे बांधून अवशों चार घटका रात्रीस किल्याचे पश्चिम बाजूअर
दक्षिणेकडीळ अंगानं गरनाळी तोफ चाळू झाली, इकडून
१ ४ ९)
वायव्य बाजूने ही तोफ गोळा टाकू ळांगळी. शहरावर चार
तोफा ढागू झाल्या. अशा तोफा 'चाळू झालेल्या पाहून
बाईसाहेबांस अति दुःख झाळे व निराशेची पहिली पायरी
त्यांस लागडी, परंतु न डगमगतां ढोक जास्ती ठिकठिकाणी ठेऊन
आपण खता भन्नवाण्याची काळजी न करितां किल्यावर च शहरे
तटावर खप लागल्या.
दाहरावर तोफांचे गोळे मुरू झाल्यापासून ग्यतेस भति त्रास
होऊं लागला. एखादां गोळा रव्यांत पडला ह्मणजे तो फुट्टन पांच
पंचवीस मनुष्ये जखमी होत व दहा पांच मरत. सारिबाय घरा
वर गोळा पडठा ह्मणजे लहान घर घक्याने कोसळून जात, कांहीं
घरें जळून जात असत. मग लांत जीवाचा व विताचा अनथे
होण्याचा संभव असे, परंतु बाईसाहेबांनीं शहरांत बब तयार करून
ठोविढं होते. आग लागली काँ ती, बंबानी विझवीत भसत. शाहू-
रचे व्यापार अगदीं बंद झाळे, मनुष्यास इकड तिकडे फिरकाव-
याची धास्ती बाटू लागी, याप्रमाणे शहरातील ळोकासच काय पण
किल्यावरही अति त्रास होऊं लागळा, किल्यात वाट्याचे ग्चतीषर गोळा
पडला ह्मणजे तेथ तो फुट्टून मोठा आवाज होऊत लाच्या सात आठ
कपच्या उडत ब ल्या जवळचे माणसांस जस्वमी करीत. नंतर
तोचच गोळा गच्ची फोडून खालचे मजल्यावर पुन्हां आत्राज होऊन
फुटे व पुन्हां कपच्या उडोन शेजारचे माणसांचा प्राणघात करी.
नंतर पुन्हां तक्तपा्ी फाडून लाचे खाळचे मजल्यावर फुटून
नासाडी करीत असे. शेवटीं मोठा आवाज होऊन आंतून विळे
कातरी वगैरे छरे लाळ झालेले उडून फार मनुष्ये जाया हात, अशा
१.९१
प्रकारचे किले तोडण्याचे गोळे इप्रज सरकारातें बहुत खराब केले.
त गोळे फार खर्चे करून तयार केळेळे असत. एक दान गोळे
फुटल्याबांचन तसेच पडले हात, ते आद्या वजन करून पाहिले ते
साठ पासष्ट पक्के शेर भरळे, याप्रमाणें इंग्रजाजबळ कसबी गोलंदाज
व उत्तम दाखूगोळ्याचं सामान असल्यामुळें किल्यांत ब शहरांत
फार नासाडी झाढी. परंतु बाईसाहिबांनी गरीबगुरीबाचें दुःख
होईळ तितके कमी करण्यास मागे पुढ पाहिळें नाही. दक्षिणी
त्राह्मणांकरितां गणपतीचे देवालयात अननछत्र सुरू कलं. इतर
ठोकांकरितां सदावत चाळू केळे, या खरीज गरीब लोकांस चणे,
फुटाणे, चुरमुरे वाटू लागले.
इकडे बाईसाहेबांनींही आपलेकडून शिकस्त केली. इंग्रजाकडील
लोक पुष्कळ मारळे. चंधथे दिवशी दोनप्रहरीं किल्यावरच्या दक्षिण
बुरुजाची तोफ इंग्रजाने बद केली. ल्या तोफेवर माणूस ठरेनासे
झाळे तेव्हां ठोक फार हवालदील झाळे, तन्हां पश्चिमेकडील वुरुजा-
वरचे गोलंदाजाने मोर'यांतून तोफ काढून दक्षिणेकडे मोरचा बांधून
ब दुभिणीने उततम संधान राखन तोफेस बत्ती दिली आणि तिसरे
भावाजासारसा इंगप्रजाकडीळ उत्तम गोळंदाज ठार केला व दक्षिणची
तोफ चाळू करून इंग्रजाची तोफ बंद केली. तेव्हा बाईसाहेबांनीं
संतुष्ट होऊन गालंदाजास एशी तोळ्याचा चांदीचा ताडा बक्षीस दिला.
रात्रीचे प्रह्री दाहरावर व॒ किल्यावर गोळे पडत त्याची फार
भयंकर शाभा दिसे. पन्नास साठ शेर वजनाचा जरी गोळा
असे तरी गरनाळी तोकेतून उडाल्यावर लहान चेंडूसारखा व
खदिरांगारासारखा लाल दिसे, दिवसास सूयाचे तेजामुळे
१०९
गोळे साफ दिसत नसत परंत रात्रीच्या काळाखांत ते ठाळ-
भडक गोळे चॅंडूफळी सारखे इकडून तिकडे उडतांना दिसत
मनुष्यास अर्से वाटावे की हा गोळा आतां मजवर येऊन पडेल
परंदु तो गोळा सात आठशे कदम पढं जाऊन पडत असे. या-
प्रमाणे रात्रेदिवस युद्ध होऊन शहर जजर झालें, पांचब साहवे
दिवशीं या प्रमाणेच युद्ध झाळे. प्रहर दीड प्रहर पर्थत बाईसाहे-
नांचा जय होऊन इंग्रजांचा फार नाश होत असे. ब त्यांच्या
तोफाही कांहींबेळ बंद पडत. नतर कांही वेळाने इंग्रजांचा जय
व्हावा. पलटणी लोक हवाठदरीळ होऊन बाईसाहेब्रांच्या तोफा बंद
पडाव्या, सातवे दिवशीं सूयास्त पासून पश्चिम बाजूची ताक
बंद झाली, तेथें मनुष्य ठरना ब शत्रच्या तोकेन मोरचाही पाडन
ठाकला. नेतर रात्रीं हुशार गेवडी ढोक आणून युक्तीने घोंगडी
पांधरून हळूहळू बुरुजांवर चढवि. ब विटा बशेरे सामान खाल-
पासून मनुष्याची माळ ठढावून त्यांस जमिनीवर निजवून त्याकडून
पोचविळे नंतर ल्या गेवड्यांनी निजून निजून मोरचा बाघला.
याप्रमाणे इंग्रजांस कळं न देतां मोरचा बांधल्यावर तोफ भोरच्यावर
ठेवून चाळू केळी, तव्हां इंप्रजाकडीळ टोक गाफिळ होते. लांचे
फार नुकसान होऊन त्यांच्या दोन तोफा प्रहरपथत बंद झाल्पा
उजाडते आठवे दिवशी इंग्रज फोजेने शंकर किल्यावर मरा
सुरु कळा, इंप्रज सरकारापाशी किल्ले दुर्गे यांचे वेढ्यांत उपयोगी
पडणाऱ्या भति मोल्यवान दुभिणी होत्या, ला. इतक्या चांगल्या
असत कां, अति दूरचा देखावा अगदीं जवळ व स्पष्ट दिसत असे,
व कोण'चे मनुष्य कोठ काय काम करीत आहे. हं दिले. भश
१०२३
दाभणी ठावून किल्यांत प'ण्याची जागा होती ती रोखन त्याजवर
तोफेचा भडिमार चाळू केला, त्यात प्रथम रांगडे ब्राह्मण सहासात
कावडी घेऊन पाण्यास गेळे होते. त्यापैकी चार असामीत देहांत
प्रायश्चित मिळून बाकीचे कावडी टाकून पळून गेले. याप्रमाणें
प्रहरभर पाणी न मिळाल्यामुळे स्तानादे कर्मे अडकून राहिली.
किल्यांत पाण्याचा मोठा हाकांटा झाठा, तेव्हा. पश्चिम व दक्षिण
बुरुजावर'चे गोलंदाजांनी ज्या तोफा शंकर किल्यावर चाळू होत्या
ह्याजवर एकदम भडिमार करून त्या बंद पाडल्या, मग
होदावर पाणी भरण्याची मोकळीक होऊन स्नान भोजनाची
व्यवस्था ठागळी, नंतर जेवण होऊन कांहीं वेळ गेला नाहीं तो
एकदम मोठा भावाज होऊन जिकडे तिकडे धूर व घूळ उसळली,
व्यामुळें दशदिशा गुंग होऊन क्रोणास दिसेनासे झाळें, सवाचे पोटांत
धस्स होऊन काय झाले याची धास्ती पडून गेळी, मग दोन घट-
केने धूर नाहींसा होऊन चोकशी करूं लागलों ता बाड्याचे समो-
रघे मेदानांत दारूचे कारखान्यांत तीस अप्तामी पुढष व आठ बा-
थका मरण पावलेल्या दृष्टीस पडल्या व चाळीसपंचेचाळीस माणसें
भाजून जखमी पडलीं होता. चिंचेचे मैदानांत दारूचा कारखाना
सुरू होता. दोन मण दारू झाली म्हणजे बरुजाखालीं तळघरांत
नेऊन ठेवावी. त्या कारखान्यांत गोळा पडतांच तेथें दारू होती
ती पेटडी ब तसंच दारूचे बारीक बारीक कग सवे घूळभर पसरले
होते ते पेटून त्याजबरोबर धूळ उधळली. अष्टम दिवशीं फार कहर
झाला युद्ध फार तुंबळ झाले, वीर मोठमोठ्याने आरोळ्या देत होते.
बंदुका कडाभिनीचे ब तोफाचे आबाज अगणित होत होते, शिंगे,
१०४
कण बिगुल जिकडे तिकडे वाजत होते. घळीन घरान व नाना प्रक
रच्या ध्वनीनें सवे दिशा भरून राहिल्या*होत्या, इंग्रज फोजेनं फार
शिकस्त केली. रात्रो आकाशांतून तोफेचे लाळ गोळ्यांची शहरावर
एकसारखी वृष्टी चालली हाती. शाहरांत हजारो माणसें मरण
पाबली, बाकीची जिवाचे आशऱोने कोठें वळचणीला, कोठें घरांत
पिच्छाडीस दडून राहिली. तटावरचे शिपाई गोलंदाज पुष्कळ
मेळे व त्यांचे जाग्यावर दुसरे उभे केळे. बाईसाहेबांस फार मेहनत
पडत होती. सोहींकडे नजर ठेऊन जी जी उणीव पडेळ ती
स्वतां पुरविण्याचा हुकूम करीत होत्या. परंतु त्यांस अति दुःख
होऊन घोर काळजीही लागली होती. पेशाब्यांकट्टून मदत कां येत
नाहीं या विचारांत गुंग पडल्या. रोवटीं लाळू भाऊ ढेकरेव
ब भया उपासने यांचे विचार रावसाहेब पेशवे याजकडून मदत
लवकर यावी ह्मणून शांभर बाह्मण गणपतीच मंदिरांत अनुष्टानात
बसविळे. नंतर बाइसाहेबास कांहीं आराम वाटून सवे दिवसभर
थकल्या होत्या हणून दिवाणखान्यांत किंचित अंग टोकिलळं ता ण्क
भयंकर स्वप्न दृष्टीस पडळ ते अस, काणी एफ सुवासिनी मध्यम
बयाची, गोरबणीची, नाक सरळ, कपाळ माठ, डोळे काळे व बिशाळ
अशी खूयवान् स्री अंगावर सवे मोत्याचे दागिने घाळून तांबड मोठे
काठाचं ठुगर्डे नेसून अंगांत पांढरी रशमकांठी चोळी घाळून पदर
बांधन आओच्याची कांस मारून 'फकिल्याच बरुजावर उभी भाहे व
मोठ्या कठोर मुद्रेन॑ तोफेचे लाळ गोळे झेढीत आहे. व गोळे
झेळतां झेळतां काळे ठिकर पडळेळे हात, बाईसाळेाॉंस दाखवत
म्हणते आहे कॉ मीच म्हणून हे गोळे झेळीत आहे. असे स्म
१०५
पाहून बाईसाहेब दचकून जाग्या झाल्या व आश्रित मंडळीस स्वम
सांगितलें त॑ ऐेकून सवास आश्चये वाटलें
इकडे तायाटोपी काह्यीहन पंधरा हजार फौज घेऊन निघाला
तो. मजलद्रमजल डबल कूच करून झांशी जवळ येऊन पाचला.
व रातोरात मोरे बांधून तोफेस बत्ती दिठी, इकडून कपतान
साइईंबही इंग्रजी फौज घेऊन त्याजपा्शा लढढावयास वेढ्याचा बदा-
बस्त करून आला. तो दिवस दहावा होता, झांशीतील सवे लोक
त्या ढढाशवर झांशीचा परिणाम अवलंबून असल्यामुळें मोठ्या
भीतीने ढढाईचा परिणाम काय होतो हं पाहण्यास तटावर जमले
होते. दोन्ही पक्षाचे शिपाई जिवापाड मेहतत करीत होते. कोणास
भान राहिलं नव्हते. समोरासमोर लढाईचे प्रसंगांत पायदळा बरोबर
पायदळ, स्वाराबरोबर स्वार ढढत होते व सवे रणांत बिगूळ शिंगं
बंदुका तोफा इत्यादिकांचा आवाज घुंद भरून राहिला होता.
झांशीवाळी बाई व तिचे सरदार तटावरून दुभिणी लावून पहात
होते. परंतु झांशीच्या दुर्दबाने ह्मणा अगर तात्याटोपीचे कमी
कसबानें हणा किंवा हिंदू शिपाई लोक नादान ब नाहूर असल्या-
मुळे ह्मणा, तात्याठोपीची फोज फुट लागून शिपाई पळ काढू
ळागळे. इंग्रज फोजेनं तोफा मोरच्यातून काढून पाठलाग करण्यास
आरंभ केला. रिसाल्याच्या खारांनीं एकदम हला केला. तात्याटोर्प
स्वतां चोवीसपन्ही छत्तीसपन्ही ताफा टाकून रण सोडून पळून
गेला. इंग्रजी फोजेचा जयजयकार होऊन त्यांची हिमत दुष्पर
झाली व टढाईचें सामान मिळाठें. पेशव्याचे फौजेचा मोड होऊन
तिनें पळ, भपयश, ब दुःख यांचा सीकार केटा. व झांशी
१०६
बाल्याच्या फौर्जेत हाहाःकार होऊन सवोची मनें होरपळून जाऊन
दुःख, भीति, निराशा यांचा एकामागून एक अंमल बसंठा,
परंतु निरादोची शक्ति कांहीं विलक्षण भाहे. आतां बहुतकरून
झांशी इंग्रजांचे हातीं पडेळ व ते आमची दया करणार नाहीत हो
कल्पना मनांत येऊन शिपाई ठोकांस उलट भधिक वीरश्री चढली.
बाईसाहेबांनीं सरदार लोक जमवून ठरविले कौ, आजपर्यंत झांशी
ळढली ती पेशव्यांचे बळावर ठढळी नाहीं ब आतां पुढेही तिला
त्यांच्या मदतीची जरूर नाही. असा निश्चय करून सरदार लोक
व बाईसाहेब स्वतां तठाच्या बंदोबस्ताकरितां पुन्हां तटावर मेहनत
करू टागल्या, त्या रात्रीं इप्रज गोलंदाजांनी शिकस्त केली, शाह-
रावर व किल्यावर तांबडे लाळ गोळ्यांचा वषीक्ततूतीळ पजेन्याप्रमाणे
वषीव केळा, किल्यांतीळ सवे लोक रात्रभर जागरण करीत बसले होते.
उजाडता दिवस अकरावा युद्धास येऊन पोचला. बाईसाहेबांनी
स्वतां तरवार बांधून गोलंदाज ठोकांस बक्षिसे देऊन ज्या तोफा बंद
झाल्य़ा होत्या त्या सर्वे सुरू केल्या. इंग्रज फोजेनें सवे गरनाळी तोफा
किल्यावर सुरू केल्या तेव्हां वाड्यांत भाकांत होऊन गेळा, इतक्यांत
एक मोठा व सुस्वर ध्वनी ऐकू आला. पाहतात तों दुसरे मजल्यावर
गणपतीचं मखर भाद्रपद मासी व नवरात्रात उत्साहांत कथा कीतेन
वगेरे करण्याकरितां प्रवापार केलेळं होते तर्थ सवे ऐने माहाळच
होता. सर्वे जाग्यास अरसे लखनाचे लाविळे होते बव छतासही अरसे
होते व काचेची झाडे व हांड्या गलासे वालछते छावून जागा भरली
होती. त्या जाग्यावर तीन मजले होते तथे गरनाळी तोकेचा गोळा
पडून अबाज फार मोठा झाळा भाणि तोच गोळा खाळील मजल्यावर
१०७
पडेतांच्ध भोठा भावबाज होऊन त्यांतील खिळे छरे वगेरे उंडाले' तेणें-
करून तेर्थे चार माणसें मरण पावढीं ब नऊ मनुष्ये जखमी झाडी
आणि भावाजाबरोवर खालील कांचाचा सुस्वर आवाजाने खळखळ
चूर होऊन राशी पडल्या; हांडी गळास किंबा ऐना एकही राहिला नाही.
त्या दिवशीं शकडो तोफेचे गोळे वाड्यावर पडत होते परंतु
बाड्यास इजा झाली नाहो. गोळा गच्चीवर हापटुन तो गोळा तीन
छत तोडून खाली यऊन पडून शांत होत असे परंतु जुना बादशाई
न्युना कमाविळेला असल्याने गोळ्यापुरतं मात्र मोक पडून गोळा खालील
मजल्यावर पडे परंतु भोकापेक्षां जास्त काम तडावळें नाहीं व फुटलेंही
नाहीं ब मजल्यास गोळ्यामुळे चाळणीत जशी भाक भसतात
अशीं भाक दरोबस्त ठिकठिकाणीं पडढीं, वाड्यांचे दररक दालनास
गोळे अति पडूं ढागले तेव्हां सव मनुष्ये घाबरून मर्ध्येंच एक खोली
तोही त्या खोलीस निभय मानून त्या खोलींत शिरढीं कारण कीं
त्या खोलीवर पांच मजले होते. त्या खोलींत मनुष्ये जमतां जमतां
चौसष्ट माणसें जमली आणि खोढींत गर्दी झाडी. त्यांत आम्हीही
शिरला होतो. दासी बायका ही त्यांतच होत्या सवे माणसे उभीच
होती उन्हाळीचे उष्णतेमुळे व गदीमुळें ब जीवाचे भीतीमुळे
अंगांस घाम फार सुटला होता श्वास सोडण्यास देखील जागा नव्हती
आम्ही भगदीं घाबरून गेला. होतों. त्या खोलींत एकंदर चार
घटका होतो. म्रृत्यु भग्राहून दुसरें भय नाही. सर्वीचे जीब कासा-
बीस झाळे इतक्यांत बाईसाहेबाकडीळ गोठडंदाजांनीं गदी उडवून
इप्रजांच्या त्तोफेवर गोळंदाज वगैरे मनुष्ये ठरूं दिळीं नाहीत,
१०८
तेणेकरून वाड्यावर गोळे पाडण्याचे नाहीसे झाले. मग त्या
खोटींतूस सवे ठोक बाहेर निघाले.
याप्रमाणें प्रहर दोन प्रहर आति संकट येऊन पडे. तेच दिवशीं
रात्रीं एकांतांत अंथरुणावर पडला असतां माझे मनांत भनेक विचार
येऊं लागळें. मी येथून जिवंत सुटता कसा व मळा घरची माणसें
भटतात कशीं ? इतक्यांत हरीपंताची व त्याच्या शपथेचची भाठवण
झाली, असे अनेक विचार येऊं लागले तेव्हां या संकटांतन वे ज-
नाघेशवराशिवाय दुसरा कोणीही पार पाडणारा समथ नाहीं असा
पक्का भरंवसा ठेऊन त्याचा मनोमय घांबा करीत स्स्थ पडळां.
याप्रमाणे अकर) दिवस लढाई एकसारखी 'चाढठलळी होती. तरी
बाईसोहबाच मेहनतींत व हिंमतींत यत्किंचितही फरक पडला नाही
शाबास त्या बायकोची. त्या रात्री नेहमीप्रमाणे बाइसाहेब स्वतां
शाहरर्चे तटावर ब किल्यावर फिरून बंदोबस्त ठेवीत होत्या, इत-
क््यांत बातमीदारानं असे कळाविळ का, इंग्रजसरकाराने झांशीवर
दोन अडीच लक्ष रुपयांची दारू खच केली. तरी परिणामी जय
येईळ अस दिसत नाही. व दारूगोळाही संपला आहे. सबब
उद्इंक प्रहर दिवस लढाई करून ळष्कर उठून जाईल. ही बातमी
ऐकून बाईंसाहेबास किती आनंद झाला असेल याची कल्पना एक
त्यांचे मनास ठाऊक. त्यांचे ताडावर जास्ती टवटवी येऊन त्यांची
शक्ति व हिम्मत दुणाबली. त्या रात्रीं दोहोंच्या सुमारास त्यांस
गाढ झांप आढी. पण बाईसाहेबांचे देबघटित 'चांगळे नव्हत.
पहाटेच्या सुम,रास एकाएकी शहरच्या दक्षिण बाजूच्या तटावरीळ
तोफ बंद पडली होती तेथून एक बातमीदार येऊन त्यानें बाई
१.०९.
साहेबांस जागे केळे. त्याची हकोकत ऐकून सवांच्या पोटांत धस्स
झाळें; व आमचे प्राग भांतळे आंत विरघळून गेळे, हरहर! भा.
ठ्यायशीं प्रहर मोठया शूरतवाने लढून सरशेवटी शहर इंग्रजाने
सर केळे. आहा साहावे मजल्यावर जाऊन पाहूं लागळा; ते
वेळेस सकाळचे अंधुक अंधुक दिसू लागळू होते. हजारा मजूरलाक
डोक्यावर गवताचे भारे घेऊन शाहरच्या तटाकडे येत भाहित,
ब ल्या भाऱ्यांच्या आश्रयाने माग बाजूनं गोरे शिपाई चालत आहेत,
असं दृष्टीस पडलें. पाहतां पाहतां. गवताचे भारेबाळे तटापर्यंत
येऊन पांचळें. भारेबाल्यांनी तटापार्शीं येऊन भराभर डोकीवरच
भारे एकावर एक टाकून तटाशी जिन्यासारखी बाट रचली त्याज-
बरून झराझर गोरे शिपाई तटावर चढले, तटावर बाइसादेबांनी जे
शिपाडे होते लापेकी कांहींनी पळ काढला, कांहीं शूर होते त्यांनी
गारे शिपायास हरकत केली, परंतु ते थोडे असल्पामुळे कापले गेळे
आणि दहा बारा मिनिटाच्या आत इजारो गोरेळोक शाह्रच्या
दक्षिणतटावर दिसूं लागले.
प्रथम बाईसाहेबांस हकीगत समजली ला. वेळेस लास सहस्त्र
बिंचू चावल्याप्रमार्ण एकदम दुःख झालं. त्यांच्या तोंडावरच पाणी
पळाले. अक्कल गुंग झाळी, आतां झांप घेण्यापूर्वी बातमी ऐकिली
काय, आणि ह्या बातमीचा अथे काय, अशा भीति, दुःख व भाश्चये
यांच्या घोटाळय़ांत पडून पुढें काय करावे, याचा विचार न सुचतां
शून्य दृष्टीनें बाहेर येऊन दक्षिण बाजूकडे पाहतात तों . हजारा
गोरे शिपाई तटावर दृष्टीस पडले. बाईसाहेब आह्या भट भिक्षुकां-
- सारख्या नादान नव्हत्या, अक्कल गुंग ध भीति यांचा क्षणभर
बज
११०
पगडा पडला होता तो दूर होऊन बाईसाहेबांस शूरत्वाचा आवेश
आढळा, ब विलायती ह्मणजे मुसळमान आरबा सारखे बहूत
दिवसाचे नोकर सुमारं दीड हजार तरवारबंद होते ते बरोबर घेऊन
स्वतः ताबडतोब हत्यारबंद होऊन किल्याचे खाडी उतरल्या ब
मोञ्या दरवाज्यांतून बाहेर पडून दक्षिण बाजूकडे वळल्या. शहरचे
दक्षिण तटावरून आंत उतरून हजारा गारे आले त्यांच्याही तर-
वारा म्यानांतून बाहेर पडल्या होया. बाईसाहेब सर्वांचे मार्गे चाळत
असतां भांवेशानें हातांत नागवी तरवार घेऊन सवोचे मध्यभागी
गेल्या. गारे ढोकांची ब विलायती लोकांची गांठ पडतांच एकदम
तरवारीचा 'चकचकाट होऊन लोक एकमेकांत मिसळून गेले.
ते वेळेचे युद्धास भारती युद्धाचीच उपमा साजेळ, उभय-
तांची पांच पन्नास भक मोजण्यासही उशीर लांगेळ इतके भव-
काशांत तरवार चाळळी व शोंकडा गोरा कापून काढळा गेला,
बाकी राहिले ते शहराकडे पळून जाऊन झाडाच्या व घराच्या आडून
बंदुकेच बार काढूं लागले, मागूनही दुसरे गोर लोक येतच होत
तेही तरवार न 'चालवितां दुरून बंदुकीच्या गोळ्या घाळूं लागले, ते
वेळेस बाइसाहेबांचे पदरचा पाऊणर्शे वषांचा जुना सरदार होता तो
पुर्ढ होऊन बाईसाहे्बांचा हात धरून बोळू लागळा, “महाराज, या
समयी आपण पुढें जाऊन बंदुकीचे गोळीने मरण भागि रांड मरणे
बरोबर आहे. गारे लोक इमारतीचे भाड होऊन गोळी घालीत
आहेत. शिवाय शोंकर्डा गोरा शहरांत शिरला असेळ, शहरचे सवे
दरवाजे खुळे झाळे असतील तरी येथे ढढण्यांत कांही अथ नाहीं.
त्यापेक्षां भापण किल्यांत जाऊन दरवाजा बंद करून पुढे ३श्वर
१११
युक्ति सुचवील तसं करूं, ही वेळ परतण्याची आहे. असं म्हणून
त्यानें बाईसाहेबांस धरून परतविळी. व आरोळी देऊन विलायती
लोकांसही मार्गे फिरविळे, बाईसाहेब विलायती लोकांसह किल्यांत
येऊन दरवाजा बंद करून अडसर ओढून स्वस्थ राहिल्या.
इकडे गोरे लोक चोहो दरवाज्यातून आंत शिरळे ते बिजन
करीत चाळले. जितका "५ व्षीवर व ८० वर्षाचे आंत पुरुष
दिसत चालढा तितका गोळीने अगर तखारीने मारीत चालले व
एकीकडून शहरास आग लावून दिली. ती प्रथम हल्वाईपुऱ्यास
लाविली. ते वेळेस शहरांत दुःखाचा जो कळोळ उसळून गेढा
त्यास पारावार नाहीं. मेढरांच्या कळपांत लांडग्यांनीं उडी घालतांच
जशी ला प्राण्यांची स्थिति हाते त्याप्रमार्णे ठोक भयाने आतर
होऊन जिकडे तिकडे सेरावेरा पळू लागले. कांही पळता पळता
मुडदे होऊन खालीं गळूं लागळे, कोणी या गलींत शीर, कोणी
घरांत अडचणींत लप, कोणी दाढी मिश्या उतरून ख्रीचा वेष धारण
करून बस, कोणी शोेतखान्यांत जाऊन ळप, याप्रमाणें जश्ली ज्यास
जीव बचाविण्याची युक्ति सुचळी तस तो करूं लागला. गोरे लोक
शहरांत शिरून बिजन करूं लागले, भस समजतांच शहराचे
मध्यभागीं मिड्याचा बाग होता, त्यांत हजारों लोक चोहींकडून
शिरले. तेथे गोरे येतांच सवे लोक दीन होऊन जमिनीवर साष्टांग
नमस्कार घाळून करूणस्वराने बोळ ढागळे को, साहेब आम्ही
निरपराधी रयत आहों, आम्ही ठढवई नाहीं. आम्हांस दयाळू होऊन
प्राणदान द्यावें आम्हांस मारूं नये. अशी त्यांची करुणा भाक ऐकतांच
सा सवेत्रांचे नक्षीत्रानें गोऱ्यावरील मुख्य भफिसरास दया आली.
१९२
त्यानें ल्या प्रणतांस भभपय वचन देऊन व ढागलीच बागाभोंबतीं
पहारा ठेवून दरवाज्यास कुलुपे मारिळीं ब हुकूम केला को बाहेरील
ळोक आंत येऊ देऊं नये, व आंतले बाहेर सोडू नये, याम्रमाणे
ती माणस बायका पारं मिळून बोस हजार ला बागेत वांचलीं गेलीं,
दुसरीकडे गोरे ढोक घरांत शिरून मनुष्यांस ठार मारून सोनें
व खूप यांची ळूट करू लागले. घरांत शिरल्याबरोबर पुरुष सांप-
डला व यानं ताबडतोब आपला भथं गोरे लोकांच्या स्वाधीन केला
तर तो जिवानिशी सुटे, अथ लवकर निघाला नाहीं तर लाचे
हाळ हाळ करीत. किलेक लोकांचे गळ्यास त्यांचे थोतराचा गळ-
फास करून रस्त्यावर नेऊन मारझाड करीत. त्यांचे घरांत खणून
पाहात, भिती फोडात व अथ प्राप्त शाळा हणजे त्यास गोळी घा-
ळून मारून टाकीत. जो पुरुष अर्थ देऊन सुटला तोच पुन्हां
दुसर गोरे लोकाचे हाती. सांपडला हणजे गोळीने मारळा जावा,
गोरेलोकांनी स्त्रियांस बद्धिपुरःसर मारल नाहो, परंतु कांही कुडी-
नाच्या तरुण स्त्रिया गोरेळोक पुढीळ दारी आठे हाणजे ते आप-
ल्यास बाटवतीळ या मार्तीनें मागीळ दारी विहीरीत जीव देत असत.
कोठें असेंही झाळें कॉ, गारा घरांत शिरून नवऱ्यास गोळी घालतो
आहे तो त्याचे बायकोर्ने येऊन त्याच्या अंगास वेष्टन कराव, मग
गोळी सुट्टन त्या पतिवते स्त्रियस ळागून तिच्या देहाचे जन्मजन्मां-
तरीचे सार्थक होत असे. गोळी बायकास ळढागढी असें पाहून गोऱ्याने
पुन्हा गाळी घाळून नवऱ्यास ठार मारावे. याप्रमाणें किलेक दढ
त्रतांच्या स्त्रिया मरण पावल्या, परंतु मुदाम स्रियाचा प्राणनाश फिंवा
विटंबना गोरे ढोकांनीं केळी नाही. इतका चांगुळपणा त्या पश
११२३
तुल्य सोजीर छोकांस कोठून थेणार हे खर; परंतु इंग्रज सरंकाराने
तांत दाबांत ठेवण्यासाठी प्रत्यक सोजिराधरोबर दोन दोन काळ
शिपाई दिळे होते, त्यांस कपतानसाहेबांच्या असा हुकूम होतां कां
कोणी गोरा स्त्रियांचा अपमान किवा घात करीळ तर त्यांस ते-
थेच गोळी घालन मारून टाकावा. या इंग्रज सरकारच्या दूरदर्शी
व न्यायी तजाविर्जामुळ बहुतकरून स्त्रियांस इजा झाली नाहीं. घरांत
शिरल्यावर स्त्री दृष्टी पडल्यास गोरे लोकांनीं तिजपासून दूर उभे राहू
तिचे अंगावरील सव वस्तवानी उतरून घ्यावी व तिच्यापासून
सामोपचाराने जी माहिती निघेल त्याप्रमाणें घर शोधून सांपडेल तें
वित्त घेऊन जावें. याप्रमाणें सायंकाळपर्यंत धिजन व ळूट करून ते
यमरूपी गोरे शिपाई रात्रीबद्दढ शहरचा बंदोबस्त करून झापले
गोटांत परत गेठे.
इकडे बाईसाहेब किल्यांत आल्यावर आते शोकबिव्हळ होऊन
निश्वटपण दिवाणखान्यांत बसल्या. ला तेजस्वी स्त्रियेची ते वेळची
स्थिति पाहून व तिच्या अमानुप पराक्रमाचा हा अत्यंत दुःखकारक
परिणाम मर्नांत आणून आश्रित मंडळीस आति दुःख झाळेंव
मेडळी जिकडे तिकडे (चिताक्रांत होऊन आतां पुढे बाईसाहेबांनी
काय कराव याजविपयी आपसांत हळूहळू विचार करूं लागली.
परंतु बाईसाठेबांजवळ कोणी जाईता, एक प्रहरानंतर बाईसाहेब
शाहरची काय हबाळदीलळ आहे हें पाहण्याकरिता गद्चीवर आल्या.
तेव्हां त्या दीन शहराचे ज॑ दुःख त्यांचे दृष्टीत पडळ त्यानें लांच्या
अंत;ःकरणास कळवळा येऊन खळखळा डोळ्यांत पाणी आलें.
हळवाडपुरा मोठा ब संपन्न असा शहराचा भाग होता. तो पेटून
११४
मोठा आकांत झाळा होता. भर उन्हाळीचे दिवसांत मध्यान समय
असल्यामुळें या. गगनापर्यंत जाणान्या ख्वालाची उष्णतेची आंग
अति दुःसह झाली होती, जिकडे तिकडे रडारड ओरडाभोरड
पळापळ चाळली होती, बंदुकाचे शतावाधि आवाज एका मागून
एक फटाफट होत होते व तितके निरपराधी लोकांचे जीव फटाफट
जात होते. हजारा श्वापदे मरण समयींचा दुःखकारक शब्द काढून
ओरडत होती. कांहीं सुटली होती. ती. अन्नपाण्याकरितां सैरावेरा
पळत होतीं. च कुत्रे, बेळ, घोडे, खेचर, उंट, गाढवे यांच्या करुण
स्वराचा एकच कलोळ होऊन गेला होता. ला भयंकर स्थितीची
आठवण झाली झणजे भंगावर कांटा उभा राहतो. भापल्याकरिततां
या निरपराध प्राण्यांचे असते भयंकर हाळ होत अहित असें बाटून
बाईसाहेबांस दे माय धरणी ठाय झाळें, लत्रियांचें हृदय फार कोमल
असतें. त्यांस दुसऱ्यांची दया फार लवकर येते. पुरुषासारखी त्यांचा
मनें कठोर नसतात. बाईसाहेबांच्या हृदर्यांत दुःख ब करुणा इतको
भोतप्रोत भरडी कीं त्यास आपण महापातकी आहों असे वाटू
छागलें. व त्यांचे मनाचा निश्चय कायम झाला. पदरचे सवे ढोकांस
बाळावून भाणून असे कळाबेळे कीं, मीं बाड्यांत दारूगोळा घाढून
पेटवून मरून जाणार; ज्यास येथे मरणे असेळ यानं राहावें,
बाकीथ्यांनीं रात्र होतांच किला सोडून शहरांत जाऊन जीव बचा
बण्याची सोय पाहावी, ते वेळेस ज्या वृद्ध सरदाराने बाईसाहेबांस
मागें फिरविळें होतें, ह्यानें पुढे येऊन बाईसाहेबांचा हात धरून
तयांस दिवाणखान्यांत नेऊन बसविळे व बोढं लागला काँ, “महाराज
आपण किंचित् शांत व्हा. इ्वरानेंच हे दुःख या शहरावर भाणलें
११५
आहे, त्यास आपल] कांही इछाज नाहो, कारण सवे गोष्टी पूवसं-
चित कमाप्रमाणे होतात. आत्महत्या करणे हे मोठे भयंकर पातक
आहे. एवपातकांची या जन्मीं आपण फळे भोगतो त्यांत आणखी
महान पातकाची भर या जन्मांत घाळू नये. जीं दुःखं येतील ती
आपण निमूट सोसली पाहिजेत ह्मणजे पुढें आपल्यास लांचा
उपसगे लागणार नाहीं. शिवाय आपण शूर आहांत, आपण
आत्महत्येचा विचार बिलकूळ मनांत आण नये. रात्री
तयारी करून शाहराबाहेर निघून जाऊन शात्रूशीं प्रसंग
पडल्यास युद्ध करून शात्रचा घेर फोडून पेशव्यास
जाऊन मिळूं. मध्यंतरी मृत्यु आठा तर फारच चांगलें
होईल. येथ आत्महत्या करून पातकाचा संचय करण्यापेक्षा धारा
तीर्थी स्नान करून स्वगे जिंकणे हें फारच चांगळ॑ आहे. लोपेक्षां
आपण आतां किमपिही दुःख करूं नये, स्वस्थपणे स्नान भोजन
करून रात्री शत्रूचा पारे फोडून जाण्याचे तयारीस लागावे.”
हे शब्द ऐकतांच बाइसाहेबांस ।कंचित समाधान वाटून लास
पुन्हां शूरबाचा आवेश 'चढला. व त्यांनीं दोन वेळ पिलाप्रमाणं
सुमागे दाखविल्याबद्दळ त्या वृद्धाचे पादवंदन केळं, नंतर सवानी
त्या वृद्धांचे बोलण्यास मान देऊन समाधानवृत्तीन खानभोजनाद
नित्य कमे आटोपढी, दिवे लागण्याच्या सुमारास भाझासारखी
भिक्षुक मंडळी होती त्यांस योग्य बक्षिसे देऊन मोठ्या प्रेमानं बाई-
सहिबांनीं निरोप दिला. ब॒ शहरांत जाऊन आपा जीब जसा
रस्ता सुचेळ तसा वाचबावा हणन किल्याचा दरवाजा उघडून
बाहेर काढून दिळें, नंतर जे लढढवबई ढोक नव्हते त्यांत ब दास
११९६
दासी बंगेरे सव नोकरांस तमाम जाण्याची परवानगी दिली.
याप्रमाखें सव ळोक किल्यांतून निघून शहरांत आले त्यांत भाहीही
मांडवगण याजकड आलो.
इकड बाईसाहेब अवशीचे बारा घटकाचे सुमारास सवे
तयारी करून किल्याचे बाहेर निघाल्या. मोरोपेत तांत्रे वगेरे
जी आप्त मंडळी होती ती सव हत्यारबंद होऊन घोड्यावर
बसून तयार झाली व प्रत्येकाजबळ कमेरेशी बांधण्यास मोहारा
पुतळ्या दिल्या. संस्थानांत जा अथ होता तो सव हत्तीवर खलित्यांत
भरून घेतला व तो हसी मध्यभागी घेतला. बरोबर सुमार दोनरों
निवडक स्वारांनिशी जुने जिवास जौत्र देणारे सरदार होते तेही
घेते, शिवाय सकाळीं इप्रजाबरोबर जी चकमक झाली त्यांतून
सुमार १२०० विलायती लोक जिवंत राहिळे होते ते घेतले,
स्थतः बाईसाहेब अर्डाच हजार रुपये किंमतीचा पांढरा खंदा राज
रल्लासारखा घोडा होता त्याजवर आरूढ झाल्या. पायजमा स्टाकान
बूट वगेरे सव पुरुष वेष धारण केला. अगांत ताचें चिलखत
घातलें. कंबरेस जब्या वगेरे हत्यार बांधून खाकत तरवारही लाविली.
व जवळ काहीएक अथ घेतला नाहीं, फक्त एक रुप्याचा जांब्र झगजे
पेला पद्राशी बांधून घेतल!, नंतर रशीमकांठी घोंतरानं पाठीशी बारा
वषाचे वयाचा दत्तक मुलगा बांधून घेतला, शाबास ल्या बायकोची,
याप्रमाण सवे तयारी झाल्यावर ''जय इांकर'? असा शब्द करून
संव मंडळी किल्याखाठीं उतरली व भर शहरातून उत्तर दरवाज्या,
तून बाहर पडळी. शेंकडा लोक बाईसाहेबांचा शेबटचा निरोप
ब्रण्यारकारतां रस्त्यांच बाजूनें उभे होते. त वेळेस त्या शूर लोकांचे
११७
अवसान पाहून मृत्यूचे दाढेत हात घाढणारे हे वीर पुरुष शत्रुची
फळी फोडून जातीळ असा पाहणारास पूर्ण भरंवसा आला. बाई-
साहेब शहराबाहेर पडल्या नाहीत तांच शहरांत इंग्रजांचे ठोक बंदो-
बस्ताकरितां होते त्यांनीं हाक ठोकून गळबळा केला, व बाइसाहे-
बांचे ळोकाचे आंगावर धांवळे. बाहेर शत्रूच ढोकही सावध होऊन
त्यांनीही हल्या केळा व तोफा सुरू केल्या. बाईसाहेबाजवळ बंदूक
होती, तिचा उपयोग करीत करीत यांनीं भरघांव घोडा फॅकला.
त्या हल्यांत पुष्कळ डोक मरण पावले व बाकीचे लोक राहिले ते
अंधारांत वाट चुकून ज्यास जिकडे वाट फुटळी तिकडे पळू लागळे.
चोहीकडे स्वार पळा ळागळे त्यांत बाईसाहेबांचा घोडा कोणता हे
इंग्रज शिपायांस उमगळं नाहीं, त्यांचा घोडा जो निघाठा तो एका
क्षणांत इंप्रज फोजेचा गराडा फोडून त्यास मार्गे टाकून पुढ चाढला.
बरोबर एक घोड्यावर पुरी बसणारी दासी होती ती व एक बार-
गीर असे दोघांचे घोडे पळत होते. गोठ फोडून बाहेर जे निघाले
ते तिवे काल्पीच्या रस्त्याने चाळले. ते समयी त्यांचा पाठळाग एक
कोरपर्यथंत कांही इप्रजाचे स्वार करीत होते. परंतु बाईसाहेबांचे
घोडे फार चपळ असल्या कारणानं, त्या स्वारांस थोडक्या भब-
काश्यांत दिसतनासे झाले. व रात्रींचा विषय असल्यामुळें घोडे
कोठें गेळे याचा पत्ता लागेना, सबब ते निराश होऊन मार्गे फिरले,
बाईसाहेब कोठं गेल्या व त्यांचे सरदार कोठें गेळे किंवा ते आप-
ल्याच गोठांत गक होऊन गेळे आहेत, याचा पत्ता इंग्रज शिपायांस
छागेना, याजमुळें पुष्कळ वेळ पर्यंत तोफा व बंदुका सुरू ठेविल्या
११८
होत्या, उजाडल्यावर शोध करतां बाईसाहेबांचे पदरचे ढोकांची
अनेक प्रेत सांपडली, परंतु मुख्य मंडळी कोठेंही सांपडली नाहीं.
इकडे बाईसाहेब उजेडतां उजेडतां झांशीचे मुलुखाचे हर्दावर
एक गांव भाहे. तेथे जाऊन पोचल्या. तेथें दत्तक पुत्रास पाठीचा
सोडून महालकरी याचे घरी त्यास फराळास घातलें. व माहालकरी
यास झाळळे सवे वृत्त निवेदन केलें. नंतर आपण कांहीं एक
आहार न कारितां पुन्हां मुलास पाठीस बांधून काल्पीचा रस्ता!
घरला. एकसारखा सवे दिवसभर भरघांव घोडा टाकीत रात्री
बारा घटकांचे सुमारास बाई काल्पीस जाऊन पोचली, अन्नपाण्या-
शिवाय चोबीस तास, पाठीशी ओझं बांधून भरधांव घोड्यावर
काढले तेव्हां त्या बाईचे शक्तीची, हिमतीची व बारगीर पणाची
कमाळ समजली पाहिजे. असो. गुदामांत पॉचल्यावर रात्र फार
झाल्यामुळें बाईसाहेबांनी श्रीमंतांस कळविलें नाही. उजाडतांच
शोचमुखमाजेनादि विधी आटोपएन पेशव्यांस करस मेटारवे याचे
विचारांत आहेत तो. ज्लोधर्माप्रमाणें अस्पशे दशा प्राप्त झाली.
त्या वेळेस बाईसाहेबांचे अंतःकरणांत पूर्वीपेक्षा दसपट दुःख झाले
ते काय वणन करावे. पहा स्त्रियांना अति शोये केळं तरी काय
उपयोग ! प्रसंगांत घात घेणारा असा लांचा शारोरोक धमे त्यांजवळ
भरळेला'च आहे. परंतु अस्नींत तळ घातल्याप्रमाणे बाईसाहेबांजवळ
स्रियांचे एकही वक्त नव्हते, एक लहानर्स नेसू पातळ होतें व आं-
गांत पांढरी चोळी होती, या शिवाय सवे पायजामा बंडी वगैरे
पुरुष वेशाचे कपडे होते. नवीन विकत आणावयास जवळ एक
पैसा सुद्धां नव्हता, एक रुप्याचा जांब व बोटांत एक हिरकण्याची
११९
आंगठी येवढी कायती संपात्ति जवळ होती, बरोबर दासी आली
होती तिज जवळही बसन किंवा पेसा यांतून कांहींच नव्हते. आतां
कोणाचे तोंडाकडे पाहावे. पेशव्यांचे येथें ज्ली नाहीं सवे पुरुष
आहेत. त्यांचे येथे जाऊन ठुगड्याबद्दल मजकूर कळविण्याचे
बाईसाहेबांचे जिवावर भाले. हरहर त्या विपरीत प्रसंगीं त्यांस अब-
लांच्या मनोधमाप्रमाणे एकसारखे अश्र येऊ लागले, बरोबरची
दासीही रड लागठी, याप्रमाणे घोळ चाळू होतांच साहाजीक ह
वतमान रावसाहेबांस कळळें तेव्हां तात्याटोपीस बाईसाहेबांचा योग्य '
बैदोबस्त करण्यास पाठविळें, नेतर तात्यांनीं बाजारांतन (फिमतवान
लुगडी व मुकटा आणवून पंधरा पात्रांची स्वयेपाकाची भांडा,
रुप्याची भांडी, आचारी, पाणके तंबू कनाथी बिछाइत ।!शिबंद पे !शे-
पाई वगैरे सवे व्यवस्था लाऊन दिली, नंतर तात्याठोपी व रावसाहेब
प्रत्यक्ष बाईसाहेबांस येऊन भेटल्यावर परस्पर सज हकागती समजल्या,
बाईसाहेबांचे घोड्याने फार उत्तम नोकरी बजावली खरी, परतु ता
अगदीं थकून जाऊन गुदामांत पोचतांच खालीं पडला, त्याजवर
बाईसाहेबांचे अत्यंत प्रेम होते. मग दुसरे दिवशी सात आठ
मजूरदार घोड्याच्या शिरा मळण्याकारतां दोन प्रहरपथंत लाविले
होते, लाजमुळें त्या घोड्यास पूववत् हुशारी आली.
असो. याप्रमाणे बाईसाहेब मत्युमुखांतून सुट्टन भापल्या
मित्रमेंडळीत जाऊन पॉचश्या, परंतु त्यांच्या झांशीची देना सरली
नाही. दुसरा दिवस उजाडणार तो बिजनाचाच होता. याजमुळ
झांशीत प्रत्येक मनुष्यास आपण स्मशान भूमांचे काठावर आहे
अर्से वाटत होतें. जो तो. आपण या. संकटांतून कसे बांचत!
१२९७
याचा वित्चार करीत होता. आह्लाही मांडवगणे यांचे घरीं आल्यावर
मोठ्या उत्कंठेने प्रथम उद्यांची तजर्वांज काय करितां असा केशव-
भटजीस प्रश्न केला, तेवेळेस मांडवगणे यांनी सांगितल वॉ
तुझी किमपिही धास्ती बाळगू नका, आपले समोर वाडा आहे,
त्याच्या मागे मोठ्या 'चासोपी बाड्याची बखळ पडळी आहे, बाडा
मोडून मिताडं अर्धी पडी पडढी आहेत, सध ओसाडी भर
आघाडा गवत वेगरे पजेन्यकाळाचें उत्पन तसेंच आहे. तेथे गुरू
किंवा मनुष्य जाण्यास बाट नाही. पना वाड्यास जाण्यास बोळांतून
रस्ता होता. वाडा ओसाड पडल्यावर दाहा पेघरा बर्षानीं एका
रंगाऱ्याने बोळाचे तोंडावर लहानसे धर बांघर्ठे आह, याजमुळें
ती जागा कोणास सांपडावयाची नाही. तेथें जाऊन मितीतील
बंड्यांत लपून बसू, तेव्हां केशवरावास मीं विचारळें कीं बंडा
हणजे काय ? त्यांनी सांगितळे का बुंदेलखंडांत पूर्वा चोरा'चें भय
फार असे. सबब मोठाल्या घराच्या भिती फार रंद बांधलेल्या
असून त्यांत मोठमोठाळे चोरकोनाडे राखलेले असतात. ते कधी
कधीं येवढे मोठाळे असतात कीं त्यात सव मनुष्ये बसून भांडीकुंडी
कपड्याचे गह्ठे वगेरे सामान राहूं शकतं. चोरांचे भय फार झाळें
हणजे अशी व्यवस्था ढावून घर मोकळे टाकण्याची वहिवाट या
प्रांतांत अस, त्या वाड्यांत अशा बंड्यांत भापणास लपून राहण्यास
जागा आहे. तेथे काळोख फार आहे, व वारा बिलकूल
मिळावयाचा नाही. बाहेर जीव जाईल ह्मणोन तेथें राहणं
आहे. असें ऐकून केचित् जीवांत जीब आढा ब
ही आम'ची सुंदेवानेंसुटका हा हरीपंताच्या उपासनेचाचच प्रभाव
१२२
होय अस मठा आतां खचित् वाटत, असो रात्री कांही स्वस्थपणाने
संध्या जेबषण खाण आटोपिळें नेतर माडीवर जाऊन शाहरची हवाल
पाहूं छागळा. सव शहर प्रेतभूमीसारखे दिसूं लागळें, रात्र होती
तरी शहरास भयंकर आग लागढी असल्याकारणानें चोही-
कडे साफ दिसत होत. आप्त जन दुःखाने वेडे होऊन आपल्या
स्वजनाच्या प्रेतापा्शी गर्छा गल्ली मोठ्या करूणस्वराने रडून आ-
कांत करीत होते. गरीब लोक अन्नाकरितां ओरडत रडत फिरत
होते. जनावरेंही दाणा वैरणीकरितां व पाण्याकरितां आरडत इकडे
तिकडे फिरत होती. हलवाहपुन्यांत मोठमोठी श्रीमान लोकांची
घर असल्यामुळे आग लागली होती तिचा तर अनिवार अनर्थ
व्वाळला होता. ज्वाळा गगनचुंबीत जात होत्या, ती आग विझ-
बण्यास कोणीही प्रयत्न करीत नव्हता. त्या विशाळ भयंकर
ज्वाळा जिकडे जातीळ तिकडे जाऊन दुसरी घरें पेटत होती,
परंतु त्यास कोणीही अडथळा केळा नाहीं, असा दुधर प्रसंग
झांशीवर गुदरळेला पाहून माझे सत्रांगास कंप सुटला, अति
भौति उत्पन्न झाली, व पोटांत आग भडकून गेढी, तीस उपमा
नाही. जीवाची भीति फार भयंकर आहे, मठा शोप येईना, ती रात्र
तशीच जागून घालवडी, पाहाट होतांच सवे मंडळीनी उठून स्नान
संध्यादि करून भोजने आटपलळीं व नेमिलेल्या वाड्यांत जाण्याकारेतां
आही 'युलते पुतणे ब केशवभटर ब त्यांचे चिरंजीव दामोदरभ£
असे चोघे सिद्ध झालो. तों घराशींच बंदुकीचा भावाज ऐकूं येऊन
जीवच जाण्याचा प्रसंग आला, भजून प्रातःकाळ झाला नाहीं
सबब तुह्यास मारण्याचा अधिकार नाहीं भसे त्या यमर्किकरास
१२२
कोण सांगेळ, त्यांची स्वारी दरवाज्यापाशी दृष्टी पडतांच आातां
आपण जगत नाहीं अश्ली दुर्धर भीति व्यापून गेढी, माझें सवे
शरीरास कंप ब घाम सुटला, तांड आुष्क होऊन जिव्हा आंत
ओढून गेढी. कंबरेखाली पाय आहेत को नाहीत असे वाटूं लागल,
दोघे बाप ढंक घरांत पळून कोठें एकीकडे काळोखांत जाऊन ल-
पळे, आक्यी चुलते पुतणे मात्र गभगळीत होऊन ठिकाणच्या ठि-
काणीं खिळून गेलो. दोन गोरे धांवून बंदुक पुर्ढ करून आले. ते
समयीं परमेश्वरानेंच आह्यांस बुद्धि दिली यांत संशय नाही. आह्लो
लागलीच पृथ्वीवर साष्टांगनमस्कार घाळून हिंदुस्थानी भाषेन बोलू
लागला. '' साहेब आम्ही मुंबईजवळीळ ठाणें जिल्ह्यांतील राहणारे
आहो, आम्ही इकडे यात्रेकरेतां आठा आहा, आम्हास आपण
मारूं नये, आम्ही इंग्रज सरकारचे रयत आहो, आम्हीं पिता
पुत्र भाहो, व गरांब मिक्षक असून या घराचे यजमानाची ओळख
पढून येथ काहीं रुपये मिळतील म्हणून आढा आहा. साहेबांनी
भाम्हास मारूं नये असं आम्हीं बालतांना त्यांनी आमचे भापेवरून
आम्ही या देशांतील राहणार नव्हत अशी परिक्षा केली ध आम्हा,
पाशी रुपये मागू लागळे ब चोहीकडे शोधू लागळे, आम्ही किल्यां-
तून येतांना बरोबर अडीचर्शे रुपये आणले होते त्यांची पुरचुंडी
करून बिछान्याचे वळकुटींत ठेविडी होती. ती बळकुटी गोरे
लोकांनीं पाडतांच आंतून रुपयांची पुरचुंडी खळकन बाहेर पडली,
तेवढे रुपये घेऊन ते यमदूत आमच्या पर्वसुकृतांमुळें व आयुष्याची
दोरी बळकट असल्यामुळें दुसरीकड चाळते झाळे. या मृत्युसंकटांतून
तारल्याबद्दळ वेजनाथेश्वराची स्तुत. करून आम्हीं ब मांडवगणे
१२१
ळागलीच ठरलेल्या वाड्यांत लपण्याकरितां गेळां, ता तेथे चोहोंबाजूच्या
पुरुषांनी व बायकांनी ती जागा भरली होती. कांहीं बंड्यांत म्हणज
भितींतीळ चोरकोनाड्यांत तीन तीन माणसं बसण्यासारखी जागा
असून त्यांत चार चार माणसें बसली होतीं. आम्ही बंड्यांत जाऊन
बसल्यावर एका घटकेनं साफ उजाडून चोंहीकडन बंदुकीचे शतार
वाघधि आवाज होऊं लांगठे, दर आवाजास एक एक मनुष्य मेला
असल असे मनांत आठे म्हणजे अंगावर रोमांच उभे राहात.
हरहर काय इंग्रजांचा दृष्टपणा ! निरपराध दोन ढोकांस दुसऱ्याच्या
पापाबद्दळ किती शासन हे ? मारणारे शिपाई ढोकांपेकां एकासही
त्या गरींब लोकांची दया भाडी नसेळ काय £ याप्रमाणे विचार
करीत बंड्यांत अडचणींत बसळां असतां, बारा वाजायच्या सुमा-
रास मजढा अतिशय ताहान ढागळी, अगोदरच वेशाखाच दिवस
त्यांत जेथ वारा नाही, अशा कोंदट जागत दाटीत बसळेळा, शिवाय
ऐन दोनप्रहरचा वेळ झाला होता, अश्या अनेक उष्णतेच्या कार-
णांनीं अगोदरच भीतीने शुष्क झालेल्या कंठास अत्यंत कोरड पडली
ती इतकी पडळी का, अंगांतीळ सवे रक्त शोपून गेलें. आतां
प्राण जातो काँ काय अस वाटूं ढागळें, आपणास तहान
छागेळ हे मंडळीस वाटल्यावरून त्यांनीं त्याची तजवीज
करून ठेविली होती. आपल्या मोहल्यांत आवाज होत नाहीं अर्स
पाहून बाहेर येऊन पाणी पिण्याकरितां विहिरीच्या राहाटास दोर
लावून ठेविला होता, व जवळच एक मडक ठेबिळ होते. परंतु
मळा बाहेर जाण्याचा धोर होईना, शेवटीं येथ बसून तरी प्राण
जाणार मग तृषा भागवून कां जाईना असे वाष्टन जवळ भासपास
१२४
कोठें आवाज होत नाहीं अशी संधी पाहून बंड्यांतून बाहेर पडलो
धांतत घांबत विहिरीवर येऊन मडके फासास लावून झरझर पाणी
काढे व मडके तोंडास लाविळे, घोट दोन घोट पाणी घशाखाली
उतरत न उतरते इतक्यांत जवळच्या वाड्यांत बंदुकीचा आवाज
झाळेला कानीं पडळा. जिवाचा आशा मनुष्यास कधीही सुटत नाहीं
मडक हातांतून टांकून धांब ठोकली तो. घोंटाळून जाऊन आमचे
बंड्याचा रस्ता चुकला. तेव्हां माझे हातपाय काप ळागळे, व सैरा
वेरा इकडे तिकडे घाबरून घधांबत सुटलो, इतक्यांत एका
नंड्याचे तोंड दृष्टीस पडळ. त्यांत डोके घाळून शिर-
ण्यास लागलां तो. आंत दोघी तढू्ण बायका दृष्टीस
पडल्या. त्यांनीही मोठया घाइन आंत ठवकर या असं सांगि-
तळे. तो बंडा फार लहान असल्यामुळें आंत दोघा बायकांसही
पुरेशी जागा बसण्यास नव्हती. परंतु त्या कामळ अंतःकरणाच्या
स्त्रियांनी अडचण सोसून मठा आंत घेतलं. त्यांचीं तोंडें पश्चिमेस
होतो. ब मी आंत शिरून फिरावयास जागा नव्हती म्हणून
माझे तोंड पूर्वेस होतें. याप्रमाणे तांडास तोंड लावून उराशी ऊर
लावून आम्ही बसला, पुढेच जी स्त्री होती तिचे आंग सव घामाने
भिजलेळं होतं. त्या वेळेस माझं वय सुमार २० वर्षांचे भसावं बत्या
स्रीचे वय १८ वषोर्चे असावे. अशी तरुण स्त्रीपुर्षें एकमेकाशी
घट्ट मिठी मारून बसठी असतांही कामवासना बिलकुल उत्पन्न
झाली नाही, हा भयंकर मत्यभीतीचा प्रभाव म्हटळा पाहिज, साहा
सात घटका झाल्यावर जवळ आसपास कोठे, आवाज होत नाहींत
झस पाहून मीं त्या बंड्यांतून बाहेर पडला आणि आपल्या
११५४
बेड्यांत जाऊन बसला. मळा परत आलेळा पाहून काकांस
परमावधी आनेद झाला, ह्यास मी भारळा गेला, अस पक्के
वाटून, भति शोक उत्पन्न झाळा होता. असो याप्रमाणें परमेश्वराच्या
दयेने व हरीपताच्या पुण्याइनें तो दिवस पार पडला. रात्र होतांच
आह आपल्या गुहेतून बाहेर पडलीं वब घरीं येऊन बसलो.
तो शेजारचे करकरे याची बायको व सून आमचे येथें येऊन सवे
वृत्त आम्हास सांग्रूं लागल्या. तो ब्राह्मण बिचारा ६०-३५ वषाचा
व त्याचा पुणे वयस्कर मुलगा असे दोघे मारळे गेळे होते. तेव्हां-
पासून सासू व सून आपल्या पतीच्या प्रेतार्शी माठा आकांत करीत
बसल्या होत्या; परंतु रात्र पडतांच त्यांस भीति बाट ढागढी. तेव्हां
आह्ाकड येऊन आह्यांस प्रेतशद्धी करण्याविषयी ब्रिनव लागल्या
तयावळत जर[ सवास भुका लागल्या होत्या तरी ढलागढीच शोजार
पाजरचे सात आठ ढोक जमा करून करकरे यांचे घरी गेला.
नंतर तुळशी अंगणांत चिता रचून प्रेते दहन केठी, लांकडें भर-
ती'चीं नव्हतीं सबब घरांतील फळ्या, पाट, पाळणे, बाज भरतीस
घातढीं, प्रेत शुद्धी झाल्यावर त्य. बायकांस आही भापळे घरी
घेऊन आलां. झाशीच्या त्या भयंकर प्रसंगांत कोणाचे कोणास अ-
शाच नाही. दुसरे दिवशीं अदे दिवशींच्या प्रसंगाची आठवण हो-
ऊन अपरात्रांच उठून रात्र सरळी नाहीं ता बंडयांत जाऊन बसलो
ते दिवशीं फार माणसं मेढी, गारे दुरून दृष्टीस पडले ह्मणजे जीव
बचावयाकरितां कितीएक लोक गवताचे गंजींत जाऊन लपले, तेथे गोरे
येऊन लांनीं गवताचा गंजी पेटवून दिली ह्मणजे ते अम्नांत जळून
गेळे, कितीकांनीं गोरा आला अस पाहून विहिरींत उड्या घातल्या
१२६
परंतु गारे लोकांनी विहिरीवर बसून पाण्यावर डोके दिसूं लागतांच
गोळ्याचा भडिमार करून त्यांस तर्थच मारळें. कित्यक ढोक रोत-
खान्यांत लपून बसळे होते, त्यांसही शोधून ठार मारलं
आमचे शेजारी अस्नीहोत्री बुवाचे घर आहे. अमिहोत्री बुवा
होम देऊन बाहेर येतात तो. घरांत दोन गोरे त्र गोरे ढोकांचे
बंदोबस्ताकरितां चार काळे शिपाई शिरले. गोरे जे गेले ते
होमशाळेत समोर गेळे, तेथे अस्तनीचे कुंडावर टोपल्या पाद्या
उपड्या घातलेल्या होत्या. यामुळें गारे लोकांस असे वाटलं कीं
यांत भथ आहे. ह्मणन ढाथेने पाव्या उडवन पहातात तो राखाडी
दृष्टीस पडली. यांत पुरलेठा भर्थ आहे हे मनांत आणून आंत हात
घातला, तो अर्म्नांच्या योगानें हात भाजला, मग ते गोरे आति क्रापा-
यमान होऊन अम्नीहोत्नरी यास व त्यांचे भावास व मुलास बंदुकीच्या
गोळ्यांनी ठार मारून कांहीं सोने रुपं होतं त घेऊन दसऱ्या घरा
गेळ. एकेदर अश्नीहोत्री बाबासुद्धां त्यांचे घरची मनुर्ष्ये अकरा मारली
गळी, सवे कुटुबघातच झाला, कित्वक लोक गारा पाहून पळण्यास
लागले त्यांस रस्त्यांतच कडाभिनीच्या गोळ्यांनी मारीत असत. भिडे
यांचे बागेतील सवे मनुष्ये दोन दिवस उपवाशीं होतीं. तिसरे दिवशीं
पाहांटेस दरवाज्यावर पाहारकरी गारे ढोक होते त्यांनीं बागांत येऊन
सर्वोस असं सांगितळें कौ, आपापळे घरी जाऊन भोजनाचा सरजाम
आझाणोन येथ जेवण करा, असं सांगतांच सवे मनुष्यांस अत्यानंद
झाला, व घरी घांबत घांवत जाऊन ज्याचा त्याने सरंजाम आणला.
ब माणसें पुन्हां बागांत रिरढी , त्यांत दुसरे लोकही जीव बचचावण्या
करितां शिरे व तिसऱ्या दिवसाचे विजनांतून वांचळे गेळ.
१२७
याप्रमाणे तीन दिवस विजन करून. शहरांत जितके सोनें,
रुपें, हिरे, पांच, मोती, पोवळें सांपडळे, तितके गोरे लोक घऊन
गेळे. लावेळस शाहरांत कोठ्यावांधे रूपयांचा अर्थ गोरे शिपायांस
सांपडला असेल. पुरुषाचे भाग्य फार चमत्कारिक आ&. तिसरे
दिवशीं इंग्रजांचे लोक हाहरचे वबाड्यांत शिरळे आणि तेथे सव
प्रकारची ळूट मांडली. सोनं, रुपं, पितळ, तांबे वगेरे सवे जिनस
इग्रजसरकारानें ठुटटून भापळे गोटांत नेळा, सांत त्यांनीं कांहींएक
अथ किंवा वस्त्र किंवा पात्र ठेविळे नाही. पोथ्यांचा वेष्टण यांवर सुर्द्धा
त्यांची धाड येऊन पडळी, झांशीची पुस्तकशाळा फार मोठी व उत्तम
व्यवस्थेची होती. कारण झांशीचा सुभा पेशव्यापासून ज्या पुरुषांनी मि-
ळबिला, त्या पुढुषापासून गंगाधर बाबा उफ बाबासाहेब या शेवटच्या
पुरुपापर्यत झांशीवाले पुस्तकांविषयीं फार उद्योगी झाले. "चारी बेदांची
भाष्ये व सवे शाखांची सूत्र भाष्यांसहीत व परिशिष्टे भाष्ये सुद्धां
ब स्मृति टीकासह दरोबस्त पुराणे याखेरीज ज्योतिष शा-
स्रार्च प्रंथ व वैद्यकी ग्रंथ, असे बद्दुधा पथ्वीवरच सवे तऱ्हेचे
उपयुक्त प्रेथ तेथे होते. झांशीपासून चार पांचशे कोांबर प्रंथ
नवा असल्याचें कळतांच ह्या शहरांत झांशीहून ढेखक पाठवून
ग्रंथ लिहून आणिळे होते. कारणपरत्वं ग्रंथ ढागल्यास काशीक्षेत्री
झांशीहून ग्रंथ पाहण्यास नेत भसत. सवे प्रथांस वेष्टणें फार
मजबुतीचीं व फळ्या शिसव्याच्या होत्या, त्या प्रसंगांत इंग्रज सर.
कारांनी पुस्तकांच्या फळ्या व वेष्टणें सोडून घेऊन पुस्तके धडाधड
तिसरे मजल्यावरून रस्त्यांत टाकून दिलीं, त्या पोथ्यांची पाले
बाऱ्याच्य़ा योगानें रस्तोरस्ती उडून जात होती. तसेंच फरास-
१२८
खान्यांतीळ जाजमे, ठोड, तके, तंबू , पाठ वगेरे सवे गोठांत घेऊन
गेले. नगारखान्यांत जाऊन सवे नोबदी, नगारे वगरे फोडून तांब्याची
भांडीं घेऊन गेळ, याप्रमाणें वाड्याची अगदी दुर्दशा करून टा-
किळी. लक्ष्मीचे दवाल्यही ठुटण्यास सोडलें नाही; देवीचे अट
कार, वस्त्र वगेरे सब सरंजाम टुट्टन नला. मला वाटतें को, महा-
लक्ष्मीस भापलाच राग येऊन तिचा सवे सरंजाम तिळा नकोसा
झाळा होता. उद्यांपासन बिजन बंद होणार म्हणून बिजनाचच काम
दिवशीं फार जारीने ब शिताफार्ने चाळले होत. घरांत शिरून
कोनाकोपऱयांत भंघारांत लपलेली माणस शोधून मारीत हाते;
धमेशाळाही शोधल्या, देवळांच गाभारेही शोधून प्रतांनीं भरून
काढले. काष्टीपुऱ्यांत अति प्राणनाश साला, त्यांत बिचाऱ्या कांही
वायकाही मारल्या गेल्या होतया,
तिसरा दिवस बिजनाचा सरल्यावर जिवाचे भितीचे डागरा
एवढें ओझे डोक्यावरून कमी होऊन आह्मयांस फार आनंद झाढा
व बंड्यांतन निघून घरी येऊन मोकळ मनान बसलो. नंतर
स्वस्थपणे खान भोजने केलीं. तीन दिवसपर्यंत रात्रा घरांत ज
धान्य होतं त॑ शिजवून भोजन करीत असो. शाहरची वस्ती
असल्यामुळें आठा दिवसांपढीकडे महिन्याचा घान्यसंग्रह केलेला
असा ग्रहस्थ थोडा होता, तिसरे दिवशी लोकांनीं सावधपणे
खाण्याकरिता धान्य व मीठ वाड्यांचे चोकांचे गटारांत न दृष्टीश
पडे असें ठेविळं होत. कोणी भूमीत पुरून ठेविळे होतं, ज्याजपाशी
मुळी धान्य नव्हें ते उपोषणे करून राहत होते. आही मांडब-
१२९
गणे यांजकडे गटारांत जोंधळे ब बाजरी थोडी ठेविली होती.
मांडवगणे गरीब मिक्षक असल्यामुळें तांदूळ वगेरे धान्ये जुजबी
होती तीं मुळींच संपठढी होती. यामुळें जेवणाचे हाळ होत असत,
तरी त्याविषयी आह्यांस विशोष दुःख वाटळें नाहीं. परंतु जेव्हां
आहाजवळची तंबाखू सरठी तेव्हां आह्यांस उपोषण पडल्यासारखं
होऊन गेळे. बिजनाच्या दिवसांत तंबाखूची आठवण सुद्धां आढी
नाही. कधीं रात्रीं घरीं येऊन जेवण झाल्यावर थोडीशी खात असूं.
परंतु जिवावरची भीति संपतांच तंबाखशिवाय करमेनासे झालें.
गांवांत तंब्राखू कोठें विकत मिळण्याचे तर नांव नको. याप्रमाणे
मोठ्या संकटाने ती रात्र घालविल्यावर सकाळचे प्रहरी एक पेचा
नेसून सस्थपणं काय होते याची मोज पाहण्याकरितां जोटीवर
बसलो, तो काळे मंद्राजी लोक शहरांत तांबे पितळ वगेरे धातूंची
ळूट करण्याकरितां आलेळे दृष्टीस पडठे. त्या लोकांनीं बरोबर
मोठमोठाळे गळ विहिरीतून भांडी काढण्याकरितां भाणिळ होते.
बिचाऱ्या मूख लोकांनीं आपलीं भांडीकुंडी वांचत्रावी हणून विहिरी-
तन टाकून ठेविली होती, परंतु विहिरी उथळ असल्यामुळें मंद्राजी
शिपायांनी सव काढून नेली, ठोकांचे घरांत शिरून जे पात्र
सांपडेल ते लुटून नेत असत. आमचे घरीं लोक येतांच आह्मी
त्यांस नम्रतेने सवे हकोगती विचारल्या; तेव्हां ते सांगू ढागळे कौ,
तीन दिवस बिजन होऊन गोरे लोकांस सोनें रुपं सांपडळं तें बक्षीस
दिं आहे, आतां पुढें 'चार दिवस ळूट होईल. यादिवशी कोणा-
चाही. प्राणचात होणार नाहीं. ठुटांचे दिवस जेवढ्या काळ्या
पळटणी व हिंदुस्थानचे राजेरजवाड्यांकडून मदतीस पळटणी भाल्या
१९०
आहित त्यांस हिशेबाने वांटन दिळे आहेत. भाजा दिवस भामचे
वांटणीस आला आहे. उद्यां सकाळी बारा वाजेपर्यंत हैदराबादवा-
त्यांची वांटणी आहे. असं सांगितल्यावर आह्मी त्यांजवळ तंबाखू
खावयास मागूं ठागळी, ती यांनीं झाह्यांस खुशीने पुष्कळ दिठी.
नंतर घरांत सांपडली तीं भांडी घेऊन ते दुसरीकडे चालते झाले.
आह्यी जेवण करण्यास भांडी रात्री बाहेर भूमीत पुरून पांचचार
ठेविली होतीं. बाकी सवे त्या लोकांनी नेली. घटके घटकेनी दुसरे
काळे मंद्राजी येत असत. सबब सायंकाळपर्यंत उपोषणें घडढी.
रात्रो सवे ठोक शहराबाहेर गेल्यावर आह्मां खानं करून शाळीम्राम,
बाण ब नमेदी गणपाते घरांत राहिळे होते,-बाकीं उपकर्णी व
घातुमू[त, देवांची कमळे वगेरे नेली होती,-त्या देवांची पूजा केली.
माझी मुळींच पार्थिवालिंगपूजा असल्याचे कांहींच अडचण आढी
नाही. बेल मात्र पाहिज होता तो दारचा काढून प्रजा केढी, नंतर
जोंधळे व कांही बाजरी ठेविळेडी गटारांतून काढून दळून अस्मि
पेटवून तवा पितळी नसल्यामुळे गागरासारखे पानगे अग्नीवर
भाजळे व मीठ मुळींच नव्ह्त सबब मिठाशिवाय तसीच
भोजने केटी. सायंकाळी दिवे लावण्यास समया नव्हत्या
तेव्हां दिवल्या मातीच्या ठाविल्या होत्या. कांहीं वेळाने जवळचे
घरची उमेदवार मंडळी पांच सात असामी भामचे बिम्हाडी येऊन
मला बरोबर घेऊन शाहर पाहण्यास गेढी; आह्मांस रस्त्यातून ७क-
ठिकाणी प्रेते आढळूं ढागळी. शहर जळतच होतं. जे जिवंत
राहिळे होते ते बहुधा उपाशी असल्यामुळें क्षुधात होऊन करुण
प
स्वराने ओरडत होते. हजारा जनावरे श्वासमात्र-शेष होऊन
१३१९
रस्तोरस्ती पडढीं होती. गल्ठागह्ठी प्रेतांशी बसून ढोक रडत होते.
आम्ही सुमारे पाव घटका इकडे तिकडे फिरल्यावर आह्यांस भति
भीति व किळस उत्पन झाला, घ ताबडतोब परतलो व घरी
येऊन स्वस्थ निद्रा केढी. दुसरे दिवशी उजाडतांच हेदराबाद
वाल्यांचे शिपाई शहरांत छूट करण्यास शिरले, तते वस्ांची छूट
करीत चाळले. घरांत शिरून जेवढे वस्र हणजे फाटके धोतर
किंवा उंची पितांबर असो, तेवढें घेत चाळले. दोन तीन वाड्याचे
संघींत हत्ती उभा करून लाजवर मोठा सलिदा ह्मणजे कंठाळी-
सारखा असतो तो टाकून त्यांत चिरगुटें पांघुरणें, सत्रेज्या, गाद्या,
बैठकी, जाजमे, वगेरे सवे भखून नेऊं लागळे, याप्रमाणे लांनी
मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या घरीं लाखा रुपयांची ळूट मिळविढी, आम्ह
ओटीवर बसून जे लोक भेटतील लांजपाशीं गोड बोळून तंबाखू
खाण्यास मिळबीत असा. तिसरे दिवशी शाहरांत पळटणीलोक
शिरले, त्यांनी घान्य ठुटण्यास भारभ कला, त्यांनीं बरोबर मोठ-
मोठे भेल आणिले होते. बैल दरवाज्यापाशी उभा करून लोकांचे
घरी जोंधळे, बाजरी, तांदूळ, डाळी वगेरे जीं धान्ये सांपडठी ती
भरून नेली. धान्यादिकांनीं भरळेलीं मडकी ओतून घेऊन तेथेंच
फोडून टाकीत असत. चवथे दिवशी सवे प्रकारची ळूट करण्यास
झारभ केला. ज्यास जं नेण्यासारखें वाटेळ, ते तो घेऊन जाई.
ठोकांचे घरी उपयोगी वस्तु एकही ठेविडी नाही; बिहिररांचे राहाटही
काढून नेले. राहाटांचे दोरखंड नेले. दारचा केळीवरचीं केळ-
बंडे, आंब्यावरचे आंबे, झाडावरचे फळ, ढोकडी खुच्यो वगैरे सामान
या प्रमाणे सर्ब जिनसांची छट मांडळी, ते दिवशीं भाहापाशीं
१२२९
काहीएक खाग्यास नव्हते. जुजबी घान्य हात तं सव सरून गेलं होतें
बाजारांत कोठें विकत घेऊं झटर्ळे तर कोठेंच मिळण्यासारखें नव्हतं.
सायंकाळपर्यंत उपोषण पडल्यामुळें व वैशाखमास असल्यामुळे
जीव अगदीं हलक होऊन गेळा. सायंकाळानंतर थंड पाण्यानी
स्नान करून अतिशय भूक बध तहान ळागल्यामुळें निरुपायास्तअ
थेडा फराळ केला. हरहर! काय हा दुःखाचा प्रसंग ! सवे शहरांत हजारो
लोक उपाशी होते. ढाखा मेळे होते. शहर जळत होत. लोक तर भ-
गदी नागवून गेळे होते. काणा'चे घरांत भांडं अगर मडके अगर धान्य
अगर वस्त्र कांही उरळं नळ्हर्त. परमेश्वराच्या घरचा न्याय गोठा चमत्का-
रिक आहे. झ्या गरीब लोकांनी इंप्रज सरकारचा कोणत्याही प्रकारें
अपराध केला नव्हता यांस निर्थक किती भयंकर शिक्षा ही ! परंतु
इंग्रज सरकारास अगर परमेश्वरास तरी बोळ काय म्हणून लावावा <
रुकनीतिमध्ये शत्रूंचे पारिपय असंच करावें म्हणून सांगितळें आहे.
परमेश्वरानं तरी काय अन्याय केला आहे £ झांशीच्या लोकांचे पदरी
पूर्वे दुष्हतच फार मोठं भसळे पाहिजे. बुंदेळखंडांत न्यमिचाराचें
पातक एवापासून सांचत आले हाते. भंगिणीचा इतिहास मागचे भागांत
वणन केलाच आहे. या पातकपर्वताबद्दळ टक्ष्मीबाईचे निमित्ताने सवे
शहरास देहांत प्रायश्चित देऊन इंश्वरानें ही भूमी शद्ध केढी असे आम्हांस
घाटूं लागले, याप्रमार्णे मनाचे समाधान करून उदईक काय करावं
याचा विचार करूं लागला, घरून निघाल्यापासून सुमारे 'चार-
पांचशे रुपये ग्वाव्हेर व झांशी येथ मिळवळे, परंतु जवळ कांहीं
उरलें नव्हते, घरीं वृद्ध तीथरूप व मातोश्रीस टाकून दन्य मिळ-
१९२९
विण्याकारेतां देशांतरी आठा. अनक संकटे भोगून पैसा मिळविला
परंतु देव विपरीत असल्यामुळे सवे द्रव्य नाहींसें होऊन जीव जा-
ण्याचाही प्रसंग आठा. ल्या वळेस राजनीतींतीळ एका आरयेंच
आम्हास स्मरण झाळें. '। अबला यत्र प्रबठा बाला राजा निरक्षरो
मंत्री ॥ नाहि नहि तत्र धनाशा जीविताशापि दुढेभा भवति ”
झांशीस अशी त्थिति अक्षरराः होती. अशा राज्यव्यवस्थंत ठढब्य
मिळण्याची भशा तर फार लांबच राहिली, परंतु जीविताची आशा-
सुद्धां धरावयास नको. तेव्हां या दुस्तर संकटांतून बांचळो हें
आमचे महत्पूव सुकतच समजठं पाहिजे. असो.
अष्टम दिवस उजाडतांच शहरांत इंप्रज सरकारान 'खुट्क् खुंदाका
मुल्क बादशाहाका अंमळ इंग्रज सरकारका' अशी दंवडी पिटवून
सर्वे लोकांस निभय केळ, ज्याचे त्यानें प्रत नेऊन मृठमाती द्यावी
असा हुकूम फरमाविळा, व शहरांत हजारां भंगी लावून रस्त शद्ध
करण्यास आरंभ केळा. हलवाइपुऱ्यापासून कोष्टीपुऱ्यापयंत भर्य-
कर आग ढागून शहर जळत होते, ती आग विझविण्याकरेतां
पाण्याचे बंब सुरू करून बहतेक आग विझवून टाकिली, इंग्रज
सरकारच्या ळोकांनीं दोन'चार रस्ते मिळतात भशा चवाठ्यावर जीं
प्रेते तशींच पडला होती, या प्रेतांची खाई म्हणने ढीग रचळे ब
लोकांचे घरांत शिरून जितकी जळाऊ लांकडे सांपडढी तितकी
त्यांजवर आणून टाकिठीं, घरांत जितके सुटे ढांकूड होते तितके
भरतीस घातळें, दाराच्या फळ्या, खिडक्यांच्या फळ्या, तक्तपोशीचे
सुटे तक्ते, पाळणे, क्षोपाळे, माच, लाकडी सुटे कठडे, वगेरे
१२४
जितकें लाकूड मिळाळें तितके काढून चितेंत टाकून अम्नी पेटवून
दिला. ते समयी त॑ शहर स्मश्यानासारखे दिसूं लागळें. दर
चचवाठयावर प्रेतांची खाई जळू लागढीं, ज्यांस प्रेतसंस्कार दे-
ण्याची इच्छा ब ऐपत होती, ते लोक आपले आघत्तजनांची
प्रेते उचळन नेत होते. बाकांची प्रेते खाईत टाकीत होते,
या शिवाय हजारो बेळ, उंट, हत्ती, कुत्री, घोडे, म्हशी मेलेली
पडळढीं होती, ती सब उचळून शहराबाहेर एक जबरदस्त खंदक
खणला होता, लांत नेऊन टाकिलीं, व वरती माती लोटली.
याप्रमाणें ल्या दिवशी सवे शहर शुद्ध झाल्यावर इंग्रज सरकारानें
सरकारवाड्यापुढें सव प्रकारचे जिनसांचीं दुकाने मांडली; तेव्हा
हजारो ढोकांची गदी होऊन जो तो भापल्या प्रपंच्याचे जिन्नस
बिकत घेऊं लागला. लोकांजवळ कांही कांही कोठे अथे उरला
होता. भामचे पाशी हातांत दोन तोळ्याची जोडवी व बटव्यांत
पांच रुपये इतके होते, याशिवाय कांहीं नव्हते. आम्ही बाजारांतून
पान, तंबाखू, तांदूळ, वगेरे जिनस आणून यथेच्छ भोजनें केटी,
त्यावेळेस सवे प्रकारे मनास हुशारी येऊन आनंद क्षाळा होता, परतु
शहरांत प्रेत जळत होतीं त्यांची मात्र दुगंधी वाऱ्याचे योगाने,
झतिराय्र सुटली होती. त्यामुळ मनास फार किळस येत असे.
नेतर जितक्या मोल्यवान वस्तु इंग्रज सरकारानं टठुटल्या होत्या,
त्यांचा ठिलांव शहराबाहेर सुरू केला. हत्ती, उंट, घोडे वगैरे
छढाईचे उपयोगी सरंजाम दिंदे सरकारांनी विकत घेतठा. दुसर
भोठमोठें सामान राजेरजवाडे लोकांनी बरिकत घेतळें. एक भति
१२६
उत्तम पितळी पाळणा गुणी कारागिरानें केळेडा वडळोपा्जित क्षांशी-
वाल्यांचा होता, ता शिंदे सरकाराने विकत घेतळा.
या विक्रीत इंग्रज सरकारानें भनंत द्रव्य उत्पन्न केळे, व शह-
रांतीळ पेसा अगदीं धुवून काढला असं म्हणण्यास हरकत नाही.
जितक द्रव्य सांपडळें तितक गोरे शिपायांनी ढट्टन नेलं; बाकी
कोठें कोठ चुकून राहिलं ते-लोकांचंच धान्य भांडी वंगेर लांस-
विकून काढून घेतटें, याप्रमाणें नवघे दिवसापासून सचे लोक
निद्रेव्य होऊन गतकरमाबद्दल प्रायाधित्त घेऊन नवीन संसार पन्हा
मांडण्याचे उद्योगास लागल,
नगरवासी ठोक निष्काळजी झाळे खरे, परंतु ज्या लोकांचे
राज्यकारस्थानांत विशेष अंग होते, त्या लळोकांवरच आर्ट
संपर्ळ॑ नाहीं. इंप्रज सरकारांनी बाईसाहेबांचे पदरचे सरदार,
मुत्सदी, वगेरे लोकांचा शोध करण्याचा उद्योग सुरू ठेविला
होता. जे जे सरदार या बंडांत होते, ते ते सांपडळे असतां
शहरांत वाड्यापुर्ढे फांशी देत असत. अकरावे रात्री बाईसाहेब इंग्रज
सरकारचे लष्करांतून फळी फोडून गेल्या ते समयीं त्यांजबरो-
बरचे स्वार, सरदार व पायदळ विलायती ढोक, बहुधा मरण
पाबले, कांहीं काही लोक बाहेर पडून जीब बचावून पळून गेळे,
कांहीं सांपडले ते परत झांशीस आणून फांशी दिळे. बाईंचा बाप
मोरोपंत तांबे ह्यास ल्या रात्रीचे प्रस्गांत पळतां पळतां तरवारीचा
बार पायाचे मांडीस लागला होता. मांडी पायजाम्यांतून फार कापडी
गेली होती, तरी तसाच घोड्याचे रिकिबीवर भार देऊन घोडा
पळबीत पळबीत उजेडतां दतिया शहरानजीक गेला, तो शहर
१२६
शत्रर्चे भाहे असं दिसळं, परंतु सव अंग रक्ताने भरलें आहे, कपडे
लाळ झालेले आहेत, असं पाहून फार घाबरून निरुपायास्तव
शहरच दरवाज्याजवळ गेला. तेथ एक तांबोळी दखाज्यांत पान
विकण्याकरितां बसळा होता. त्यास पाहून घोड्यावरून हळूच
उतरून घोडा सोडून दिळा आणि तांबोळ्यास हरण जाऊन ल्यांस
कांही मोहरा देऊन वश केळा, मग तांबाळ्यान मोरोपंतास हळू?
आपले घरी नेऊन ठेविला. नंतर त्यानें राजास सवे मजकूर सांग्रून
राजाकडीळ लोक घेऊन येऊन लांचे स्वाधीन मोरोपेतास कला.
पुढ दत्तियाबाळे राजांनी त्यास केदखान्यांत ठेऊन इंग्रज सरकारास
कळवन त्यांचे स्वाधीन केट, इंग्रज सरकारानं त्यास डोढींत घाळून
झांशींत भाणन वाड्यापुढें फांशी दिला. याप्रमाण जिकडे जिकडे
शोध ढागला तिकडून गुन्हगारास धरून भाणून झांशीत फांशी देत
होते. किल्याखाठीं काळा जरनेळी झंडा लाविळा होता, शाह
रांतही शोध करून गुन्हेगार पकडून लागलाच फांशी देत होते.
बिजन व ळूट सरल्यावर आहो झांद्ींत पंधरा दिवस काढळे, नंतर
एके दिवशी रात्रो आह्मी उभयतां दोघेजणांनीं बसून बिचार केढा,
सांत असं ठरळ॑ को, या देशांत आला त्यापेक्षां आतां श्रीगंगेची स्नाने
करून, व कारीक्षेत्र पाहून, ब्रह्मावतेक्षत्री चार महिने राहून देशी
जावे हें बर. घरून निघाल्यापासून अथ प्राप्त न होतां महासंकट
मात्र प्राप्त झाळे, हा आपले देवाचा योग आहे. आतां काशी यात्रा
घंडण्याकारितां कांहीं पैसा मिळविळाच पाहिजे. घरी पेसा नेण्यापुरता
न मिळाला तरी हरकत नाही, परंतु यात्रेकारेतां पेसा भिळविणं प्राप्त
आहे. सवर येथून निघून, श्रीक्षेत्र चित्रकूट यथ, आपर यजमान
१२७
वसईकर हरापंत तात्या भावे, सरकार ञश्रित बहुत दिवसांचे आहेत
तेथं जाऊं, ह्मणजे तथीठ यात्राही होऊन कांहीं पैसाही मिळेल,
येथून डाक चालते असे ह्मणतात, तर प्रथम एक खुशाठीचें पत्र
घरीं उदइक रवाना कराई, व दिवस पाहून येथून प्रयाण करावे
असा विचार करून दुसरे दिवशी वर्सईंस तीथरूपाचे नांबे
पत्र ठिहिळे, यांत झांशीचा थोडा मजकूर लिहून आह्ली पुढे
सराईस मार्गशीष पाप अखेर वर्सईस परत येता, हल्ठी
म्रह्मावत क्षेत्री निघून गेळो, खुशाळ आहा, काळजी करूं नये
वगेरे मजकूर लिहून, पत्र डाक मार्गे खाना केळे. व पुढं मुहूत
पाहून बह्मावतास जावयास निघाला, ,ते समया तेथीळ शेजारी
ळोकांस आमची स्थिति पाहून फार वाईट वाटळें. भ्राह्मण येर्थे येऊन
महासंकटांत पडून अर्थ, पात्र, वस्त्राशिवाय जाणार असं वाटून,
मांडवगणे याजकडीळ मनुष्ये डोळ्यांस पाणी आणून फार गहिवर
येऊन स्तब्थ राहिली. आम्ही उभयतां काका व मी कंबरेस करगोटे
बांधून, टंगोटे नेसून ठंगोठ्यांचे आंत करगोठ्यास सोन्याच जोडवे
बांधून ठेविळ, आणि दोघांत मिळून तंबाखूचा बटवा एकच राहिला
हाता, तो बाहेरून फाटून चिंध्या टाबत होत्या, तोच फाटका ब-
ठवा बरोबर घेतला. त्यांत साधारण ळोखंडी अडकित्ता व एक
जस्ती डबी होती. आणि रुपये तीन ब एक रुपयाचा खुदा इ-
ग्रजी, याप्रमाणे बरोबर अथे होता. कंबरेस एक पंचा फाटका नेस-
ण्यासारखा गुंडाळून घेतढा, एक पंचा डोकास बांधडा, ब एंक
उपणा अंगावर धेऊन अंगांत फाटके बन्यान घातळें, अंबाडीची
दोरी पाऊणशे हात सुमार पाणरसी घेऊन, त्यास तांब्याभर पाणी
१श्ट
राहीळ असे मार्तांचं मडके लाविले व तो रसी लोटा बरोबर घेतला.
अश्या अवधूत वेभवानिश्ी सर्वास नमस्कार करून घराबाहेर
पडला. मांडवगणे हे शहरचे दरवाज्यापर्यंत पाचविण्यास
आले होते. तेथें त्यांनीं असा करार करून घेतला कॉ, तुक्षीं यात्रा
करून देशीं परत जाळ तेव्हां या वाटेने येऊन पुन्हां भेट दिल्याशि-
वाय जाऊं नये; त॑ आहीही कबूळ केळे; नंतर माडवगणे
परत गेळे व आह्ली दोघांनीं काल्पींचा रस्ता धरला.
क -->>>000-८/५-०-९-५५८0 ण एभा. 700
भाग ६ दा.
काल्पी भकरण,
यने 90०) ० 4६ &६ फटा नतसरी
मा धाव मा धाव विनेव देवे । ख्वा धावमाना लभते न लक्ष्मीम॥
काल्पींचा रस्ता धरल्यानंतर मजळ दरमजल जातां जातां एके
दिवशीं सायंकाळी एका खेडे वस्तीस येऊन पांचर्ला. तेथून काल्पी
सुमार साहा कोश राहिली होती. गांबाबाहेर चिंचेची झाडी आहे,
तेथ स्वयपाक तयार करून भोजने झाल्यावर खस्थ निद्रा केठी,
पाहाटेच्या प्रहर रात्रीच्या सुमारास, एकाएकां मोठा गलका झाला.
त्यासरसे उठून पाहता. तो शेकडा स्वार रस्ययानें उघळत
न्यालले आहेत, असे दृष्टीस पडळ, हे. काय अरिष्ट आलं आहे
याची कल्पना होईना. आम्हीही तसेच घाइघाईने भापळें सामान
गुंडाळून, खाकोटीस मारून, शिपाई ळोकांच्या बरोबर पळ काढूं
लागलो, कांहीं वेळानें असं समजले को, पेशव्यांची ब इंग्रजांची
रर
'वरखारीवर ढढाइ होऊन, त्यांत पेशब्यांचा मोड झाला. त्यांत
झांशीवाडी राणी ही होती. ती फोज परत काल्पीवर चालली
आहे. मग आही किंचित् स्वस्थ होऊन श्लंजु मुंजूचे सुमारास
एका विहिरीवर पाणी काढून शौच मुखमाजेन करण्यास बसलो.
तों पांच चार स्वार विहिरीवरून जात होते. ल्ांत झांशीवाली.
दृष्टीस पडली, तिनें सवे पठाणी पोषाग केला होता, व सवे भंग
घळीने भरलें होतं, तोड किंचित् आरक्त असन म्लान ब उदास दि-
सत होते. तिला तुषा फार लागठी असल्यामुळं घोड्यावरूनच आह्मांस
तिन तुझ्या कोण, आहां,/असा प्रश्न केला. तेव्हां आह्मी पुर्ढ होऊन हात
जोडून विनंती केळी, काँ. आह्मी तरह्मण आहा. आपल्यास तषा
लागली असल्यास पाणी काढून देतो. बाईसाहेबांस ओळख पटली
व खालीं उतरल्या, मी रसी मडके घेऊन लढागठीच विहिरीत
सोडणार, तां बाईसाहेब ह्मणाल्या का, तुम्ही विद्वान् ब्राह्मण, तुझी
मजकारितां पाणी काढूं नका. मीच काढून घेते. हे तिचे उदास-
पणाचे राब्द एकून मळा फार वाइट वाटलं. परंतु निरूपायात्त्तव
रस्सी मडके खाठा ठेविळे, बाईसाहिबांनीं पाणी काढून, त्या मृण्मय
पात्रातून ओजळीनें णणी पिऊन, तृषा हरण केली, दैवर्गात मोठी
विचित्र आहे, नंतर मोठ्या निराश मुद्रेनं बोलल्या का, मी भघो
शर तांदुळाची धनीन, मजला रांडमुंडेस विधवा धमे सोडून हा
उद्याग करण्याची कांहीं जरूर नव्हती. परंतु हिंदुधमाचा अभिमान
घरून या कमास प्रवत्त झाळे, व याजकारितां वित्ताचीा, जीविताची
सवाची भाझा सोडिळी. आमच्या पदरी पातकच फार हणन आ-
स इश्वर यश देत नाही. चरखारीवर मोठी लढाई झाली, परंतु आहास
१5०७
यदा आलं नाहीं. काल्पीबरही इम्रज चाळून येत आहे, तेथें थोडक्यांतच
जंग होईल; जें अदृष्टांत लिहिळ असेल ते होईल, अस ह्मणून
बाईसाहेब उठल्या. आहीही उभे राहिला, बाईसाहेब घोड्यावर
बसल्या. इतक्यांत आठवण होऊन आह्यांस विचारलें को, तुझी
गरीब मिक्षक आ्राह्मण तुल्लांस घोड्यावरही बसता येत नाही,
काल्पीस काय हेतु धरून जात आहां 2 असा प्रश्न कारतांच आही
सांगितलं का, काल्पीस दक्षिणी ब्राह्मण पुष्कळ आहेत; त्यांजपासून
दक्षणा मिळेळ ती मिळवून, यमुना उतरून मंगारानाथ ज्रह्मावत
क्षत्री जाणार आहो. 'बरं आह, तुह्यी काल्पीस गुदामांत यावे, अर्स
ह्मणून बाईसाहेब चालत्या झाल्या.
आह्यीही हळूहळू नितृन नऊ वाजायाचे सुमारास काल्पीस
जाऊन पांचढा., आतां. काठ जावे, याचा विचार करीत एका
झाडाखाढी बसलो. इतक्यांत काकांचे परिचयाचा एक त्रह्माबता-
कडील ब्राह्मण सहज बाजारांत जाण्याकरिता निघाला होता, तो
दृष्टींस पडला, त्याची आमची मेट होतांच त्यानं आक्मांस दक्षिणी-
लोकांसाठी एक मोठा विस्तीणे मंडप स्नान, संध्या, भोजनाकरितां
यमुनाकाठी घातळा होता तेथे नेऊन पोचविळे. नंतर भाह्षी
स्ञानसंध्या करून भोजन आटोपून शहर पाहण्यास निघाली.
काल्पी हं लहानसं टुमदार शहर यपुनाकाठीं आहे. यमुना उत्तर
दक्षिण वाहत असून, पश्चिम किनाऱ्यावर काल्पीचा किला. बांघळेढा
आहे. त्यास तिन्ही अंगांनी मोठा मजवूत कोट आहे व चवथ बाजूस
यमुना फार खाळ आहे, याजमुळे हा किल्ला फार शोभिवंत भसून
तसाच बळकट आहे. किल्याच्या पश्चिमेस मैदान टाकून पळीकडे
१४९
शहर वसले आहे. तेथं साखरेचा व्यापार फार मोठा चालठत अस-
त्यामुळें, मोठ मोठ्या धनिक व्यापाऱ्यांच्या हवेल्या शहरांत लागून
गेल्या आहेत. व रस्तेही चांगळे रुंद आहेत. यमुना फार खोळ अस-
त्यामळे शहरांत वबिहिरीही फार खोळ आहेत. शहरचे पश्चिमेस
मोठें विस्तीण लढाईस योग्य असे एक दसर॑ मेदान आहे. ल्यास
चोऱ्यांयशी घमटाचें मेदान झणतात. तेथे पूर्बी बादशाहीत एक मोठी
ळढाड झाली होती. बादशाहोचा जय झाल्यावर मोठमाठे चोर््यांयशी
सरदार रणांत पडले होते, त्यास तेथ तेथे पुरून लांजवर चुनगची
मजबृत व सुंदर कबरी बांधल्या आहत. त्या कबरस्यानांच्या उंच
घुमटांनी ते मेदान फार शोभिवंत दिसतें.
याप्रमाण सायंकाळपर्यंत काल्यी शहर पाहिल्यावर दुसरे दिवशीं तेथें
पुष्कळ दक्षिणी ब्राह्मण होते, त्यांजपासून दक्षिणा मिळवून काल्पींतून
निथून यमुना पार जाण्याच्या विचारास लागला. तेव्हां ढोक सांगू
ळागळ कॉ, इंप्रज सरकारचे ठोक फार नजीक आले आहेत च एक
दोन दिवसांत काल्पीवर ढढाई हाईळ. काळे डोक शहर आंत घेऊन
बाहेरून सारखे मोरचे बांधून, लढाईस तयार होऊन राहिळे भाहेत.
यमुना उतरून पलीकडे जाण्यास रस्ता नाही. पलीकड इंग्रजांचा
पक्का बदोबस्त आहे. या हकिगती ऐकून आह्यांस भीति पडली
एका मृत्युसुखांतून निघून पेशाचे ढोभान दुसऱ्यांत येऊन पडढा
असं वाटूं लागढें. शेवटीं झांशीवाली बाईसाहेबांस भेट्टन कांही
तरणोपाय शोधावा, असा निश्चय करून बारसाहेबांची भेट घेतढी.
त्यांनीही अत सांगितळे कौ, बहुधा आजच रात्रीं ठढाईइ येथ सुरू
होईळ. तुझी यथ राहाल तर न्यथ्न प्राणसेकटांत पडाल, यमुना
१४२
पार इप्रजाचा पक्का बंदोबस्त आहे खरा, परंतु येथून उत्तेरेस चार
कोशावर आपले लोक यमुनेचा घाट धरून राहिले आहेत. तेथ
आतांचे आतां निघून जावे. व आमची खूण सांगून नदी उतरून
मोठा रस्ता न घरितां आड रस्त्याने त्रह्मावतीस जावे, अर्से हणून
आहझ्यांस वाटखचींस कांहीं रुपये दिळ. बाइईसाहेबांचा आझावर फार
ळोभ होता, त्यांचे अति उपकार मानून दिलेले रुपये घेऊन, निऱ्हाडी
आला व निघण्याचे तयारीस ठागर्ला. पाहाटेच्या सुमारास निघ-
णार तां अगोदर मध्यरात्रीचे सुमारास तोफा, बंदुका, कडामिनी
वगेरे मत्युयंत्रांचे शतावाधे आवाज होऊं ठागले. तेव्हां आम्ही
ठिकच्याठिकाणी जागे होऊन भीतीर्न विरघळून गेला, व निरुपाय
झाल्यामुळे काह्पीसच राहिलो,
काल्पीवर तीन दिवस लढाई चाळली होती. पेशब्यांकडीळ
फौज पुष्कळ प्रकार लढाईच्या कामास निरूपयोगी झाली होती.
इंप्रजाचा दिघी, ठखनो, झांशी वगेरे ठिकठिकाणीं जय होऊन
बंडांतीळ लोक बहुतक निरार झाळे होते. याजमुळें पुष्कळ जुने
माहितगार पलटणी ढोक, जिवाच्या भीतीनें पळटणी सोडून आपले
घरी ठिकठिकाणीं प्रांसद्ध झालेल्या जाहीरनाम्यास भुळून, वेशांतर
करून जाऊन राहिळे, ब दुसरे उद्योग करूं ढागळे, नवीन ठोक
ठेविळे ते नवशिके असल्यामुळें त्यांस कवाईत चांगली येत नसून,
टिकाऊ नव्हते, इतकेच नव्हे, परतु चांगळे ब दमदार ढोक
बडांत मिळण्यास नाखूष असल्यामुळे, नवीन ढोकांत बहुत-
करून 'ारटे, ठुचे, लुटारू ढोकच भरळ असत. त्यांचे
लक्ष लढाईवर फारसे नसून लुटीवरच अस, तिसरे दिवशी
१४२९
इंप्रजाचा जय होऊन पेशव्यांचा मोड होणारं, भसा रंग दिसतांच
शेंकडों शिपाई लढाईचा उद्योग सोडून शहरांत शिरले, व त्यांनी
ळूट, दंगा, अनीति यांचा रस्ता पकडला व चांगल्या संभावित श्रीमान्
छोकांची घरं फोडून ठुटीस आरंभ केला. साखरेच्या गोण्या, पोती
रस्त्यावर भाढून टाकल्या, व अनाथ स्त्रियांची दुदेशा केली. या
प्रमाण कांहींसं शहर टुटळें गेळं नाही तो इंग्रजांना मोरचे जिंकून
शाहरांत शिरकाव केला. काळे शिपाई न्यास जिकडे बाट फुटेल
तिकडे पळून गेळे, शेंकडा मरण पावळे. तात्या टोपी, रावसाहेत
ब झांशीवाली बाई यांनीं रंग फिरळेळा पाहतांच पळ काढून पूर्वीच
अरण्याचा रस्ता धरिळा होता.
आम्हीही, लढाईत पराभव झाला असे समजतांच जिवाच्या भी-
तीने व्याकूळ होऊन कांहीं दक्षिणी ब्राह्मण पळत सुटले होते, त्यांचे
बरोबर पळ काढूं लागलां, परतु त्या वेळची त्या शहरची दीना-
वस्था पाहून भाम्हांस भामचे दुःखाचा व भीतीचा क्षणभर विसर
पडळा. सवे रसतयावर काल्पीची साखर पसरळी होती. ठिक-
ठिकाणीं सावकार लोकांस शिपाई लोक मारहाण करून द्रव्य
उपटीत होते. बहुतेक रहिवाशी आतां इंग्रज आमचे काय करितो
या धास्तीने होरपळून जाऊन दीन दिसत होते. कोठें कोठें गांव-
चेच ठवे, अन्यायी व दांडगे लोकही लुटीत मिसळून आपला कार्य-
भाग साधीत होते, कोर्ठे स्त्रियांचीही विडंबना होतांना नजरेस पडली.
याप्रमाणें शहरची हबाळदिळ स्थिति पाहून भामचें दुःख दुणाबलें
ब आम्ही आडवाटेने होईल तितर्क जळदौर्न शहराच्या बाहेर पडला
ब बाईसाहेबांनी सांगितलेल्या घाटाचा रस्ता धारिळा, तेथे येऊन
१४०
९
पेचळा तो. नावाडी लोकांस भगोदरच बातमी समजून ते. पळून
गेळे होते. तेव्हां निरुपाय होऊन भीतीनें अगदी वेडावून
गेलो. इतक्यांत एक सरदार तेथे आला, त्याचे फार फार आाजेब
करून नावाडी बोलावून आम्हीं यसुना उतरून अंतर्वेदींत शिरला.
यमुनेच्या पलिकडच्या तेटावर पाय ठेवतांच जीवांत जीव येऊन
अत्यानंद झाला, व कुळरस्वामिणीचा व परमेश्वराचा स्तव करून
आडरल्याने मागे भाक्रमिण्यास भारेभ केला. ते दिंवस उन्हा-
ळीचे असल्यामुळें वाटेनं फार हाळ होत. एके दिवशी प्रखर
तापाने तत्त होऊन आराम करण्यासाठी एका वृक्षाखाली
बसल आहो, तों पांचचार रांगडे चोर आह्यापुढे येऊन उभे राहिले,
व आहझांस धमको देऊन आमच्या जवळचा ऐवज मागू लागले
तेव्हां आह्यी मोठ्या काकुळतीने त्यांस सांगितळें काँ, आह्यी गरीब
यात्रेकरी त्राह्मण आहो. आमचे जवळ कांहीं अथ नाहो. परंतु
आह्यांस फत्तेपुरास पोचविल्यास आह्यांवर फार उपकार होतील,
असं हाणतांच त्यांना आह्यांस घरून आमचे जवळीळ सवे रुपये
काढून घेऊन उलटे खर्चाकरितां पांच रुपये आह्यांस दिळे, ही चोरी
झाल्यावर आमचे मन फारच निराश॒& झाळे, झाशीहून
तापल्या तेलांतून बाहेर पडला, परंतु पुन्हां द्रग्याचेनाकारितं
जीव धोक्यात घाळून काल्पीस गळा. काहीं द्रव्य मिळवून
तेथून केवळ मृव्युमुखांतून सुटला, तांच येथें या दुष्टांनी एका
क्षणांत आह्मांस पुन्हां निठेव्य करून सोडावेना ! असा अत्यंत
ताप झाला. परंतु शेवटीं सरोम्भश्वातकेनात्तं गळरंधेण गच्छाते ॥
इत्यादि सुभाषितांची आठषण होऊन मनाचे समाधान केलं.
१४५
असो, देवावर भरवसा ठेऊन पुढें चाळू लागला, आडरस्तयांनी
जातां जातां कांही दिवसांनी ब्रह्मावतापासून तीन कोशावर शिरागा-
डेश्वर [ क्षीरगतश्वर ] झणन सांबशिवलळिंग आहे, तेथे येऊन
पोचली. देवाचं दर्शन घेऊन तसेंच पुढें जाऊं लागलो. ते दिवशी
सकाळपासून मनास कांहीं विलक्षण प्रकारचा आनंद व उत्साह
वाटत होता. ज्या स्वगेगेला भगीरथाने भगीरथप्रयत्न करून
अनंत तपाचे प्रभावाने पृथ्वीवर भाणळें, जिच्या पावनोट
दकाचा स्पर्श झाल्याने तवे पातकांचा नाश तत्काळ होतो, जिच्या
सुरम्य पात्राची मनोहर वणेनें बाल्मीकि, व्यास, जगनाथ इत्यादिकांच्या
काव्यांत भरळी आहेत, अश्या लया श्रीभागारथी देवीचे दर्शन
होऊन, उदकार्च खानपान होणार, हे मनांत येऊन मनाची फार
चळ स्थिति होऊन गेढी होती, ब त्या पवेकाढाचा माहिमा
मनांत आणून, सकाळपासून उपोषण केल होतं, सायंकाळी चार
वाजाबयाचे समारास ब्रह्मावतोजवळ जाऊन पोचलो. क्षेत्राकडे न
जातां प्रथम गगेवर गेलो; श्रीगंगेच दरोन होतांच अत्यानंद होऊन
नमस्कार घातला, नतर येथेच्छ निभेळपणं स्नान करून, भाजपर्यंत
भोगडेल्या सवे दुःखाचे व केशाचे साथक्य होऊन, आह्मी जन्म-
जन्मांतरींच्या पातकापासून मुक्त झालो, असं वाटलें.
भ्रह्मावत क्षेत्री भागीरथीरचे पात्र फारच मनाहर आहे. त॑ सुमार दीड
मेळ रुंद असून, मूळ नदीच्या धारेचा प्रवाह मधल्या अध्यो
भेढांतून वाहत आहे. भयोध्येकडील तटाक सखल असल्यामुळें
पाणी लांबवर पसरले भाहे. परंतु अंतरवेदीचा कांठ उंच असून
त्यास ठिकठिकाणी मोठे चंद्राकार धस आहेत, यांतून गंगेचे स्वच्छ
१४६
झुभ्न उदक इतक हांत ब गंभीर वाहत असते कीं, त्रह्मावतीकडी९
कांठ शोंकडो लहान लहान रम्य सरोबरांचा बनला आहे कौ काय,
असा भास होतो. याजमुळे नदीचे सव गुण, व सुंदर देखावा, व
सरोवरांत असणाऱ्या सते रमणीय पदाथीची शोभा, एके ठिकाणी
मिश्र झाळी आहे. ठिकठिकाणीं पांढरी, निळी, तांबडी कमले
प्रफलठित होऊन पाण्याच्या बोहेर आलेली फार मनोहर दिसतात.
किनाऱ्यावर कुश काश दभे वेतस वगेरे त्रह्मकर्मापयोगी तृणाची
समृद्धि आहे. सरोवरांच्या पाण्यांतून असणाऱ्या निरनिराळ्या प्रका-
रच्या वेलीची पाने बाहेर पडलेळीं दिसतात. पाणी नेहमी वाहत
असल्यामुळे नदीच्या पाण्यासारखे फार स्वच्छ आहे, व शांत
असल्यामुळें त्यांत सराबराप्रमाणें मासे मोठ्या आनंदाने नेहमी खेळत
असतात, याचमुळे जागोजागी बगळ्यांच्या झुश्रन पॅक्ति, मोगऱ्याच्या
कळीच्या गजअऱ्याप्रमाणे शोभिवंत दृष्टीस पडतात, कांठावर मोठ-
मोठाळे जुने वृक्ष हजारा लागून गेळे आहेत, ठिकठिकाणीं
सुरम्य उंच देवाळ्यांचीं शंगे, त्यांतून बाहेर पडठेली दृष्टीस पडतात.
कलियुगाच्या प्रारंभापासून, अनक राजांनीं नाना प्रकारचे घाठ
बांधलेले आहेत, ते फार मजबूद व गुळगुळीत अहित. त्याजवरून
सेंकड ल्रींपुरुषे अघिकमत निमग्न झालेली दृष्टीस पडतात. सारांश
भागीरथीच्या पात्राचा संदर देखावा पाहतांच, व तिच्या पावन
स्वच्छ झुभत्ऩ उदकांत स्नान करितांच, व तिच्या ठिकाणीं ओतप्रोत
भरून राहिलेल्या, छषिधमोनुकूळ वस्तंचा उत्क्षे मनांत येतांच,
हीं विलक्षण आनेद होऊन विस्मय वाढला, फार काय अणेन
करावें, “ त्वत्तीरी वसतः त्वदंब पिबतः त्बद्दीचियु प्रंखतः । त्वज्ञाम
१३७
स्मरतः त्वदर्पितदशः त्यान्मे शरीरव्यय: | '? मत्री मनाची स्थिति होते,
यांत कांहीं अतिशयोक्ते नाहीं.
असो. स्नान झाल्यावर किंचित् फलाहार केला, व रात्रभर गंगा-
'तीर्रींच राहण्याचा निश्चय करून, तेथे एका देवाल्यांत निद्रा केळी
पहाटेस उठन चाळू ढागळा, ते सकाळीं आठ बाजावयचे सुमारास श्री
क्षेत्र त्रह्मावते येथे येऊन पोंचडो, व शोध करून वेदशाख्रसंपन रा.
बाबा कव यांचे वाड्यांत;, मामासाहब वाकनीस यांच घरीं उतरला.
नंतर तीथोधाधि करून क्षेत्र संबंधी श्राद्वादि कृर्त्ये आटोपिलीं. तेथें
झालेला सवे वृत्तांत लोकांनीं सांगितळा, तो पूर्वीचे भागांत लिहिला
आहे. सवे क्षेत्र भूतेश्वरापासून धुबघाटापर्यंत पाहिळें, इतक्यांत
चित्रकूट येथं श्रीमंत नारायणराव पेरावे, व माघवराब पेशवे, यांनीं
"कांहीं अनुष्टाने सुरूं केलीं आहेत, त्यांत दक्षिणा मिळविण्याकरिता
कांहीं ब्रह्मावतीकडील ब्राह्मण निघणार आहेत अशी बातमी लागली.
या अनुष्टानांत आपणही कांहीं प्राप्त करून ध्यावे, हणजे आपल्या-
जवळ काशीयात्रेच्या ख्चापुरता पैका होईळ, व॒आापळे यजमान
राजेश्री हरोपंत तात्या भाव्ये वरसईकर, बहुत दिवसांचे श्रीमंताचे
नोकर आहेत, त्यांचीही भेट होईल असें मनांत आणून, चित्रकूटास
जाण्याचा निश्चय केला; व जाणारे मंडळीचा शोध ढावून त्यांजबरो-
बर निघाळा. वाटेने मजळ दर मजळ जात असतां, एके मुक्कामावर
मजला सरदगर्मीचा विकार होऊन अतिज्वर आला, तेणेंकरून बमन
ब रेच ही बरेच झाळे. ब्रह्मावतोकडीळ मंडळी ती० काकांच्या पक्की
परिचयाची असल्यामुळें, त्यांनीं तेथेंच दोन दिवस मुक्काम केला. नंतर
मळ बरें वाटून आह्ली पुन्हां चाळू लागलो. चित्रकूटास येऊन
१४८
हरीपंत भाव्ये यांचे घरीं उतरळा. राजेश्री हरीपंत हे तीथस्वरुप
काकांचे परिचयाचे होते. त्यांचें वय सुमारें पंच्यारंशी वर्षांचे होत,
परंतु सव शारीर स्वाधीन होतें. त्यांची स्री मरण पावढी होती.
पुत्र, कन्या मुळींच झाली नव्हती, सबब एक दत्तक पुत्र घेतल्यावर
त्याचें टमन केळे, तोही पांच चार वषानी मरण पावल्यावर त्याची
बायका व ते अशीं दोघच होतीं. पर्ढे हरीपंत यांनीं बरसईस पत्र
पाठवून, आपले सखे बंधूचा पुत्र काशीनाथराव हा दत्तक घेण्या-
करितां चित्रकूटात आणिला होता, त्यास येऊन तीन वर्षे झाढीं
होतीं. दत्तविधान झालें नव्ह्ते. तो त्यांजपाशीं वरसईहून आल्यावर
मार्गे त्यांचे तीथरुप मोरोपंत भावे यास देवाज्ञा झाढी. ही बातमी त्यास
दंग्याचे दिवस असल्यामुळें ब डांका वगेरे सुरळीत चालत नव्हत्या,
याजमुळं समजडी नव्हती. मोरोपंतास अश्वीन वद्य ९ स देवाज्ञा ।
झाली, ही खबर आम्हांस शिद्याचे लष्करांत समजळी होती. पुढें
सवोच्या भेटी होऊन आह्यांस व त्यांस आनंद झाला. परस्पर कुशळ
वृत्त कळवितां हेही वतेमान आह्णी सांगितळें. मग पयोष्णी गंगेवर काशी-
नाथ यास नेऊन क्षारादि कृत्य करविळें. भोव्यदेटिक कृत्य आटोपल्यावर
आह्मी चित्रकूटाजवळीळ कांह यात्रा केल्या. रामायणांतील प्रसिद्ध चित्र-
कूट पवेतावर कामथानाथाचे यांत्रस गेळा, पयोष्णी गंगा शहराचे नि.
कट भागीं पश्चिमेस वाहत आहे ती उतरून राधोप्रयागीं स्नान करून,
कामथानाथाचे दर्शन घेऊन, पर्वेत प्रदक्षिणस गेलो. तेथ ला पर्वता-
वर वानरे व माकडं हजारा आहेत. यामुळ भाजलेले चणें बरोबर
बरेच घ्यावे लागतात. त्यांच्या हद्दी वाटलेल्या आहेत. हदीपर्यंत
मांकडे ब वानरं यात्रेकरू लोकांबरोबर येतात, व त्यांस चण, फुटाणे
१४९
यांचे ढा्गतात.. या. पबतावरं काणी चढू नये, असा शाप दिळा
आहे, व हला पर्वेतावर श्रीराम व सीता एकांतांत असतात यामुळें
तेथें कोणी जात नाही. लक्ष्मणही त्या पवेतावर गेळे नाहींत.
जवळच एक दुसरा पवेत आहे, त्याजवर फक्त टक्ष्मण राहतात,
तेथेही आही जाऊन यात्रा करून झाला. त्या पवेतावर पारि-
जातकाचे वक्ष फार आहेत. तिकडीळ लोक पारिजातकाच्या काठ्यांनी
घराची आओमणें करून वर कवळे लावितात. पयोष्णी गंगंत राज
स्नान केळे असतां, तीरी बचनागांचे दृक्ष फार असून त्याचे मुळांतून
पाणी येत असल्यामुळें, भंगास कंर उत्पन होतो.
असो. यात्रा करून परत चित्रकूट शहरांत आठा. राजश्री
हरीपत तात्यांनी आह्यांस असे सांगितळे को, वेदमूती राजश्री चिमण-
भट्ट यांस तुम'पेबद्दळ सांगितळें आहे, तर तुह्लीं त्यांना जाऊन
भेटा ह्मणजे तूते नित्य दाने देतीळ, व पुढें अनुष्टानंही लावितीळ.
असं हरीपंतांनी सातल्यावरून त्याच दिवशीं सायंकाळी आक्षीं
चिमणभट्रजीस जाऊन भेटळा, तेव्हां त्यांनी तुमची अनुष्टानाकडे
एक महिन्याची योजना केळी आहे, तर तुतह्यी उदक सकाळीं आठ
वाजतां यावे भस आह्यांस सागितले. परंतु घराहून निघाल्यापासून
आमचें दैव फिरडेच होतें. आह्यांस पैसे मिळणार काणीकडून १
अनुष्ठान सुरू होण्याप्रभीच शहरांत बखेडा उत्पन्न होऊन सवे
गोष्टी जागच्याजागी राहिल्या.
श्रीमंत नारायणराव व माधवराव पेशवे हे इप्रजाशीं बिघडले
नव्हते; परंतु लांचा दिवाण राधाकिसन हणून परदेशी होता तो
बिघडला होता. प्रथम जेव्हां इेप्रजसरकारावर गहजब गुदरला तेव्हां
१४
तथीळ कलेक्टर वगेरे साहेबलोकांनी चित्रकुटाखाळचा २९६
लक्षाचा मुळूख व डघाइचा मुळूख श्रीमत नारायणराव पेशवे यांचे
स्वाधीन करून दप्तर स्वाधीन केलें, व आपण जीवभयास्तव पळून
गेळे, मुळूख स्वाधीन झाल्यावर दिवाणजीने बंदोबस्ताकरितां झणन
नवीन शिपाई ठेविले. ब्िघडले्या पलळटणांस आश्रय दिठा ब
दारूगोळा, तोफा वगैरे सामान तयार करण्याचा कारखाना सुरू
केळा, परंतु नारायणराव पेटावे यांचे मनांत कोणतेही प्रकारचा
किंतू आला नव्हता. इत्यादि हकोगती आह्मांस चित्रकूटास आल्या-
बर समजल्या होल्या. आह्लीं अनुप्टानाचे आमंत्रण घेऊन घरी आला
तो अशी बातमी समजढी को, कपतानसाहेब* बरोबर दोन पलटणी
घेऊन पयोष्मी गंगेपढीकडे दोन कोशावर येऊन उतरला झाहे.
साहेबाने स्वाराबरोबर एक पत्र पाठवून श्रीमंतास कळविलें की,
आह्मांस तुमचे भेटीर्चे प्रयोजन असल्यामुळें तुझी उदक सायंका-
ळपर्येत उभयतां बघु दिवाणजीस बरोबर घेऊन आमचे गोटांत
येऊन भेटावं, बरोबर हत्यार किंवा शिपाई भाणं नये. श्रीमंताच
मनांत स्वतांविषयीं कोणलाही प्रकारचा संशय नसल्यामुळे आपण
निर्दाषी आहा असं प्रणे जाणन व इंग्रजाचे न्यायावर भरंवसा ठेवून
श्रीमंतांनींही ढागळीच ह्याच पत्रावर उदइक येऊन भेठता असा
शोरा लिहून पत्र परत पाठवून दिल. तत्रापि या भेटीपासून काय
होते याची काळजी लागल्यामुळें उभयतां बंधूंस सवे रात्र झॉप
आढी नाहीं. ही बातमी शहरांत पसरतांच शहराचे लोक अगदीं
तजा-वजा होऊन गेळे. जिकडे तिकडे याच गोष्टी चाळू होऊन
हालचाल होऊन राहिली. केक लोकांचे भमभिप्रायांत श्रीमंतांनी
> जनरल व्हिठळॉक ६ जन १८५८ रोजी चित्रकूटास आला, मालीसन,
१५९
जाऊं नये, गेल्यास व्यथे केदेंत पडून कदाचित् प्राणासही मुकतील
व सवे शहर टुटलें जाईल असं होतें, किलेक श्रीमत निर्दोषी
आहेत व खरे रोतीनं वागल्यास त्यांस भय नाही, असंही झणत होते,
रात्री बारा घटकाचे सुमारास परदेशी दिवाणजी श्रीमंतांस भेटून
न जाण्याबद्दळ भनेक प्रकारचा उपदेश करूं लागला. “ उद्इक
तुम्ही जाऊं नये हेच फार चांगळें आहे. गेल्यास मूठभर दारू
खचे न होतां इंग्रजांचा मनोदय साध्य होऊन तुम्ही कदाचित्
प्राणास मुकाठ; तुमची जिंदगी सवे लुटली जाईल, याजपेक्षां आ-
पल्यापा्शीं दारूगाळा आहे, लढवई ठोक आहेत, आपण येथेंच
राहून जंग करूं, यांत लौकिक आहे. मनुष्'भ कधीतरी मरणे
आहेच, परंतु रांडमरणान मरून जाणें हे तुमच्या शूर कुलास उ-
चित नाहीं, अशीं भनक प्रकारची शूरत्वाचीं भाषणें करून पेशव्यांचे
मन वळविण्याचा यत्न केला. परंतु त्याजवर त्यांचा कांहीं ठसा
पडला नाहीं. शेवटीं राधाकिसन परंदेशानें कळविठें कीं,
आम्ही तर तुह्याडरोबर येत नाहीं. आातांच आम्ही येथून दारूगोळा
तोफा फोज वगैरे घेऊन जिकडे वाट फुटेल तिकडे निघून
जाणार, परंतु तुम्ही आह्यास खचोकरितां दोन टक्ष रुपये
दिले पाहिजेत. न दिल्यास आम्ही जबरदस्तीने घेऊन जऊं.
हँ. ऐकतांच श्रीमंतांनी विचार केला कौ, हा मनुष्य जिवावर
उदार झाळा आहे, ल्याजळा भपण खुशीने रुपये न दिले
तर वाड्याबाहेर फौज आणली आहे, ती सवे टुटून फस्त
करून टाकील, याजकरितां सामोपचाराने रुपये द्यावे हे बरं. असा
क
विन्चार करून रुपये तेव्हांच दिळे. ते रपये घेऊन दिवाण
१५९९
वाड्यांतून बाहेर पडून सव फोजे बराबेर धऊन मध्य रात्रीस जंग
लांत निघून गेळा. दाहा बारा कोशावर पाहाडी किला बंदोबस्ताचा
होता त्याचा आश्रय*करून राहिला, इकडे श्रौमेतांनीं ज्यातिषी-
बुर्वांस बोलावून आणून त्यांस असें विचारल को, उदइक सायंकाळ-
पर्यंत आह्यांस साहेबाचे भेटीस जाण्यास मुहृर्त केव्हां आहे तो
सांगावा. तेव्हां जोशीबुवांनी मुहूते उजाडतां साडेपांच वाजतां
ढम्नशुद्धी बरी आहे, बाकी दिवस उद्यांचा चांगळा नाहीं, मर्जीस
येईल तसं करावें. असं सांगितल्यावरून नारायणराव व माघवराव
साहेबांनीं साडेपांच वाजतां जावे भसा निश्चय केला.
आह्लीं हरीपंत भावे यांचे माडीवर निजळां होतों. तेर्थ पांह-
टेच्या सुमारास जागे होऊन गोष्टी बोलत बसला आहो, इतक्यांत
स्वारांच्या घोड्यांच्या टांपाचा टप--टप भावाज कानी पडतांच
धामधूम काय आहे. हे पाहण्याकरितां रक्ष्पाकडीळ खिडक्या उघ-
डून पाहतां तो श्रीमताची स्वारी साहेबांकडे जाण्यास निघाली
आहे, असे दृष्टीस पडले. बरोबर शिबंदांचे लोक सुमार दोनशें
बिनहत्यार होते. खुद्द श्रीमंत माधवराव व नारायणराव मेण्यांत
बसळे असून पुढे भालदार पुकारत होते. उजेडाकरितां शुकडा
मशाली पेटविल्या होत्या. त्या बिनहत्यार स्वारीचा थाट पाहतांच
आह्यांस झांशीवाठीबाई किल्याबाहेर पडून शत्रचा घेर फोडण्याकरेतां
निघाढी त्या वेळचें स्मरण होऊन फार वाइट वाटळं, व हे ढोक
केवळ भपमान व दुःख पदरीं घेण्याकरिता जात आहेत असं वाटु
ळढागळ. स्वारी झराझर चाळून उजेडताचे सुमारास पयोष्णाचे पार
गढी. स्वारी साहेबांचे तंबूपाशीं येऊन पोंचढी तो. सहा घटका
१५३
दिवस आठा. पुढें जाणार इतक्यांत साहेबांकडीळ स्वार येऊन
असे कळाविळें कीं, सव लोकांनीं येथे राहून फक्त नारायणराव व
माधवराव साहेबांनी मेण्यांतून उतरून पायीच भेटांस यावे. बरोबर
एकही मनुष्य घेऊ नये. ते समयी श्रीमतांस अति दुःख झाले,
परंतु येथवर आल्यावर दुसरे गत्यंतर नाही. व आपण निदाषी
आहोंत असं मनांत आणून निरुपायास्तव मेण्यांतून खालीं उतरळे.
व बरोबर एकही मनुष्य न घेतां तंबूकडे निघाळे, श्रीमत लोकां-
बरोबर छत्री धरण्याकरितां एक मनुष्प असतो परंतु तोही बरोबर
घेऊं दिला नाही, दिवस रेन प्रीष्म क्रतूचे असश्यामुळे सूयोचा
प्रखर ताप सुरू झाला होता. श्रीमतांस उन्हांत जाण्याचा कधीही
प्रसंग नसल्यामुळ व चित्तवृत्तीचा क्षोभ झाला असल्याकारगानें
त्यांची मुखकमल आरक्त होऊन गेलीं, डोळे लाळ झाले, श्रीमंत
तंबू समोर येऊन पाोंचळ तेव्हां साहेब खाना खात बसला होता.
व पुढेंही चार घटका श्रीमंताची दाद घेतढी नाहीं, त्याजमुळे भर
दोनप्रहरच्या उन्हांत तंबरूसमोर छत्रीशिवाय श्रीमेतांस उभे राहवे
ढागळें. त्यांस बसावयास कोणी खुर्चाही आणून दिली नाही,
त्याची अशी दीनावस्था पाहून त्यांचे ढोक दूर उभे हाते, त्यांस
अति तेष येऊन त्वेषाने त्यांचे डोळ्यांस अश्र येऊं लागले, परंतु
त्यांचा कोणलाही प्रकारचा इलाज चाळेना. या शरीराच्या व भप-
मानाच्या तापामुळे श्रीमंतांस दे माय घरणी ठाय झाले, जीव कासा-
वीस होऊन सर्वोगास घाम सुटला, अति क्षुधा व तृषा उत्पन
झाली, परंतु स्वीकारलेला मार्ग सोडणं गर आहे, असं समजून
त्या संत्वश्ीळ पुरुषांनी होणारा ताप गद्र करून तसेच धीर धरून
१५४
उभे राहिळे, शोबटीं साहेब बाहेर येऊन एकदम तुझह्यांस सरकाचे
हुकुमावरून कैद केळं आहे. असें सांगितले, ब लागलीच गोरे
शिपायांस भोबताली गराडा घालण्यास हुकूम केला. याप्रमाणे
नागवे तरवारींचे पाहऱ्यांत ठेविल्यावर जवळच एका झाडाखाली
श्रीमंतांचे मनुष्याकडून स्नान भोजनाची तयारी करविली, व तेथ
त्यांस नेऊन गोरे शिपायांचे पाहज्यांतच दिवसाचा नित्य विधि
त्यांचेकडून करविला.
दुसरे दिवशीं सकाळीं चार घटका दिवसास चित्रकूट शहरांत
पांचसहादों गोरे व कांही. काळे ढोक थेऊन श्रीमंतांचे वाड्यांत
शिरले, समोर दिल्लीदरत्राज्यावर नगारखाना होता लांबवर चढून
नोबदी, नगारे, शिंगं वगेरे सवे बाहेर रस्त्यांत धडाधड लोटून दिले.
वाड्यांत जाऊन सर्वे कामगार मनुष्ये बोलावून टीप करून केद
केळी, तितक्यांत नारायणराव साहिबांची बायको जवळचे बंगल्यांत
जाऊन माडीवर बसली. गोरे लोकांनीं सवे जिंदगी गाड्यांत भरून
गोटांत नेण्याचे काम सुरू केलें. लहान मोठीं भांडीकुंडी सव भरून
घेऊन जात होते. वाड्यापासून एक कोरपर्यंत एकसारख्या गाड्या
बाहत होत्या. सोनें, रुपं, जडाव हिरे, मोती, माणिक, मोहरा, पुतळ्या
वगैरे सवे घेऊन गेळे. खजिन्यांत कांहींएक ठेविळं नाही. कापडांचीं
दिंड, सुटें कापड, बिछाने, सत्रंज्या, जाजमे, छोड, तक्के बंगेरे सवे
फरासखाना टुटून नेला. त्यांत कांहीं ठेविळें नाहीं. हत्यारे तरवारी,
बंदुका वगैरे वाड्यांत कांहीं ठोवेळें नाही, दहीं, दुध, तूप, साखर,
गूळ, तांदूळ गहूं वगरे सत्र कोठी ळुटून घेऊन गेळे. फार काय
ठिटटं सुव, टोपल्या, रोळ्या, चांगल्या डांकडी कळ्या, घोंगडी,
१५६६
कांबळे चिद्या सुद्धां बस्लु मात्र नेठी. द्रोण पत्रावळी देखील ठेविल्या
नाहींत. नंतर नारायणरावांचे बायकोजवळ जाऊन आंगावरील
दागाने मागीतठे. तिनं नथीखेरीज सवे काढून दिळे. ते
घेऊन, आपले या गांबांत कोणी आप्त असल्यास तेथें राहण्यास
जाव, हा मेणा भोईसुद्धां तयार आहे. असे सांगितल्यावरून
बाईसाहेब ईश्वरस्मरण करून मेण्यांत बसून आपले माहेरचे आत्ता-
कडे निघोन गेल्या. नंतर शिपायांनी देवघरांत जाऊन देवासहित
सवे उपकरणीं नेढीं, शिवाय पाठ, चोक्या, चोरंग वगेरे जिंदगी
गाड्यांत भरून तमाम गाड्या नेल्या. चित्रकूटबाल्यापाश्यीं अथे
बहुत असून व्यवस्थित सवे जिनसा होत्या. एकंदर सोनं मोती
जवाहीर मिळून चार कोटीची मुख्य दोठत होती. याखराज भांडी
वगेरे; यांपैकीं काहीएक ठेविळे नाही, असो, त्यांचे मनुष्यांपैकी
आचारी, पाणके, शिष्य, हुजरे वगेरे भिनहत्यारी शंभर मनुष्ये
ठेऊन बाकी माणसांस रजा दिठी. वाड्यांत कारकून हाते यांचाही
तपास करून सवे कागदपत्रांचा थोडक्यांत हिशब घेऊन
त्यांनाही रजा दिठी,
«>>
या उटौविषर्या मालिसमन भसे लिहिलं भाहे. "111 (110 ])५१७०७ 18001
१५१७४ 8 ळ0”'0्त णा९ १९-१1) (0 ९01113९180 ४01व181'5
10" णोक्कीश ६ 187 ह. ह 38 १७5 वाते. डला
000118 ७0॥० ७)०टात, [९१९४ चात ताळाा01तै$ ०0. ])16)1288
५]ए,” पान ९०१ व्हा, ३. या लुटीवर दकत कोणाचा आहे याजबद्दल सर
ध्ररोज च जनरल व्हीटलोक या उभयतांत तंटा लागून हायकरोटे भाफ भंडामे-
रत्टीने ग्हिटलोकचे लाकांचा ह्या उटीवर हक्क भाह असा निकाल दिला,
१५६
इंग्रजसरकारनें दुसरे दिवशी श्रीमंतांचे वाड्याभांवती पव
पश्चिम, दक्षिण उत्तर, जितके वाडे होते, तितक््यांचे मालकांस
हुकूम केला कीं, आठ दिवसांत तुही आपळे बाडे पाडून टाकून
जागा मोकळी करून द्यावी, नाही तर आही वाडे मोडून टाकू,
याप्रमाणें आठ दिवसांचे आंत वाड्याभोवती मेदान करून टाकिले,
दुसेर दिवशीं चित्रकूटावर बंदोबस्तकरितां कांही फोज ठेवून कपतान
साहेब श्रीमंत नारायणराव व माधवराव यांस बरोबर घेऊन घधुळ-
पुकारचे मुखांत बांद्यांचे बेदोबस्ताकारेतां निघून गेला.
चित्रकूटांत क्रोडो रुपयांचा ऐवज इंग्रजानं लुटला, लांत हरिकण
रविकणे हणून एक आति श्रीमान बांध्याचा सावकार होता, त्याचा ठेव
ठेविळेळा अर्थ लुटला गेला. पूर्वा हिंदुस्थानांत पेशव्यांनी स्वारी केली
ते वेळेस जवळ पैशाचे पुरवठ्याकरिता एक सावकार घेण्याचे इच्छेने
श्रीमान् सावकाराचा शोध करूं लागले तेव्हां हारेकण रविकर्ण यानें असें
सांगेतळें को, हिंदुस्थानांत माझी हुंडी चाळत नाही. असं एकही
शहर नाही. असं सांगितल्यावरून ल्या सावकारास पेशव्यांनी
हिंदुस्थानांतीळ स्वाऱ्यांचे सोईकरितां आपडळेबरोबर घेतळें, सावकारांनी
बाद हे. शहर चांगळें मनास भाणून तेथेंच वाडा बांधला. त्याचे
पुत्र पान्नही त्याच नांवाने प्रसिद्ध असून फार मोठे सावकार होत.
बांद्याचा नबाब जेव्हां निघडल| तेव्हां सावकारानी कदाथित् बांदे
शहर ठुटळं जाईल, मह्या घास्तीर्ने चित्रकूटचे यजमान बिघडले
नाहांत ब तो. किछाही चांगळा मजबूद आह, भसे मनांत आणून
चित्रकूठास अर्थ सुमार एक कोटीच्या मोहोरा पुतळ्या पोचवून
श्रीमंताचे खजिन्यांत ठेविल्या होत्या, व त्याच खजिन्यांत पोहे
१९७
कुटणाऱ्या अनेक विधवा स्त्रियांनी सवे जन्मभर कष्ट करून मिळ-
विळेळे शेदोन्श॑ रुपये पुरचुंडी बांधून निर्भय पाहरेबंदीचा वाडा
समजून ठोवेळे होते. परंतु सर्वाचे नशीब फुटके असल्यामुळें
सवे अर्थ इंग्रज सरकाराने ठुटळा, आपला अर्थ सर्व
लुटला असे समजतांच हरिकणे रविकर्ण यांनीं इंग्रज सरकारास
असं कळाविळ॑ को चित्रकूट येथीळ ळुटींत आमचा अर्थ, भाह्ली
बंड फितूर वगेरे किंचितही अपराधी नसून, व्यथे ळुटला गेढा
आहे, आही अथे ठेविल्याबद्दद जमा खचीचं कागदपत्र आपल्यास
सवे सांपडळे आहेत, व आमचे अथाचे बतेल्यावर आमचे नांवाची
चिटी आहे. तो अथ आमचा भाहांस परत देण्याविषयी दयाळू
होऊन सरकारानं हुकूम यावा. भामचा अथे एकदम नाहीसा
झाल्यामुळ आमचे पेढीचें वगेरे सवे काम भगदीं बंद पडण्याचा
सुमार आला आहे. सबब अथ आह्यांस परत देणे नसल्यास
सरकाराकडे आमचे रुपय व्याजी आहेत ते भामचे व्यापाराचे
सोईकरितां भाहझांस एक महिन्याचे भांत सव्याज परत द्यावे, असा
अजे होतांच इंग्रज सरकाराने हारिकणे रविकणे यांचा टढुटींत
घतळेढा अथ परत केला. ही बातमी चित्रकूटास समजतांच तेथील
पाहे कांडणाऱ्या विधबांनीं भापला पेका मिळण्याविषयी भडाभड
अजे इंग्रज सरकारास केले. परंतु ला. बिचाऱ्यांची दाद कोठून
ळागणार ! हारिकण रविकर्ण इंग्रज सरकारचा धनको असल्यामुळें
त्यांचा ऐबज त्यांस परत मिळाळा, गरीब बिचाऱ्या; विधवांचे अज
कचऱ्याचे पेटीत गेठे.
१५८
याप्रमाणें मोजा ऐकत कांही दिवस चित्रकूटांत आमचे यजमान
ह्रीपंत भावे यांचे घरीं काढले. नंतर पुढ आतां काय करावे याचे
वैचारास लागला. आह्मी चित्रकूटांत कांहीं द्रव्य मिळविले, परंतु
त्यांचे वत्नपात्र वगेरे कांहींरक न घेतां रोख रुपये बरोबर घेतले, व
कांहीं मंडळी बांद्यास जाण्यास निघाली होती त्यांचे बरोबर बांद्यास
कांहीं द्रव्य मिळविण्याकरितां जाण्याचा निश्चय करून निघालो,
बांदे हाहरचा नबाब इंग्रजांशी बिघडळा होता. प्रथम बेड झाले
ते वेळेस कांही. पळटणी धुळपुकारचे नबाबास मिळून त्यांनीं दंगा
करून इंग्रजांचे फार नुकसान केळें होते. पुढें इंग्रज फौज
बांद्यास येऊन शहरास वेढा देऊन पांच दिवस लढाई केली.
ब शहर हस्तगत करून घेतलं, नबाबाचा सव वाडा टुटन फस्त
केळा, शहरचे ढोक आमचे आतां काय होते. हणन अगदीं घाज-
रून गेळे होते. परंतु त्यांचे प्रव पुण्याईमुळ इंग्रज फोजेनं शहरास
हात लाविला नाहीं. याप्रमाणं बांद्याकडील हकीगत समजल्यामुळे
बांदे शहर निभय मानून द्रव्य मिळविण्याच्या इच्छेने हरीपंत भावे
यांचा निरोप घेऊन बांद्यास जाण्यास निघाला, अह्यावताकडील
कांही ब्राह्मण व कांही चित्रकूटाकडीळ मिळून नऊ ब्राह्मण आह्ां-
शिवाय होते. बरोबर एक गाडी भाड्याची घेतडी होती, त्यांत
सर्वानी भापञापलीं गांठोडीं ठविळीं होती. व सवे आही पायी
चालत होता. मजळ दर मजल जातां जातां एके दिवशीं सकाळीं
उठून सवे मंडळी चाळू लागली, आमची सामानाची गाठोडी
गडात असून भंगांत बन्यान, नेसू पंचा ब अंगावर उपर्णेव
तबाखुचा बटबा, त्यांत सतुची पिशवी. साखर, मेथीचा वाळठेला
१५९
पाळा व एक पितळेचा मोठा कटोरा एवढें ऐश्वये जवळ होतें
बाकीची चिरगुटें पांघरुण व भांडीं वगेरे सर्वे चिजवस्त गाठोड्यांत
होती. ब गाठोंड्याची गाडी पांहाटेस भामचे अगोदर खाना केली
होती. दाहा वाजायाचे सुमारास एक! गांबांश्ीं छायेखाढीं उतरून
स्नानसंव्यादि कर्म आटोपून पुनः चाळू ढागला. दिवस उन्हा-
ळीचे असल्यामुळ सुर्याचे तेज आति प्रखर पडून जीव कासावीस
होऊ लागले म्हणून पुनः एकवार झाडाचे छायेखाठी बसून बारावर
दोहोंचे सुमारास पुन: 'चाळूं लागला. मंडळी एकमेक्रांशी बोलत
चाळत होती. आह्मां चुलते पुतणे मागाहूस बोठत बोळत 'चालत
होता. बोलतां बोलतां काका कांहीं बोलत नाहीत असें पाहून
मी त्यांजकडे पाहिळ॑ ता काकाचे तोंड आरक्त झाळें होते, नेत्र
लाळ झाले होते व शारीराचे झोकांडे जाऊं ठागळे होते. ही
दशा पाहतांच भी घाबरून जाऊन काकास हातानें धरून चाळू
लागलो. परंतु पांच दहा मिनिटांत त्यास उन्हाळीची ळूक पूणे
लागून सचे भार माझे आंगावर टाकिळा व काका बेशुद्ध झालि
तेव्हा सवे मंडळीस हांक मारून त्यांस काकाची स्थिति दाखविली
सर्वीनी असं सांगितळें का, जवळच एक विहीर आहे तेथें य्यांस
घेऊन जावे. नंतर सवानी मिळून काकांस त्या विहिरीवर नेऊन
झाडाचे छायेखाळी माझे भंगावरीळ उपर्ण जमिनीवर आंथरून
त्याजवर ठेविळ. रसी व लोत्या ऐवजीं एक पितळेची तपेली घेऊन
मी विहिरीवर धांवत जाऊन पाणी काढन आणलें व काकांचे डो.
यांस ब मस्तकास लाविलं, बटव्यांतील मेथीचा पाळा काढून
पाण्यांत कुसकरळा व काकांस बसले करून सवागास चाळला,
१६०
परंतु त्यांस कांहीं केल्यानें शुद्ध येईना. ते वेळेस मी वेड्यासारखा
होऊन मंडळीस विचारूं लागला कीं, येथून गांव किती दूर आहे?
मंडळी सांगूं ढागढी कीं, दोन कोर मार्गे पुढें गांव नाह. थेथें
आमचा बराच खोळंबा झाला, आमची भाड्याची गाडी ळांब वर
गेढी आहे, तौस संध्याकाळीं मुक्कामावर गांठळे पाहिजे. येथ
आम्ही सवे बसळां तर गाडी मुक्कामावरून चुकून जाईल व आमचे
नुकसान होईल. आम्हांस येथें बसतां येत नाहीं, आम्हांस गेळं
पाहिज, अस म्हणून ते सवे नऊ असामी उभे राहिले. हे राब्द
रेकतांच माझे पोटांत 'घस्स होऊन माजं अवसान गळून गेलें. भाता
हे सवे असामी मजळा अरण्यांत सोडून गेळे तर माझी व काकांची
काय अवस्था होईळ, हें मनांत येऊन मजला रडं कोसळलं. तेव्हां
मी गयांवयां होऊन मंडळीचे पायां पडून बोळूं लागला कीं, तुम्ही
ब्राह्मण आहांत; तश्ांत काकांचे पारचयाच भाहांत; तम्ही या दीन
त्राम्हणाळा संकटांत सोडून जाऊं नकां. मजळा इकडील भापा
साफ येत नाहीं, व काकांस शुद्ध नाहीं श्वास मात्र राहिला आहे.
मागे पुढें दोन कोशाचे भांत गांव नाही, याजकरितां मजळा येथें
सोडन गेळां तर काकांस कदाचित् मत्युही येईल. मजवर झपा
करून मठा या संकटांतून काढले तर मी तमचे उपकार जन्मभर
विसरणार नाही, आपण काकांस उचळून या पुढीळ गांवांत घेऊन
जाऊं, मग तुम्ही गेल्यास हरकत नाहो. असें मीं पुष्कळ प्रकार
त्यांची विनवणी करून बोलळळां. परंतु ल्या कठिनह्ृदयांत माझी
दया आढी नाही. आमची गाडी दूर गेळी आहे, आम्हांत
तीस मुक्कामावर गांठढेंच पाहिजे, असे म्हणन मंडळी
१६९
चालती झाली, तेव्हां मी रडत रडत लांचे मागे धांवत जाऊन
त्यांस विनविळे कीं, भापली गाडी पुढें गेली आहे, तर दोन जलदी
चालणारे असामीनी पुढे जाऊन गाडीस मुक्कामावर गांठून थांब-
वावे, बाकी सात असामी येर्थ राहून मजला संकटांतून काढा.
या अनाथाला अरण्यांत सोडन जाऊं नका. अस हाणत शंपन्नास
कदम दीनासारखा रडत रडत त्यांचे मार्ग गेळा ब मार्ग |फरण्या-
विषयीं त्यांची विनवणी केळी, परंतु ते निर्दय ब्राह्मण थांबळे
नाहींत. शेवटीं मीं सांगितळे कीं, तुम्ही आमचे जातभाई असून
या देशांत राहिल्यामुळे अति निदेय झाला आहांत. तुझ्ांस तुमचे
जातभाईची व स्नेह्यांची सुद्धां दया येत नाहीं. एकवार तरी तुम्ही
मजवर दया करून तुमचे मित्राकरितां भापळा निदेयपणा टाका.
गाडी पुढें जाऊन नुकसान झाडें तरी हरकत नाहीं, मी यथाशक्ति
तुमचें नुकसान भरून देईन. तुमच्या पापामुळे ब्रह्मावत क्षेत्री
लुटीत तमर्चे नुकसान काय कमी झालं आहे १ तुम्ही आणखी
मित्रत्यागार्चे भयंकर पातक करू नका. इत्यादि निभेत्सना
करूनही त्यांस मार्ग फिरवण्याचा यत्न केला. परंतु ते पाषाण-
हृदयी आह्यण उलटे झराझर चाळू लांगळे, तेव्हां मळा क्रोध
अतिशय येऊन माझे हात, पाय, आठ थरथरा कापरे लागले.
ब तोंडांतून शब्द निघनासा झाळा, मग मी 'निरुयायास्तव तेथेच
उभा राहून त्या ग्राह्मणाधमांस शाप दिला. “ तुम्ही नराधम त्राह्म-
णबीजाचे खचित नव्हत. तुम्हांस या धोर पापाबद्दळ नरकवास
यावतचंद्रदिवाकर भोगावा ळागेळ, तुमच्या भरवशावर आम्ही
चित्रकूटाहून निघाळों असतां या अरण्यांत आम्हांस संकटांत सोडून
१९२९
जातां याजबदळ परमेश्वर तुख्टांस खचत शासन केल्यावांचून
राहणार नाहो, असं म्हणतां म्हणतां ते ब्राह्मण दिसतनासे झाळे
मग मी रडत रडत काकांपा्शा येऊन बसला,
त्या प्रसंगांत माझे हृदयांत जो दुःखोदाथे उसळून गेला त्यापुढ
मोठया वादळांतीळ समुद्राचा क्षोमही अगदीं शांत आहे, भसे
म्हटलें तरी साजेळ, एक तर त्या कर बह्मणणाच्या निदेयतेमुळें माझें
चित्त अगदीं खवळून गेले होते, परंतु माझा नाईलाज असल्यामुळें
त्या क्रोधाचे पर्यवसान केवळ अश्रंतच होई. इकडे काकांची दुभेर
निता येऊन पडढी होती. आतां मी यांस झुद्धीवर आणण्यास
काय यत्न करूं व येथेच जर मळा टाकून काका खगेवासी झाले
तर त्यांची मी व्यवस्था कशी लावूं. गावांत जाऊन कांहीं मदत
घईंन तर रात्र पडून माणसें येण्याचे एवाच काका, कोल्हे, कुन
वगेरे दुष्ट श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडतील. इत्यादि निरनिराळ्या
तरंगांनीं माझे मन व्याकूळ होऊन गेळें. मजला मदत करण्यास
या बंडाचे दिवसांत या रस्त्यानं कोण भेटणार, आणि भेटला तरी
तो मळा महापातक्याठा मदत कां करीळ, असे मनांत येऊन
डोळ्यांतून एकसारख्या भश्रधारा चालल्या, पुन्हां एकवार मनांत
उमेद येऊन रसी ळोटा घेऊन धांवत जाऊन विहिरीचे पाणी काढून
आणलें, व काकांच्या डोक्यांवर दिपडल, नेत्रांस लाबिळें, बटव्यांताळ
साखर मेथीचा पाला काढून कटोऱ्यांत काढवून अंगास लाविला,
परंतु त्यांस आुद्ध येईना. मी दःखानें वेडा होऊन काकांस मोठमो-
ठ्याने हाकां मारिल्या, परंतु ते ओ कसचे देतात! याप्रमाण एक
तासभर खटपट कडी, तरी यश येइना तेव्हां भत्यंत भांबावून
१६२
जाऊन माझे अवसान भगदीं सटळे ब मी मोठमोठ्याने रडे ठागला,
आतां मला हे खचित सोटन जाणार असें वाटू लागून काकांचे
मोठेपणाची मला आझाठवण येऊं ठागढी, त्याचे ओळखीने ब
विद्वत्तेने उज्जनी, ग्वाल्हेर, झांशी, त्रह्मावते इत्यादि ठिकाणी
सुख कस झाल, अशा भनेक तऱ्हेच्या आठवणी होऊन भघि-
काधघिक रड कासळलें. अनेक वार, दुःखांतून-केवळ प्राण-
संकटांतून सुटून परमा्वांच भानंद झाला, त्या भानंदाचा कळस
येथ झाला काय अर्स वाटून माझा शोक भडकून गेळा, लढहान-
पणापासून इत्थंभूत सवे वत्त डोळ्यांसमोर उभ राहेळे, मजला विष्णू
दष्टीस पडळ तो सुदिनच समजला पाहिजे ह्या मातु्श्रांच शब्दाची
भाठवण येऊन कठ दाटून गेळा. तोौथथंद्पांचे, हरीपंताच, त्याच्या
रापथेर्चे स्मरण होऊन दुःखाने जीव कोंबून भला. त्यांचा तर
वृद्धापकाळ झाला आहे, पण घरचे संसाराचे ओके माहे डोक्यावर
आह, हला संसाराची आतां काय वाताहात होणार, या एका
नन्यान्याचे ऐश्वयाने घरी परत मी कसा जातो, त्या गुळामांनी
भामा गाडींत असळेळा सवे अथे चोरढा असल, व त्पाकरितांच
त्या दुष्टांनीं हें काम केळें असेळ, इत्यादि अनेक विचारांनी मन
उद्दिम्न होऊन रडतां रडतां डोळ्यांतून पाणीही पडेनास॑ झाळे.
संध्याकाळचा सुमार झाला सूये तांबडा होऊन बहुतेक क्षिति.-
जावर जाऊन पोचला. सवे आकाश॒ व पृथ्वी सूर्यांचे तांबड्या
किरणांनी रक्तमय ब उदास दिसूं ठागळी, वक्ष निश्चळ दिसून
मेल्यासारखे भासूं लागळे. मीही निश्चल प्रेतासारखा होऊन काष्ठवत्
झाढेल्या काकांचे डोक्याशी बसला होतो.
क...
१६४
यापुढें रात्रीचा समय होऊन व रात्र पडल्यावर सपनी व श्वाप-
दांनीं भरळेल्या अरण्यांत मी आपला व काकांचा जीव कसा वांचवूं
ही कल्पना मनांत येतांच दुःखाने व माझ्या अनाथ स्थितीने अगदीं
व्याकूळ होऊन एकदम उभा राहिलो व पश्चिभकड तोंड करून हात
जोडून प्राथना केळी, हे तूर्वनारायणा ! मजवर दया कर. तुं
ग्राह्मणाचा केवारी आहेस ? मटा एकट्याला या अरण्यांत टाकून
जाऊं नकोस. भस म्हणताच त्यांच कुपेने, काकांचे प्रवपुण्याईनें व
आमच्या कुटुंबाचे नश्ोबान, सर्वात हरापंताच्या विलक्षण ईश्वराराधना-
प्रभावाने एक रांगडा गाडीवान दुरून येतांना दृष्टीस पडला. त्यास
पाहतांच मजला परमावधि भानद होऊन एकदम मी ला गाडीकडे
घांव ठोकली, गाडी जवळः जाऊन व्यास काकांची सब हकीकत
सांगितली व काकुळतीन विनवणी कढी कॉ, कसे तरी करून
काकांस गाडीत घेऊन या जवळील गांबरांद पोंचव. मी तुजला
दोन आणे मजरी देईन, या दुःखांतून पार पाडल्यास मी तुश
उपकार जन्मभर विसरणार नाही. असे सांगतांच त्याने कबूल
केले, व आह्मी दोघांनी काकास उचळून गाडींत ठेविले, ब मी
गाडीत काकाजवळ बसून गाडी खालती केली. तेव्हां गाडीवान
याने या गांबरांत माझ भाप्त पुष्कळ आहित म्हणन मी गांबांत
येणार नाही; गांबाबाहेर ठेवीन असे सांगितले. गांवांजवळ यऊन
पोचतांच एका ळिंबाचे झाडाखाली आह्मी काकांस उतरून ठेविठ
व मी पंच्या भंगाबर टाकून मान सावरून नीट करण्याच्या नादास
गुंतला. ता. इतक्यांत गाडीबान भाड्याचे पैसे न घेतां बेळ उधळीत
चाढता झाळा, हें पाहतांच मी लाजमार्गे पैसे देण्याकरिता धांवत
१९५
गेला, परंतु गाडी दूर गेल्यामुळे नाइलाज होऊन परत आरो. नंतर
मला वाटूं लागलें कां हा कोणीतरी इश्वरस्वरूपी गाडीवान मजला दुःखां-
तून काढण्याकरितां आला होता यांत संशय नाहीं, कारण त्यास दुसरी-
कोडे जाण्याचे असून या गांबांत लाचे मनांत येण्याचे नसतां मजट!
येथवर पांचविठे व पैसे न घेतां निघून गेळा, शिवाय परमेश्वराचा
भांवा करितांच गाडीवान पुढें येऊन ठाकला, हा चमत्कारच झाळा,
मळा प्रसक्ष परमेश्वर भेटला असतांना मीं मूखांनें त्याच चरण ध-
स्वत आपळे जीविताचं साथक केळे नाहीं. याजबद्दळ मला पुष्कळ
वेळपथत भति पश्चात्ताप झाला, अश्या विचारांत गर्क आहे तो दोन
रांगडे न्नाह्मण येतांना दृष्टीस पडळ, त्यांजपाशीं जाऊन त्यांस काट
कांचें सवे वत्त सांगून दोन दोन पेसे देण्याचें कबूळड करून काकांस
गावांत नवविळ व पिंपळार्चे पारावर आपलें उपरणे भांथरून वरती
2विळ., ल्या पाराभावर्ती ब्राह्मण कळबी वगेर लोकांची वस्ती होती.
सध दिवसभर श्रम केल्यामुळे मजला भूक अत्यंत लागून जीव
अगदीं गळून गेळा. काकांस श्वास होता व त्यांचे आंगही गार प-
उर्ले नव्हते. हं चिन्ह मनांत आणून काका सावध होताल अशी
मळा आहा उत्पन झाडी होती. काका सावध झाळे तर त्यांस ठा-
गलीच खावयास ळागेळ अर्स मनांत आणन प्रथम कांहीं खावयास तयार
रण्याच्या उद्योगास ळागळा, गांवांत हिंडून कुंभाराचा शोध करून
पाण्याकरितां एक मडवे. व खिचडीकरितां एक मडके अशी दोन
घतडी, नंतर बाण्याच्या दुकानी जाऊन मुगाची डाळ, तांदूळ व
मीठ इतके जिन्स घेतळे, आणि पारावर परत येऊन पाण्याची
चोकशी करू ळागलो, तो. पाराजवळची विहीर खारे पाण्याची आहे,
व गोडे पाणी दूर आहे, असं समजळें. तेव्हां मोठ्या कष्टानं गोडे
पाण्याचे विहीरीवर जाऊन पाणी आणलं. प्रवासांत काय काय
प्रकारच दुःख आहे, याचे पक्क चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलें,
इतक्या खटपटीस घटकाभर रात्र झाढी, नंतर गवऱ्यांची थाळ
रचन मडक्यांत खिचडी शिजत ठबिळी. तो एक बैरागी तथे होता
त्यानं माझं सवे वृत्त पाहून सदय होऊन काकांची हकीगत विचा-
रिळी व असं सांगितलं कां, तुम्ही या खाऱ्या विहिरोतील पाणी
काढून त्यांचे मस्तकावर शिंपीत बसा. दोनचार घागरी पाणी
रिपळें हणजे तो त्राम्हण सावध होईळ, असे सांगतांच गोडे
पाण्याने घागर भरळटी होती हणोन आसपास मातीची दसरी एक
घागर मिळण्यायषयी यत्न करितां एका सदय बाईने एक मातीची
घागर दिडी, मग पाणी रिपडण्याचा प्रकार मुरू केला. इकडे
खिचडी शिजत होती. रात्र चांदण्याची होती, त्यामुळ साफ
दिसत होतें. थागर भरून भाणान कांहीवेळ शिपड्न अर्था घागर
झाली हणजे मस्तकावर पाण्याची घार धरीत असे, याप्रमाणे
चार घागरी पाणी घातळं. तेव्हां काका आुद्धीत येऊन त्यांनीं
अर्स भापण केळ का, अर विष्णु मजठा थंडी फार
वाजते पाणी पुर कर, असें काकांच्या तांडचे शब्द ऐकतांच
मजळा जो आनंद झाला त्यास उपमा नाहीं. मग काकांनी
प्रम वेळा कौ, नऊ असामी ब्राह्मण कोठें गळ; त समयी मी
त्यांस सवे हकोंगत सांगितडी. ती एकून काकांस गहिवर आला
तो सावरत नाहीसा झाला व मळाही गहॉवर येऊन बोलला दी,
काका या देशांत तुह्माशिवाय मी अनाथ झाला होता, परंतु इेलराचे
११७
क्रपेनं माझे म तुह्या परत निळाठांत, असो. आतां बोलणी
पुढं होतील, तुह्यांस भूक ढागढी असेळ, मी खिचडी शिजविटी
आडे ती थोडीशी खा. अस झणन सोवळं नव्ह्त सबब एक दोर
कंमरस ळाऊन बटव्याचा फडका भिजवन लंगोटा नेसून, खिचडी
थोडी झोळे पेच्चावर घेऊन तोडी लावण्यास साखर घेतली
अणि काकांस गोळी तितको खावू घाळून त्यांस कोरड अल्ल
नेसवून एका उपरण्पावर निजविळें. व मोही ते दिवशा स्वस्थ-
पण खिचडीभाजन कलं. इतके होईता रात्र दाहा घटका झाली,
आतां तुत्लांस चालत जाण्याची शक्ति येईपयंत येथच राहिले पाहिजे,
गाडीत आपलं गांठोडे गेलें ब त्यांत आपले रुपये गेळे, परतु
त्याचा झआातां शोक करून उपयोग नाहीं, तृत बटब्यांत दाहा रुपये
अहेत. तितक्यावर होईळ तितका गुजारा करू. गेल्या रुपयाचा
शीक कशास पाहिज ८ आपण जिवंत आहो तर शेंकडा रुपय
मिळतीळ. परमेश्वराने तुझझांस वांचविळ हाच परम लाम मानला पाहिजे
इत्यादि बोलणी होऊन सस्थ मनाने पिंपळाचे पारावर निद्रा केठी,
सकाळी उठून दूध तूप साखर आणून काकाकरितां लवकरच भोजन
तयार केल. याप्रमाणे सकाळ संध्याकाळ लवकर भोजन आटोपीत
असूं, आठ दिवस राहिल्यानंतर काकांस थोडी शक्ति आढी व चार
चार काश राज चाळू अस त्यांनी सांगितल्यावरून तेथून निघाला.
परमेश्वराच्या करपेने एका संकटांतून निघाला ता. देव विपरीत
असल्यामुळे नळ राजाप्रमाण दुसर््यांत येऊन पडला, जातां जातां
आहो. एका पुऱ्यांत हणजे सुमार दाहा पंघरा घरांचे खेड्यांत
ठिंबार्च झाडाखाली उतरलो, तेव्हां एक वृद्ध प्रामस्थ येऊन आर
१९८
ह्यांस सांगू ळागळा काँ, येथून वीस व सावर जढाढपुरास लढाई
होऊन इंग्रज सरकारचा जय झाला आहे, ब बंडवाठे पळून गेल
आहेत. याजकरितां भाह्मांस इंग्रज सरकारचा भसा हुकूम भाह
कॉ, येथें काणीही मुश्याफर अगर भेरागी आल्यास त्यास केद
करून जलालपूर येथ पाठवून द्याबे. जलाळपुरास फांशी लावून
ठेविळी आहे. जो सांपडेल त्यास फांशी देतात. हं ऐकतांच
आमऱ्ची पांचावर धारण बसली, आह्ली त्या दृद्ठांच हातापाया पडून
सांगितळे कॉ, आह्यी बेडबाळे नाहीं, यात्रेकरी पितापुत्र आहो.
झ्ाह्यी दक्षिण देशच राहणारे असून इकड यात्रेकारेता भाढो ता
था भयंकर तापत्रयांत सांपडला. याजकरितां आक्यांवर दया करा, त
ऐकून तो वृद्ध सदय होऊन म्हणाला, बर भाह. आह्यी मुद्दाम तुद्वांस
त्रास देणार नाही. परंतु 'चाकशीकरितां येथें पळटणी लोक आले तर्
तुमचे नशीब. तुह्या मग रत्ता संचेळ तसं करा, असत हणून तो निघून
गेल्याबर आह्यी स्नान भोजने केळी, आह्मी घरून कोणत्या कमुहतोवर
निधाळा होता. हें मढा समजत नाही. या मुटृतांचा योग आमटी
एका संकटांतून निघावे तो दुसर्या संकटांत पडावे, दुसऱयांतून
निघून तिसऱ्यांत पडावे याप्रमाणे संकटपरपरंत पडून अलंत दुःखी
व्हार्वे असाच होता. आम्ही जेवण होऊन स्वस्त वसला नाही
ता. अकस्मात कांहीं यमस्वरूपी गंगापारी काळे पठटणीचे लोक तेथ
आले. लानां आरहझांस पाहतांच ठीक आहे तुह्मी दाक्षणी बंड-
वाळे आहां, तुमचे नांव काय £ तुह्मांस जठालपुरास घेऊन गेलं
पाहिजे, मग तुझांस साहेब मारो अथवा तारो, अर्स हणून त्यांनी
झाझांस केद केळे, आम्ही जिवाचे भोतीन व्याकूळ होऊन प्याची
१९९
अनक प्रकार विनवणी वाढा, व भाम्दा उढव£ "सून मुंबईकडचे
भट्टामक्षक भाहा, आह्यांस तुही जीवदान याव, बंगेरे सब हकीगत
सांगितळी, परंतु त्यांनी --आम्हांस, हुकूम आहे त्याप्रमाणे आम्हांस
जळाळपरास नेळंच. पाहिज घुमची हकीगत तुह्णीं साहेबांस
सागा. मग तो. तुम्हांस पाहिञअळ तर सोडीळ,-असं सांगून
ते आपले जेवाखायचे उद्योगास लागळे. आम्ही भयातुर हो
ऊन टिकच्या ठिकाणा बघेड्यासारले बसलो. उदईक पहाटेत
आह्यांस घेऊन जलाळपुरास निघण्याचा त्यांचा बेत दिसला.
परंचु संध्याकाळची जेवण करण्याची आह्यांस इच्छा होईना. जीवाच्या
भीतीने भूक, तहान, निरा सव नाहीस होऊन आमचे मनांत
अनेक विचार थेऊं लागळे. जडालपुरास गेल्यावर साहेब आह्मांत
सोडावयाचा नाळ अस आक्यांस निविवाद वाटून आह्यी फांशी जा”
णार असी दुस्तर भीत येऊन पडली. शेंकडा ठिकाणीं जिवावर
प्रसंग आळे, परंतु आपला मृत्यु जलाळपुरासच ठरला असल्यामळे
ला सबातून नाचला गळा व ह्या पर््यात थेऊन द्या यमर्किकराच्या
हातांत सापडला. “' विवाहश्वाथ मत्नच जननं मरणं तथा ॥
कठे बद्भा टढ॑ सूज यत्रस्थ तत्र नीयते ॥ ”' शोवटीं गुडध्यावर
हात टेकून दीन वदनांनीं त्या यमस्वरूपी हांसत खिदळत
असटेल्या शिपायांकडे संध्याकाळ होईपर्यंत पहात बसला होता.
प्रत्थकांचे मनांत निरानराळ विचार चालले. होते. आह्ली
फांशी गेल्याची बातमी आपले घरी कळेल कशी, याचंच
कांहीं पेळपरथेत मळा वाहेट वाटत होत. चार घटका रात्र पडल्यावर
ते शिपाडे ढोक आह्मांवर पाहारा नेमून झापी गेळे. मनुष्याचे
१७०
मनांत विवार 'चाढंले हणजे ते काणत्या थरात पोचतात याचा
कांहीं विलक्षण 'चमत्कार आहे. तरिचार करितां करितां मला अस
सुचळें कॉ, जर घुप्र नक्षत्र पाहिळ तर साहा महिने मृत्यु नाहीं
झर्स शास्त्रांत सांगितळ आहे. तर आपण भुत नक्षत्र पाहिले हणजे
आपल्यास कांहींएक भय नाहीं असे वाटून मी काकांस धव नक्षत्र
दाखविण्याकरितां बाहेर बोलाविळे, मग आह्यी दोघांनी थुब्र पाहिला,
ब आपल्या ठिकाणीं कांहीं खस्थ मनाने येऊन बसला, लावळस
दोन गोड ब्राह्मण आह्यावर पहारा करीत होते. त्यांनीं आल्लांस
तुल्ली काय करितां भस विचारल्यावरून भआाह्या त्यांस वाक्यासह सुव
नक्षत्र पाहिल्याचे फळ शाल्लांत सांगितल सांगेतळ, आमचे
सुदेवाने त्या ब्राह्मणांनी लहानपणी कांही शास्ताभ्यास कला होता, यांचे
ठिकाणीं आहांविपयी किंचित पूज्यबुद्धि उसन्न होऊन त्यांनीं आह्यांस
अनेक धमेसंबंधे प्रश्न केळे, ब आह्यीही आपला कार्राभमाग साधल
या आशोने बरेंच पाडित्य केळे. तेव्हां तया शिपायांची आह्मी भिक्षुक
आहा अशी खातर होऊन त्यांनी आह्यांस सांगितले का, भाद
तुझ्यांस गावांची नाव लिहून देतो, ला त्या गांवावरून जालबणास
जावे, नाही तर फुकट मारळ जाळ. कोणत्या मनुष्याची काणत्या
प्रकार ओळख पटून त्याजपासून आपल्यावर कसे उपकार होतात
हें देवचारित्र मोठें अतक्ये आहे. असो, त्यांनीं वचन दिल्यावर
आह्ली स्वत्थपणें निद्रा केळी, सकाळी उठून त्या. शिपायापासून
गांबे टिपून घेतली व त्यांचे उपकार मानून त्यांस राम राम करून
आम्ही चालते झाला. आणि यादीप्रमाणे मुकाम दरमुकाम करोत
जाळढवणास जाऊन पाचला.
१७१
भाग ७) या,
> --००११४०-०--- ->
ग्वाल्हेर ब मध्यहिंद्स्थान,
इत्थं विचिन्वयति कोशगत ट्रिफे ।
हा हन्त हन्त नलिनी गज उज्जहार ॥।
यादीप्रमाणे मुकाम दर मुक्काम करीत आम्हीं जाठवणास पोहोचून
तेथ विष्णुमंदिरांत उतरळां. तेथं एक प्रमाणिक उपनांवाचा ब्राह्मण,
ग्वाल्हेरीटन आलळेळा भटला; त्याने लष्करांत बंडवाळे लोकांनीं केलेल्या
देग्याची समग्र हकीगत सागितठी. ती येणंप्रमाणः--ग्वाल्हेरीत
शिदयांच्या पदरीं ठढवाईे ठाक होते, त तात्या टोपी यांनीं फितूर केले
असल्यामुळें, काल्पीवर माड झाल्यावर बेडवाल्यांनीं ग्वाव्हेशकडे रोख
फिरविला, व मुरारावर रिंद्याच्या फोजची छावणी होती, तेथे पोहोचून
मोचा बांधला; व दिंदे यांस अर्स कळाविळ का, आम्हांस खचा-
बारितां घार लक्ष रुपये यावे, नाहीं तर लढाइस सिद्ध व्हावें. तेव्हां
दिनकरराव राजवाडे दिवाण यांनीं जबाब्र दिला को, आह्ी
छढाहेस तयार आहो. जयाजी महाराज शिदे व दिवाण
व॒ इतर सवे मंडळी मुरारचे नदीवर पोंचून लढाईची
सिद्धता केळी. शिद्याकडीळ किललेक लोकांनीं तेव्हां शिद्यांस
अस कळविळ को, आम्हीं लढाईचा आव मात्र घाळू, परंत
पेशब्यांवर गोळा टाकणार नाही, कारण त आमचे व तुमचे सवाच
मालक आहेत. इतक्यांत बंडबाले ठाकांकडील तोफेस बत्ती झाटी,
ल वासे वाजं ळागळॉ. शिदे ब दिवाण यांनीं आपळेकडीळ गोलं-
१७२९
दाजास तोफेस बत्ती देण्याविषयी सांगण्याची शिकस्त केळी, परंतु
गोलंदाजांनीं-आम्हीं निमकहरामीपणा करणार नाहीं-असा जबाब दिला.
राजवाडे घोड्याखाळीं उतरे ब राजाही खाढीं उतरळा व तो
फेस बत्ती देऊं ढागळे. परंतु ताफांत बाजरीच्या थेल्या घातल्या
असल्यामुळें आवाज खाटे होऊ लागळे; त समयी राजा च दिवाण
घाबरून गेळे, व घोड्यावर स्वार होऊन आग्र्यास जाण्याचा विचार
करून घोडे पिटाळले. इकडे लढाईचे तोंड ठागळे, इकडील तिक-
डीळ शें दोनशे माणसें जाया झाली नाही. इतक्यांत समजे कॉ,
राजा व दिवाण निघून गेले, तेव्हां शिद्याकडीळ ढोक पळून गेले.
ढढाड बंद झाडी, श्रीमंतांनी शाहाजाण्या वाजवून ते ढष्कराकडे
येण्यास निघाठे. शिंदे सरकारचा फढबांग म्हणून एक अति रम-
णीय बाग होता, त्यांत शेरून बंगल्यांत श्रीमंत एक रात्र राहिल.
बंडवाल्यांनी बागेचा सव विध्वंस केळा, हत्ती, उंट वगरेनी झाडं
उपट्टन टाकिडीं. बंगल्यांतीळ आरसेसुद्धा फोडळे, इकडे शहरांत
सराफा वगेरे ठिकाणीं मनुष्ये फिरतनाशीं झाळीं, व दुकाने बंद
पडळीं. मग श्रीमंतांनी देवडी पिटवून दुकाने उघडवून व्यवहार
सुरू करविला. प्रथम रशाहरांत सरकारवाड्यांत कोणास पाठवावे
असा रावसाहेब विचार करितात ता झांशीवाळी बाहे शहरांत जा-
ण्यास तयार होऊन तिने आज्ञा मागितली, श्रीमंतांनी सांगितले की
ठाजरच शहर आहे, वाड्यांत अनक धोके असतील, बंदोबस्ताने जाव,
तेव्हां बाई दोनशे स्वार बरोबर घेऊन मोठ्या साबधपणाने शहरांत
शिरल्या व सराफ्यांतून मोठ्या थाटाने बदुकांचे आवाज काढीत,
रिंद्यांचे वाड्यांत प्रवेशा केला, वाड्याकडील पिछाडीकडे ढाक मुळींच
१७३
ळें नाहींत. कारण बायजाबाई हिंदीचे कारकून तेथें होते, लांनी
कडे बाईसाहेबांच राहणें आहे इकडे आपल मनष्य येऊं नये, असे
तांगतांच झांशीवाठीनं सव लोकांस ताकोौद दिली को, जीं कुलुपे
बाइंजाबाईची असतीळ तिकड आपणास जाणें नाही. बायजा-
बाईसाहेब चार पांच दिवसांपूर्वीच नाडा सोडून परेडीकडे निघून
॥ल्या होत्या. झांशीवालांन वाड्यांत आघाडीकडे जाऊन सवे जिटगा
झआपल्या कबज्यांत घेतली, व तात्याटोपी आणि श्रीमंतांस निरोप
पाठविळा कीं, आपण आतां यावे, वाट्यांत कांहीएक कपट नाही
तेव्हां रावसाहेब मोठ्या थाटान शहरांत येऊन, हळूहळू बाजारांतून
वाड्यांत आळे. शरिादे सरकारचे कारभारी, कारकून वगेरे भेटले
यांस श्रीमंतांनी सांगितलळ को, भाहझांस येथ ब्राह्मणभोजन करणें
आहे; त्यास उयांपासून यथ मुक्तद्रार भोजनाचा बंदोबस्त करावा
ब्रेसन!चे लाडू पक्कान करून, पात्री एक रुपया दक्षिणा द्यावी; अल
आम्ही आहो. तोपयंत 'चालळ पाहिजे. तेव्हां बांकनीस वगेरंनी,
:: महाराज हुकूम करतात लाप्रमाण सवे सिद्धता आहे, बंदोबस्त
करतो! ह्मणून सांगितले. आणि दुसर दिषसापासून मुक्तदार सुरू
केळे. द्र पात्रास रुपाया दक्षिणा मिळूं ठागठी, दोनचार दिवसां.
नंतर रिंदे सरकारची गंगाजळी हणून खजिना ठेवण्याची जागा,
माहादजी बाबा होते तेव्हांपासन होती, ती गंगाजळी कोठें आहे
हणन तपास करून, रावसाहेब व तात्याटोपी, व झांश्लीवाठी वगेरे
सवये सरदारांनी जाऊन तो खजिना आपल्या ताब्यांत घेतला
सोनें, रुपे, मोतीं वगेरे सवे अर्थ पाहून, तात्याटोपी यांनीं प्रश्न केला
की, जर माहादजीबाबा शिंदे सरकारापासून यांत अर्थे ठेवीत आले
१७४
तर तसा अथे येथे कां नाहीं : तेव्हां गंगाजळीवरीळ मुख्य कार-
भाऱ्यांने उत्तर दिळे कौ, अथे ठेवीत आले, परंतु जशी जश!
खचाची गरज लागली, तसा काढून ख्चेही क ।
केव्हां हठीमानीही झाढा, ह ऐकून रा. साल. मग असा
विचार ठरला को, आपण रॅश । . , , नेभय झालां असं नाहो;
मुळखाचा बंदो".२ । :त. आपल्यापाशी फाज नाहीं, इग्रज
म. आ , लढाई होईल; तेव्हां आपल्यास जंगलांत जावें
लागल, यास्तव जितका अथ मिळेल तितका संपादन केला पाहिजे.
व येथून पश्चिमेस पाण्याची जागा पाहून, तेथ कांहीं ढोक ठेवून,
मग तेथे सामानपुमान पोंचविळे पाहिजे, असा ठराव झाल्यावर शिंदे
सरकारच्या घरी जितक्या मोल्यवान जिनसा होत्या त्यांचा लिळाव
सुरू केला. बिछायती होत्या लाही आणोन बारादरीपुढे रास केली.
मोल्यवान वस्त्र शहरांत कोणी घेईना, तेव्हां चोथे भागांत वणन
केलेल्या नाटकी लोकांना, तीं राजवरस्त्र थोड्या किंमतीत मिळाली; ते
लोक कोकणचे होते व अशी वस्त्रे नाटकास मिळणे कठोण असं जाणन
त्यांना ता विकत घेतली, भरजरा पठण्या २५९|२'५ रुपयाठा धतल्या
असो. याप्रमाण शिदेसरकारची दोळत हस्तगत करून हत्ती, घोड,
तोफांचे बेळ, तोफा व कांही बंडवाठी फाजही हस्तगत करून
घतली. श्रीमंत ग्बाल्हेरीस अठरा दिवस होते; मुक्तद्वार सुरू होतेच.
मुरारवर एक पलटण होती, व शाहरचचा बंदोबस्त चांगला ठेविला
होता. अठरावे दिवर्शी अकरापासून बाराचे सुमारास, एकाएकीं लोक
घाबरून शहरांत गोंगाट सुरू झाळा, ब आग्र्याहून इंप्रजी फोज
येऊन, तिने मरारचे पठटणीबर हला सुरू केला. तेव्हां झांशीबाली
१७९
बाई, ताल्याटोपी, व रावसाहेब घोड्यावर बसून बरोबरचे लोक घेऊन
मुरारकडे निघून गेळे. मुक्तद्वारांत ब्राह्मण भोजनाची धांदळ उडून
गेडी. उदक सुटून त्राण भोजनास बसले होते, कांहीं ठिकाणीं
दक्षिणा ठेविली होती, कांही ठिकाणीं नव्हती, तोंच भयाचे योगाने
ब्राह्मण पात्रे टाकून उठून गेळे; एकही मनुष्य तेथें राहिला नाहीं.
इकडे लढाईत झांश्लीवाठीस बंदुकीची गोळी लागली तथापि
मानिले नाहीं, ता. तरवारीचा वार मांडीस लागला. तेसमयी घोड्या-
वरून खालीं पडतां पडतां ताल्याटोपी यांनी बाईचे प्रेत घोडा पुढें
घाळून धरिळं, आणखीही लोक जमले, त्यांनीं प्रेत आणलें. बंडवाले
लोक पळू लागठे, व इंग्रजांचे ठोक पुढे होऊन बंडवाले लोकांच्या
तळावर तळ दिला. इकडे बाईंचे प्रेत नेमलेल्या जांगवर नेऊन दहन
केल, याप्रमाणें त्या शूर बाईला रणांगणांत मृत्यु येऊन तिला सद्गति
मिळाठी. पण बंडवाल्यांच्या बाजूस एकाएकीं प्रत्यक्ष वीरश्रीच
नाहींशी झाली भस हाटळें पाहिजे.
दुसरे दिवशी जयाजीराब महाराज ब दिनकरराव' साहेब
शहरांत येऊन वाड्यांत पोहोचले, ता तेथ गाद्या सतरंज्या बगेरे
बेठका सुद्धां नाहीत. तेव्हां सावकार लोकांकडोन आणून व त्यांज-
कटून ऐवज काहून, नवीन सरंजाम भांडीकुंडी वगेरे सवे आणविलीं
व शहरांत दवंडी पिट्टन बंदोबस्त केळा. राजाच्या वस्तु किंमत
देऊन लोकांनी नेल्या होत्या सा जराजशी बातमी लागली तशतशा
किंमत न देतां परत घेतल्या. ह्या प्रसंगांत नाटकवालठे बिचार
नागवले व संकटांत पडले. लांचे बिऱ्हाड जप्त केळं जाऊन तेथ
राजवक्लें सांपडली ती. घेतलीं गेलीं ब त्यांस कैदही केळे. त्यांचा
१७९
ऐवज कांहीं सावकाराकडे होता तोही दण्डादाखळ जमा केला गेला.
याप्रमाणें लांची दुर्दशा झाली. मात्र दोनचार दिवसांनीं दिवाण दिन-
करराव हे कोकणचे असल्यामुळें त्यांनीं त्यांस शिक्षा न देतां सोडून
दिलें, याप्रमाणें ग्वाल्हेरचे राड्य परत मिळून शिदे इंग्रजाचे विचार
राज्य करू लागले. बंडबाळे ठोक पश्चिमेकडे पळून गेले ते तेथेच
आहेत, वगेरे हकोगत त्या ब्राह्मणांनी आम्हांस सांगितठी.
नंतर आह्यी उभयतां असा विचार केला कीं, चित्रकूटचे श्रीमंत
हली बांद्यास केदेंत आहेत, तेथे शांभर सवाशे रुपये रोजचा खर्च
होत आहे, तेथ जाऊन कांहीं दन्य मिळवून कोठें जाणें त जावे.
असा बत करून जालवणाहून निघून मजळ दरमजल बांद्यास
पांचर्ला. तेथें पाहारेकरी यांचे परवानगीने काका श्रीमंतांस भेटले.
त्यांनी उदक नित्यदानास यांब हणून आज्ञा केली. त्याप्रमाणे
जाऊन रोज नित्यदाने घेत होता. तेथ हरिकर्ण रविकणे ह्मणून
एक गुजराथी सावकार होता. त्यांनीं अन्नछत्र घातलें आहे. दक्षिणी
ब्राह्मण, सुवासिनी, विधवा वगेरे बारा वाजेतो येतील तितक्यांस तेथे
जेवूं घाळतात; दक्षिणा पाव आणा मिळतो. या कारणाने बांद्यास
दक्षिणी ब्राह्मणांची बरीच वस्ती आहे. आह्मी तेथें दहा दिवस
होतों. तेथून अह्मावतीस जावें असा विचार करून निघाढो, तों
रस्त्यांत अकस्मात पांच चार स्वार येऊन ल्यांनीं आह्यांस खचास
१० रुपये देऊन बाकी ७५ रुपये व जिन्नसपानस आमचे टुटून
नेळे, तेव्हां परत शिद्याचे ठष्कराकडे फिरलो. विचार केला काँ,
काशीयात्रिकरितां रुपये जमा करावे हणून यत्न करितो परंतु आधीं
रूपय मिळत नाहीत, भाणि मिळाळे तर चोर दटून नेतात, तेव्हां
१७५७
आतां गाल्हेरी भोंबवतालीं असावं, असा विचार करून फिरत होतो.
थुदेलखंडांत सूयेयंत्र म्हणून फार प्रसिद्ध क्षेत्र आहे; तेथें महाब्याधीचे
लोक कांही दिवस राहिळे असतां महाब्याधि दूर होते असा लोकिक
शेकिल्यावरून आम्ही तेथें जाऊन यात्रा केडी. तं स्थान फार रमणीय
आहे. देवाटयानर्जाक मोठी नदो आहे. परवेपश्चिम चाळीस धनुष्ये
उदक आहे त्यास सूयोबत ह्मणतात. तेथ ल्ान केळें अंसतां ज्या
पातकांनी अंगावर अष्टप्रकारचीं कुष्टें होतात ती नाहींशी होतात.
श्री सूयीचे देऊळ फार मोठें आहे. देवळाचे मध्यभागीं चतुरस्र
एक 'वबुतरा फार मोठा आहे. त्या चबुतऱ्यावर मध्यभागी कुरुंदी
साहाण तांबडे रंगाची दोन अडीच हाताची वाटोळी, शिसे भोतून
पक्की बसविठी आहे, ल्याजवर सूर्येयंत्र काढळेळे आहे. यंत्रांचे
मध्यभागीं कसरकणिक जांगा आहे, तेथ मध्यान्ही मोठ्या दिव्याचे
वातीची जशी ज्योत असते त्याप्रमाण लखलखित तेज, यंत्राचे
मध्यभागीं पडतें. त॑ थोडा वेळ असतं. त्या संधीस तेथे दर्शनाची
दाटी फार जमते; परंतु देवळा सभोवताली आवार नाहीं, सबब
चचोाहींबाजूने ठोक येऊन यंत्रांच्या मध्यभागारचे दशन घेतात. कुष्टी-
व्याधिष्ट ठोक तेव्हां नदींत स्नान करून आल्यानं वाट पाहत
असतात. मग ष्योतींचं दर्शन करून नमस्कार करून जातात.
देवळाभांवती दोन दोन तीन तीन मजली धमशाळेची फार गर्दी
ओहे. कारण धनिक लोकांस व्याधि कोठेही झाली म्हणजे ते येथें
येऊन सेत्रा करून राहतात. आम्ही तेथे चार पांच दिवस स्नान-
तीर्थंब्रिधि वगैरे करून होतो. नंतर तेथून निघून जातांनां वाटेंत
दहा बारा स्वार भेटले त्यांस. विचारतां आम्ही श्रीमंत रावसाहेबाचे
१9८
नोकर आहा, आमचे बरोबर येत असल्यास चलावे, जवळच तळ
आहे, असें सांगितळें. तेव्हां आम्ही त्यांजबराबर श्रीमंतांच्या
मंडळींत गेला.
या वेळीं श्रीमंतापाशीं फोज बरीच होती. एकंदर लढवई ढोक
सुमारे २० हजार होते व बाजारबुणग १० हजार होत. दक्षिणी
ब्राह्मण आठ दाहा होते व आचारी पाणकेही होते. त्यामुळें आक्मांस
कोणतीच काळजी राहिली नाहीं. आम्ही बंडवाल्यांबरोबर जात
असतां देश कोणता हे भान मुळोंच राहिळ नाही. पजन्य काळच
दिवस होते. जातां जातां जयपुराचे जवळ गेलो. जयपूरबाल्यापा-
सून बंडवाल्यांनीं खंडणी घेतली; याशिवाय लहान सहान राजे
रजवाडे रस्यांत लागळे लांजपासूनही खण्डणी घेतठी. नंतर बुंदी-
कोटच्या राजाकडे बंडवाळे वळळे व बुदी कोटाहून आठ कोशावर
चांगळी जागा पाहून तेथे तळ दिला; व बुंदीकाटाचे राजास स्वारा-
बरोबर पत्र घाडळें, सांत मजकूर को, आम्ही धर्मोकरितां इप्रजाबरोबर
लढत आहों, यास्तब तुही आह्यांस दोन लक्ष रुपये द्यावे न द्याल
तर आम्ही लढून घेऊं, ते पत्र स्वारांनी राजास नेऊन दिले.
राज[्नें सवे सरदार जमा करून विचार केला, तव्हां असं ठरलें की,
हे बंडखोर लोक आहेत यांस विनाकारण रुपये देऊं नये. नंतर
स्वाराला तोंड जबानीच असा निराप सांगितला कीं, सावभोम
इंग्रज बहाद्दर आहे, त्यांस खण्डणी द्यावी लागते, ल्यास तुम्ही मुट«
खांतून काढून ठावा. झणजे आम्हीं तुल्लास खंडणी देऊं. हा निरोप
४000 १ १0 0४000 १ी?णी 0000 णी ी?0ी पीणीणपा0१?0ी ?0ी0?
नडे अडा ८ ९ २०९०५
दी गाष्ट केचा द्वातिद्वास पाहतां झाढरा पाटण कोर्याखालाल एक राजा
आहे तेथीळ आदे.
१७९
स्वाराचा आणतांच बंडवाल्यांनीं बुंदोकाट,वर 'चाळ केळी, मठा हग.
वणीचा उपद्रव होता ह्मणून भाम्हीं तेथेंच राहिलों. चार पांच दिव-
सांनीं बुंदीकोटाकडील हकीगत एका गृहस्थाने सांगितली को, श्रामं-
ताकड!ळ लोकांनीं शहरानजीक जाऊन मोरचे बांधून तोकेस बत्ती
दिडी, राजाकडीळ लोक सरदार व*रेही रणभूमीवर तयार होऊन
आले. राजापाश्यीं फोज मराठी होती व बंदुका तोड्यांनी पेटविण्या-
च्या होया. एक प्रहरभर लढाई झाडी. श्रीमंतांकडीळ लोक ळढवट्र
असल्याकारणाने राजाच्या फोजचा मोड झाला, व ते लोक दशदिशा
पळून गेळे, व राजाही ल्या गदीत पळून गेला, श्रीमंतांकडील लोक
हा करीत शहरच्या दरवाज्यापाशी येऊन शहरांत शिरळे. दहरची
छूट ज्यांस सांपडेल त्यास बक्षीस ठरली होती, व सरकाराकडीळ
द्रव्य श्रीमतानीं ध्यावे असं ठरलं होत. पलटणी टोळ्यांनीं, शहरांत
शिरून तमाम ळूट केळी, या शहरांत ठोक बहुत धनिक होते, तो
अथ सवे पलटणच्या शिपायांनी घेतला. राजवाड्यांत राजाची
राणी, व मातुश्री, व चार भोगांगना अशा सहा स्त्रिया, माडीवर एका
जागत आंत कडी लाऊन बसल्या होत्या. रावसाहेब व तात्या
टे'पी यांनीं खजिनदारापासून खजिना आपल्या ताब्यांत घेतल्या-
नंतर तिसरे मजल्यावर रावसाहेब खुद्द जाऊन असं क्मणाले कीं,
राजाचे मातुश्रोस मी नमस्कार करता, व राजाच्या ह््रिया माझ्या
बहिणी आ!हेत. मी धमीकरितां प्राणावर उदक सोडून, या प्रसंगांत
बुद्धिप्रवक पडला आहे; तशांत सरकारी फोज धर्मोकरितां बिघडून
आपल्यास सांपडली, याजमुळें जं करू तें होईल, हणून या कमोस
झारंभ केला, सते राजेरजवाडे यांनीं सामथ्यानुरूप पैशाची मदत
श्ट०
केळी, त्याप्रजाण येथंह्दी दोत लक्ष रुपयांची मागणी केढी,
आम्ही ठढाईस येतो. असा निरोप आल्यावर मजकडे दोष
नाही, तथापि आपण मिऊं नये. माझ्याकडून काणतेही पातक
व्हावयाचे नाही. भापण दखाजा उघटून राजऱ्याप्रमाण
जेवण खाणें करांबे. आपला लहान सुळगा आहे, व्यास
गादीवर बसवन आहक्ली येथून जाऊ. आहांत राज्याची
जरूरी नाहीं व वस्तमात्रांचा नाशही करण नाहीं, असे सांगतांच रा”
जाच्या मातुश्रीन दरवाजा उघडळा. नंतर रावसहिब्र क्षणभर
तेथें बसून आपळ गोटात निवन आढे. खजिन्यांत तीन
चचार लक्ष रुपये राख हाते. लत मात्र घतळ व काही ताश्र
घेतळी, व गहू तर तुरांची डाळ, १. घोडे व वेळ भधतले,
रावसाहिबांनी स्वतः राजपुत्रास मोठ्या थाटाने मिरवणुक काहून
गादीवर बसोवेळ. याप्रमांण हकीकत कळळी., या राज्यांत मोर फार
आहत, कारण मार मारण्याची मनाइ आह. तथून बंडवाले च
करोन निघाड, परतु शिपाई फार उन्मतत झाल, राहरचे उटीचा
अथ शिपाईळाकांपा्शी फार झाला होता. प्रस्सकान्या कगणशी
झ्थाचा कसा होता. नतर हेदराबादचचा निजाम जनउताल्यांस मिळ-
णार आहे, अशा! बातमी ळागल्याबरून वबेडवाल लोक दक्षिणिकडे
फिरळे, व नमदा उतरून सातपुड्यांतून दक्षिणंत जाण्याचा रस्ता
काढावा असें ठरल, तेव्हां आह्मी त्याजबरोबर जाण्याचे सोडून देऊन
त्र्षावताकडे फिरला, मी. हगवणाने अशक्त झाल्यामुळे हळूरळ
खाळत, व कोठे मिळेळ तेथ गाडी करीत जाऊं ठागला, तो एके
दिवशी बेटमा हणून शहरासारखा गांव लागला तथ्थे थऊतन
१८९
॥होचळला, राहरांत शिरून बाजारांत शिधासामग्री वेण्याकारेता
गळा, ता. जहर आस दिसू ळांगळ, रस्य़ांत माणूस भटना,
उतरण्याकारतां. जागेचा शोध करितां एक घर एकान दाख
वेळे, तथ शिरतां मालकांनी सांगितळ का, आह्यी शेणवी
आहा, तशांत गावांत मरगीचा उपद्रव चाळू आहे, व आमचे
येथही मनुष्य लागळं आहे, तेव्हा तुम्ही गांवाबाहेर ओढा आह
तथ जाऊन, स्वयपाक वर्गेरे करून रात्रीं पाहिजेळ तर येथ
राहावयास सावे, प्रवासांत भयकर प्रसंग कसे येतात यांची साक्ष
पूटविण्याकारतांच काँ काय, आक्षांस ते गाव लागठे, आमचेबरोबर
आणेग्वा एक त्राद्ण वाटसरू चाळत होता, तव्हा आम्ही तिघे शिधा
डं ऊन गातावाहर गेळा, तेथे नदीकांठां म्यान करून
स्वयपाकाची तारा करू टागळां ता विसव नाही. इतक्यांत एक
प्रत जवळच जळण्यासाठी आळे, त्यिबरोबर विस्तव होता, ता मी
मागू ाराळ[. विस्तव नेणास मनुष्य मागे पुढे पाहू ळागला, तेव्हां
मी त्यास घमशास्र सांगितर को, हा. आम्रि स्थडिडावर ठऊन
स्थापित कळा जाईल, तब्हा धरन्यादम्नि होईल, तो देऊं नथ; सध्यां
हा ळोकिकासि आहे. तेव्हा त्याने आम्हांस आश्नि दिला. असो.
भोजन करून आम्ही रात्री वस्तीकरितां शेणव्याचे घरी आठा ब भोटी-
पर निठ्ठा केळी. पाहाटेस शेणव्याच्या घरी आणखी एक बाई
'टागळी, वरची माणल ओपधापचारांचे गडबडीत लागलीं व आझी
रन रमता आक्रमिण्यास आरभ केढा, जात जाता. उजाडण्याच्या
धुमारा!स, भामचे साबत्यास एकाएकी रेच झाळा, ताही. घागरभर,
तेव्हां. आम्हा. सवाच घारे दणाणढ., आठेल्या गोष्टीस सादर
५१
ढत
असावे, या. शिवाय आपळे हाती. काय आहे, असे मानून
आम्ही पुढे गांव लठांगळा तेथ वस्ती केली, व साबव्यास
युष्कळ आओपधोपचार केला, परंतु त्याचें मरण त्या गांवात
ठरलें होते, त्याप्रमाणें बारा वाजण्याचे सुमारास त्याचं प्राणोत्क्रमण
झालें. नंतर गांवचे पाटलास बोलावून त्याच्या चीजवस्तांची यादो
करून सव माळ त्याचे हवाली केळा, व शबाचे दहन गोवऱ्यांनी
केळे, कारण तेर्थे ठांकडे मिळत नव्हतीं. एक बांसा आणून त्याठ!
तें प्रेत बाधून आम्हीं दोघांदी स्मशानांत नेले, ब त्यास आम्नि दिटा,
नंतर स्वच्छ खाने करून गांवांत येऊन पुढच्या गांबास गेळा, त
भोजन तयार करून अन्न ग्रहण केळं, व राहा तेथेच वर्ती केटी.
तो दिवस आम्हांस फार भयंकर गेळा. दुसरे दिवा हळ हळ
मार्ग आक्रमण करून एका मक्रामावर आठो, तेथ बरच दिवस वि.
श्रांति धतळी, श्रावणाचा महिना असून पाऊस फार पडत होता.
भाद्रपदमासी पुन्हां कूच केळे तो रस्त्यांत एका मक्कामावर, त्रक्मवर्ती-
कडीळ दोन ब्राह्मण, काकांच्या परिचयाचे दक्षिणेकडून आळ, त्यांन
बंडवाल्यांची पुळीळ हकीगत सांगितळी, ती फार महत्वाची असल्या-
मुळ येथे ठिटून ठेविता.
मोठे घोडे असून त्यांचेपा्शीं हस्तनळीच्या त!फाही असत. त्यापेक्षा
मागीळ स्वारानें अर्स कळविलें की, दोन मजठावर इंग्रजांची फोज
ब मंद्राजी काळे पलटण पाठलाग करीत येत आहे. अश बातमी
लागतांच उन्जळ कूच करून म्हणजे रोज पंधरा पंपरा कोसांची
मजळ मारून बडवाळे तमदेवर थेऊन पोटोवळे, तेथ इंग्रजाची फौज
होतीच. नमेदेस नाव नसून प्जन्य फार पडत असल्या कारणानं
पाणीहू पुष्कळ चळ होतं तव्हा महासंकट पढ. इश्वर वाट
कशी देता. अश्या विवचनेत त्या मुकामावर रात्र नेढी, पाहाटेस
तार््या टोपी यांनी चार तवार बरोबर घऊन सत्रीस असे सांगितलें की,
नमंदातीरास काटे तरी पापतार जसल्यांचे शोधास जाता. असं
सांगून नभदेच्या तीरी गांबोगाव शोध करीत चाळले. मुळींच
बेडवाळे ठोक जेथ जात तेथे त्यांची बातमी ठागतांच गांवांतील ठोक
पळून जात; गांवांत अतिवद्ध ब बाळक मात्र राहत. ताया टोपी
याने हृरांगाबाद दक्षिणतीरावर आहे, त्यांचे पूर्वेस इशान्य बाजूस
डिया घाटाचे उत्तेरस जंगढांत ठहानसा गाव आहे. तेथ बहूत
न्ववकशी केळी, परंतु नभेदेस उतारा आहे अर्स समजे नाहीं. तों
त्या गांवी. एक अद अतिवृद्ध ९० वपीचा भेटला; त्याजपाशी
तात्यादीपी बक्षन सये हकीकऱ सांग्रन अस विचारळ को, नमदेस
पायउत.रा काठ आहे ते सांगाव, तुजळा शभर रुपये बक्षिस देऊ.
याप्रमाणे त्यास राजी करून त्या वद्धापासून उताराची माहिती
मिळविडी. त्यानें स्वतः नमेदाकांठीं येऊन जागा द खांवेळी आणि
तात्याटोपी व स्वारांनी त्यांचे शब्दावर भरंवसा ठेऊन नदींत घोडे
घातळे. तेथ पात्र फार रंद असून खाली वाळ हाती. शूद्रानं
दाखविल्याप्रमाणे समारचे स्वडकावर नजर ठेऊन चचाढळे ता
पाणी छातीवर खोळ नाहीं. ब पाण्यास ओढही नाहो. अस
पाहिळें. पळीकडे जाऊन पुन्हा. परत येऊन त्या वृद्धास
रुपये देऊन संतुष्ट केठे, व लठांगठळेच स्वार पाठवून
१८४
सवे लष्कर तेथे नमेदातीरीं भाणविलें. ते समयीं सर्वे बंडवाळे भिऊन
गेळे हाते. कारण नमेदा नदी पजन्यामुळ फार वाढली भाहे,
भयंकर तास दिसत आहे, असं आपसांत बोलत होते. इतक्यांत
रावसांहबांनीं घोड्याखाठीं उतरून नमदेस नमस्कार घाळून हळद
कुंकू वाहून भरजरी शाळू व जरीकाठी खण गंगेस अपण केला,
आणि प्रार्थना केली कीं, गंगाबाई! तंच आतां रस्ता देशील तर उपाय
आहे, असे ह्मणन घोड्यावर वसन घोडा पाण्यांत घातला. मागोमाग
तात्या टोपी, जळका रामभाऊ वगेरे सरदारांनी घोडे घातले व
पळीकडे निधान गेळ, मग लढष्करांत ओड्यांचे बावीस हत्ती हाते
त्ते नमदत उभे करून लोक हत्तीवरून उतरू ठागळे. सव सामान
सुद्धां टतरोन, दक्षिण तीरानं पुन्हां सांडियाच्या घाठावर यऊन,
बहुत झाडी होती तथे तळ दिला. सर्वाची मनें निभय होऊन आ-
नंदाने आपआपली जेवणे करण्यास ठागळे, टतक्यांत इंग्रज
मार्गे लागठा होता तो संव्याकाळचे सुमारास नदोवर पडीकडे पोहो-
'चून लांनी तोफेस बत्ती दिढी. तात्या टोपी यानेंही जवळच टेकडी
होती त्याजवर तोफ नऊन सभावाज काढूं ठांगळे, ततव्हां इंग्रजांस
आश्चये वाटलं काँ, नमेदेस पर आळा असोन सवे लष्कर पलीकडे
करस गळे. इकडे पथ्वीवर असा ळोकिक झाळा कीं 'श्रीमंतांस नमेदेने
वाट दिळी. नदीस एर आला होता, इंप्रजी फोज आढी तां वाट
नाही.' असा. इंग्रजाने नांवांचा वगर बदोबस्त करून नदी उत-
रण्याची खटपट चालविली. श्रीमंतांकडीळ फाज आठ दिवस
तेथ तळ देऊन होती. नंतर बुंदीकोव्याकडीळ ळट येथा पुढे
वरोबर नेणें कठिण, अर्से जाणोन सवानुमते तेथेंच वडाचे
१८९
४१
झाडाखाली खुणेनं पुरून ठेविळी, मुख्य ठेवणार्यांत श्रीमंतांचा
हुजर्या व ताला टोपी होते. मग तेथून कूच करून सातपुड्यांव
गेळे, रस्त्यांत शेतांचे बरेच नुकसान केळे, मक्याची शेते रिपायांनी
खालीं. उसांचीं गुऱम्हाळें लागढीं होती तेथेही ळूट केडी व ऊंस
खाले. तों टैदराबादेस पाठविलेले लोक आढे; त्यानीं रावसाहेब व
तात्या टोपी ह्यांस असें सांगितळें कीं, हेदराबादवालळा अनुकूल
नाही. इकडे आल्यास नाश होईल, असा मजकूर समजतांच सव
फोजेमुद्धां ते माघारे फिरले, पलटणी ढोकाजवळ लुटीपासून अथे
फार झाल्यानें वेळ'चेवेळेवर हुकूम उठत नाहींसा झाळा, तरी माघारे
फिरले, सातपुड्यांत महिना पंधरा दिवस राहिठे. नतर झांशी व सागर
यांचे दरमियान जंगळ बहूत भाहे त्याचे आश्रयाने राहावें असा
विचार करून तेथे पोहोंचळ तो. फोज फार कमी झाडी. कितीएक
पलटणी लोक पळून गेले, इंग्रजांनीं जाहिरनामा लाविला होता कीं,
ज्या ठोकांस आमचं भय वाटत आहि, त्यांनी भय सोडून शिपाई-
पणाचा डेस टाकून हल्यार त्रिरहित खुद्याळ आपापळे घरीं जाऊन
निभेयपणाने राहावें. त्यावरूनही केक लोक बंड सोडून घरी
गेळे. आम्ही विचार केळा कॉ, आपण बंडांत अर्थ संपादनाकरितां
आहो तो तर मिळत नाहीं, तेव्हां आपणही बंड सोडून ब्रह्माबतास
परत जावे. याप्रमाणे विचार करून बाहेर पट्टरन जात आहो ता
तुमची आमची संगत पडली, आतां एकमेकांस जपून ब्रह्मावतीस जाऊं.
याप्रमाणें त्या ब्राह्मणांनी हकीगत सांगितढी. नंतर आह्यो स) मिळून
मजळ दर मजल करीत ब्रह्मावतांस पाचडढा, व तेथ वेदशास्त्रसंपन्न
बाबा कर्वे यांजकडे बिऱ्हाड करून राहिळो, तेथे श्रामताचे बाग
(८९६
मोकळे होते. त्यांत सकाळीं जाऊन फुलं, बेळ, तुळशी बहुत
झाणून देवपूजन करीत असी. व क्षेत्रांतील देवाल्याचीं दशन घेत
असों. याप्रमाणे कातिकमास तेथ राहिळा. असो. येथून बेंडाची हको-
कत संपटी,* तत्रापिे आमची पुढील हकोकत थोडक्यांत दता,
पागा ८ या.
विक. आहत
तीथयाजा,
बेथ मतिभवतू वः सततोत्यितानाम ।
स हरेक एव परळोकगतस्य वन्धु; !।
ब्रह्मावतांस कातिक मास संपला, पढं काशीस जाण्याचा विचार
करूं लागलो. द्य कसे मिळेळ या विवंचनेत होता. रतकयांत
बे. शा. रामचंद्र झास्त्रीलुबांनीं सांग्रन पाठविळ की, बेलसिया'चा
राजा तुळापुरुप करणार आहे त॑ अनुष्टान कुंडमंडणाचें आहे, तेव्हा
तुम्हांस आमचे बरोबर येऊन अनुष्टान पार पाडळे पाहिजे. बेल-
सियाचे ठिकाण ४०॥४५ कोस असून उत्पन्न तीन टक्षाचे होतं ब
राजा कदी ब्राह्माण होता. वय ८० वपोर्चे, राजपत्नी ७५ वपोची
असून ओरस संतति नाहीं. त्यांनी मुद्दाम शास्त्रीलुवास मेणा पाठवून
बोलाविळे हात. नतर मी दानमयूख, दानचंद्रेका, इत्यादि ग्रंथ
हुन अनुष्ठान तयार कळ. नंतर शास्त्राबावा आणखी
न. ० अरा "0. 0. “२२
* रावसादेब कोठ नाहासे झाले याचा पत्ता नाही, व तात्या टापी पकडला
झाऊन फाशी गला हृ दातदासप्रासद्ध आढ
१८७
कांही. ब्राह्मण समवेत आह्यास घेऊन वेलतियांस गले, शाद्वी-
बोवांचे वप ते समयी पांऊणशॉ वपोच होत. तो पुरुष केवळ
राजरत्नच होय. कांही वेदपठण करून नंतर न्याय व व्याक-
रणाच अध्ययन केळ होत; व गाणंही चागळे शिकळ होते, श्रीमंत
बाजीराव साहेबांचे आम्रहावरून श्राभंतासमोर फक्त पुराण वाचीत
असत. श्रीमंतापाशी ५'५ वप आश्रयाला होत, व लक्षावांधे रुपये
मिळाविळ होते. श्रीमंतांकड श्रातसबंयी ब किरकाळ स्माते प्रकरणी
ज़ सकल्य हात हाते ते शास्त्रीव्रावा सांगत असत. श्रामंताचे
पदरी राधवेद्राचास, आपाशास्त्री मामांसक, तातुदीक्षित भडकमकर
वगरे खरं टन मंडळी होती. तरी घमरशास्त्र शासत्री-
बुवांनीच सांगितळं पाहिजे, याप्रमाणे शास्त्रीबोबांचा लौकिक चोटी-
कडे होता. असो, मजळ दरमजळ आक्ली बेठसियास पांचळो.
एक बैेगळा आक्माकरिता खतंत्र दिछा होता. तेथे सव मंडळी
उत्तरळी. रात्री फराळास पेढे बरफी दुध वरे राजान पाठविलें
हाते. राती सर्वांस बिछाने व पाघरण्यास रजया वगरे उत्तम बदो-
बस्त होता. दुसरे दिवशी शास्त्रीबोीवा सांगू लांगळे कीं, मी
अशीच मंडळी घेऊन चार पांच वळ येथ आळा, परंतु हमेशा
यदा मिळत होते. आतां पाहात्रे, येशून बारा कोशावर कनोज-
क्षेत्र आहे तेथ हजारा कान्यकुळ्ज त्राह्माण राहतात. तेथीळ गोड
पंडित येथ फार येता... त्यांचीं मने आपल्याविषयी अझुद्ध
नसून ते अनक कूटाथ॑ काढतात... इतक्यांत गोड ब्राह्मण
व राजोपाथ्ये येऊन कुंडमेडप तयार केला होता. तेथ बोळवण
करून गळे. शास्त्रीबोबांनीं सोमयाजीबाचास पाठवून दिल. तेथ संत्र
१८८
कुण्ड तयार होती, पद्मकुणड मात्र तयार होणें बाकी होते, त्या
ठिकाणीं दांतिणी व गाड खडूने कुण्ड तयार करीत होते, परंतु कुण्ड
जमेना, तेः्हां शास्त्रीबुवांस पुन्हा बोळाविण आठे. ते समयीं मी विनंती
केळी को, मी जाऊन पाहतो, मग आपण यावे. असे सांगान बागांत
गेळां ब मंडळीस सांगितल को, भाह्यी कुण्डाक पाहिला आहे ते
पुस्तक आणन टीका पाहून मग खटूच्या रेघा माराव्या, तेव्हां पुप्तक
आणाीवळे गेळे, व पदाकुण्डाची टीका वाचून मी रेघा मारण्यास
आरंभ केठा, ता त्या त्राह्षणांच कण्ठसूत्रच चुकळ हाते, ते
उत्पन होतांच सत गंडळीस आनद झाला व पद्मकुण्ड सिद्ध झाळ.
याप्रमाण गोड मंडळींत प्रतिष्ठा चांगली होऊन शास्त्रीवोवांस
यर आलें. अलो. नंतर दूसरे दिवशी प्रात:काळापासून कमास
आरंभ झाला. तें निवित्र पार पडळ. शोबटचे दिवशीं राजा ब
त्याची ब्रायका ब घरांतील दव याण शालिग्राम सुद्धां जवळ घेऊन
तुळेमध्यें बसवून भारोमार रुपये घातळे. नंतर अनुष्टान समाप्त झाले,
मजढ़| सादस्य वण दिळा होता. भोजन झाल्यावर सभा करून
द्रव्य बहुत बाटले. शास्त्रीबाबास दोनशे रुपये किंमतीची हिरवी
शाढजोडी दिली व १५० रुपये रोख दिळे, मजला पितांबर
व पन्नास रुपये मिळाळे. खेरीज मधुपकाबददळ सहा मिळाळे, याशिवाय
शास्त्रीबुवांनीं राजास सांगून मजला पन्नास रुपये निराळे देवबिळे
याप्रमाणें द्रब्यप्राते होऊन दोन चार रोजांनीं आम्हीं परत निघालो
ते त्रह्मावतोस आलो. तथे कांही दिवस राडून नंतर नमिपारण्य
व श्री अयोध्येचे यात्रेस मंडळी २०॥३२ निघाली, त्यांजबरोतजरर
आम्हीही निवाला. ते कानपुरावरून ठखनोस आलो. दुसरे दिवशी
१८९.
त्र
ठाहरांत जाऊन वस्ती केळी. पांहाटेस गाड्या भरून जाऊं डागली
तों प्रहर दिवसास गोमती गगेवर आळठो. पुढ लोहेश्वरसांबाचे
प्रसिद्ध ठिकाण लागळें तेथें पुजा करून मजल दरमजल चालते
झाळा, वाटेने सवे निभय झाळे होते. नमिषारण्यांत पोचून प्रथम
पंचप्रयाग तीथीवर वस्ती केळी. दुसरे दिवशीं क्षोरश्राद्ध वगेरे
करून दधीच करणीचे आश्रमास गेळो; आणि नैमिपारण्यासंवी तीथ
व यात्रा करूं लांगठा, एकेदर नेमिपारण्य क्षेत्र ८४ कोशांचे आहे व
ती भगी देवांची आहे, जागा तपश्चर्यस फार योग्य आहे. सवे अर-
ण्यांत दोन हातावर पाणी महापूर आहे. क्षेत्र सवे सपाट असून
त्यांत दभ, कुश, काश वगरे यज्ञीय तृणांची समृद्धि आह. पाऊस
बहुधा दर महिन्यास पडतो, अरण्यांत व्रक्षही यक्तीय म्हणजे आंब्रे,
जांवूळ, उंबर, पळस वगरे आहेत. तसच फुलसाडेंही त्या वनांत
अतिदायित आहेत. तांबच्या पांढर्या कण्हेरी, रासतुरे, पिवळे
तांबडे नागचाफे, मोठमोठया आपोआप झालेल्या सव प्रकारच्या
जासवदी, स्व प्रकारच्या कारांठी असून संदागुळानाची ठोबें तर
बहुतच आहेत. मोगरा चमेडी वगेरे फुढांच्या वेळी दृक्षांस वेष्टन
आहित. नमिपारण्यांत सव तररणि दीघ सत्रास बसत. सूताचा पुराण
सांगण्याचा चलुतरा पांच हात ठांब दाखवितात. त्याजवर काणी
बसल हाणेन त्याजवर उंच देवळासारखें करून वर कळस केला
आठे. असो. याप्रमाणें गंगापत्रानी ठिकठिकाण'चा क्षेत्राचा महिमा
सागितळा. एके दिवशी गोतमी गगेचे पार जाऊन तोथ हिंडत
होतों, ता. उंबराचे वक्षाची झाडी लागली. गंगापुत्रांनीं सांगितलें
को, या उंबराचे फळांत कौड गुळा'च नाहीं. तेव्हा सवांनी फळें
त वट >
क
फोडून पाहिळीं ता फळें अंजिराप्रमाणं होतीं, तीं नक्षण वाळी. काही
बायांनी ओट्यांतुन भरून घेतली, तीथे करून परत गौतमावर
येताच गंगापुत्रानीं सांगितलें को येथील फळ येथेच टाकावी, न्या-
वयाची असल्यास भारभार सोने इकडे ठेविळे पाहिजे, नाहींतर
यात्रा फुकट जाईल. तेव्हां त्या बायांनी निरुपाय्र होऊन फळं तेथेंच
टाकिळीं, आणि कोसभर ओझं बाळगल्याबद्दळ गगापुत्रास रागे
भरल्या. असो. गोमतींत सूर्यावत ह्मणोन ऊध्णोदकाचें तीथ आहे
त्यास गंधकाचा वास येत नाही. तेथें स्नान करोन पांडवतीथीवर
आला. तेथून रामतीथावर येऊन रात्री बिऱ्हाडीं वस्तीस आलो.
दुसरे दिवशीही हत्याहरण तीथोवर श्राद्रें करून आणखी तोर्थांचे
दर्शन घेतढ; नंतर ढळिता दर्वांचे पूजन करून घरीं आठा. एकंदर
नेमिपारण्याचे साजेस दाहा. बारा दिवस लागळे. नमिपारण्यांत
कांटा ढांगळ तर गुठाबाचाच लागेळ, इतर कण्टक वृक्ष तेथे मु-
ळीच नाहीत. प्रत्येक गावा भोवताळी कळकोचे बेटाचे कुसू भ-
स्त व आंत जाण्यास रस्ता एकच असता. वाहेरून तोफ लाविळी
तरी गांबांत गोळा जाणें कठांणग, परतु मुश्याफराचा असा वबदोबस्त
केळा होता काँ, गांवचे ळोक मुशाफरावर पाह्रा करीत, कारण को-
णतीही चोरी झाली तर ती गांववाल्यांपासुत भरून घेत असत.
याप्रमाणं इंग्रजाने चोरीचा बंदोवत्त कळा होता. तेथोन अयोध्येकडे
जातां १४ कोशावर धोमग्रा व शरयूचा संगम आहे. तेथें वित्त वृक्ष
फार आहेत, ते पाहून तेथ स्नानसध्यादि करून दुसरे दिवशीं अ
योध्यस पोचळों. रामनवमीच पास ठोक फार जमठे होते, त्यांत
ब्रेरगी फार होते. रामनवमीच सकाळीं स्नान वगरे करून रामार्चे
१९९
दरान घेतलें. तेथें दक्षिणी ब्राह्मण पुजारी होता. त्याचं कारण
शोधतां त्याचे पूर्वज अतिमोठे रामभक्त गोदातीरी गंगाखेड्यास
गाहत होते. प्रपंचाकरितां कर्ज फार झालें हणून तेथून निघून
अयोध्येस येऊन शारयूंत स्नान करून तप करीत बसले असतां
एके दिवशी स्वप्नांत रामचद्रानी थेऊन सांगितळें कौ, उदईक स्नानास
शरयूंत उतरळे असतां पायांस मूती लागतील त्या काढून देवळांत
वसवून प्रजा करीत जावें. त्याप्रमाणे दुसरे दिवशी मात सांपडल्या,
त्या वाळूच्या असून एका ओळीने एका प्रभावळीने हातीं आल्या,
त्या किनाऱ्यावर काढून ठेविल्या. ती खबर सवे ढोकांस लागली.
अयोध्येचा राजाही तथे आला, त्याने मदिर घाघण्याचा हकूम कला.
मदिर तयार झाल्यावर मूर्ती नेऊ ळागळे तों त्या जाग्यावरून हाले-
नात, तेव्हां सर्वानी त्या तह्मणास बिनाते कळी को, आपण मृता
न्याव्या, तेव्हां त्यानं सहज नेल्या, असा साक्षात्कार पाहून त्या ब्राह्म-
णाकडे पूजा सांगेतठेळी अद्याप त्याच्या बंशजाकडे आहे. या रा.
मास दक्षिणी ळोक विशेष मानतात, याशिवाय एका देवाल्यांत
रामाची सुवर्णाची मार्त आहे. रामनवमी शिवाय तिच्या दर्शनास
१। रुपया पडतो, अयोध्येच्या दक्षिणेस हणमतगडा ह्मणान लहानशी
टेवाडी आहे तथ गारुतीच देवाठय चिरवंदी आहे, अयो्येस वानर
फार आहेत व माकटेंटी बरींच आहेत. अयोध्येत परशराम बोवा
ह्णान एक काँकणस्थ त्राह्मण महान साधु होऊन गेले. त्यांचा
हली मठ प्रसिद्ध आहे. मठांत मारुतीची स्थापना आहे. परशराम
बोवा प्रथप्न बहुत दिवस शरयूतीरी मठ बांधून होते. दद्वापकाळी
ल वि ».. फक, 4 त क. "१ कि कड डी
सव शात त्या परि टी कळाया साजणाचा छाख्य खाया निया खला
रे
तेव्हां रारवून्चा ओघ घळून मठापा्शी आढी. या गोष्टीमुळे देशोदेशी
कीति झाडी. पुढें शिंदे सरकार दर्शनास आले त्यांनीं मठाकडे ती-
नशे रुपयांची नेमणूक करून दिळी, पन्हा दुसऱ्या वेळेस आले
तेव्हां विनंती केळी को, मळा कांहीं खच करण्यास आज्ञा व्हावी,
तेव्हां आज्ञा केढी कां, वानरांस ठाडूचें भोजन घालावे. तेव्हां वानर
किती होतील ह्मणोन विचारितां पांच साहा हजार होतील हणोन
सांगितले, नंतर आज्ञिप्रमाण बारा पंघरा हजार बुंदीचे लाडू तयार
करविले, तेव्हां साधूंनी हणमंतगडीस जाऊन सवे वानरांस विनंति
केली, उदईक येथें रामप्रसादास यावें; व दुसरे दिवशीं लाडू हणमंत-
गडीवर नेऊन देवालयाभोवतीं राशी केल्या, नंतर साधु महाराजांनीं
पुन्हा येऊन वानरांस विनंति करतांच सवे बानर येऊन प्रत्येकाने
दोन दोन लाडू ने”. असा तो साधू मोठा साक्षात्कारी होऊन गेळा.
त्याचा मठ अय्राप तेथ आहे. असो. नवमीचे दुपारी शरयूर्च स्नान
करून रामजन्म झाला त्या भूमीचं दन घेतले, या. दर्शनास
लाखा ठोक आले, त्यांनी तुळशी व सुपारी हातात आणढी होती.
न्मा्ची जागा मेदान असून पन्नास हात लांब व चाळीस हात रुं
अशी आहि. पक्का चुना ओतून कवरभर उचीचा चबुतरा केळेडा
आहे. दुसर दिवशीं स्वगढार हाणभ लक्ष्मणाने प्रायोपत्रेशन केळे
त्या ठिकाणचे दशन घेऊन नांगशरावर पाणी घातल; तेथ पाणी
घातळें म्हणजे यात्रा सपाळ होते. अयोध्या क्षेत्र पूवी ठुत्त झारे
1 हा परशराम बोवा दिनकररावाचा चुलता होता, व ता भाबा महाराज
म्हणान कल्याणस्वासीचा यश शिंद्यांचे पररी आहे त्याचा सांप्रदायी अपून
त्यांचे लहानपणी तथील संस्थानांचा बदावरत त्यानें उत्तम ठेविला होता,
र ष्र |.
होते तं विक्रमाने ताद्वया करून नागेश्वरावर अयोथ्यामहाव्म्याचा
शोध डावून क!ःयम केळ अशी आख्यायिका आहे.
अयोध्येत २२ दिवस मुक्काम केळा, तेथून डाक चाळू लाग
असं ऐकून घरां तीथख्यास पत्र ठिहिळे, ते अमः-घरून निघाल्या-
पासून सुखदु:ख भागांत आज तागाइत दिवस गेल. प्रपंचाकरितां पेसा
मिळाळा नाही. अनक तीथर मात्र पाहिली; येथोन काशीस
जाण्याचा विचार आहे, यास्तव त्रिस्थळीची आज्ञा व्हावी, 'आत्मा घे
पुत्रनामासे* या श्रतीवरून तोर्थविाये मी आपल्याकारेतां करूं शाकतो,
तसेंच “अवश्य पितराज्ञमा' क्षणूनही वचन आहे, तरी पत्रात्तर काशीस
्रदावाटावर केळकर यांचे पत्त्यावर यावें. याप्रमाणे मजकुराचे पत्र
घरी घातळ, नतर आभ्र गाड्या करून टखना शहर पाहून काशीस
मजळ दरप गळ पोविटा, सोबत रयात रावसाहेब हिंगणे नाशिककर
याची मिळाळा होती. हिंगणे ह सृहस्थ एर्वापार आहेत; आरंभी
दिळाचे बादशाटाजवळ पकतोळ शिवाजी राजाकडान हाते. त्यांजपा्शीं
अत नव्हता शी दाटत होती. परंत कालगतीने ऐश्वशे जाऊन
गरीबी पैका दिवस आळे 8!त. रावसाहूबांचे वप २९५ पारून १०
पर्यत होते. अदाप संतति झाळळी नव्हती. कांही. जहागीर बाद-
शाहाकडून दिल्ीजवळ हाती, त्यापकी कांहोंबर वटिवाट नसल्यामु>
सरकारांत गेडी होती, व कांहींवर वहिवाट असन सावकाराकडे
गुंती होती. ती सोडविण्याकरिता हिंदुस्थानांत दोन वोपासून
होते; तेथीळ काम आटोपून काशीस कांहीं इप्टेट होतो त्याची
व्यवस्था ठावण्याकरिता जात होते. काशीस त्यांचा वाडा प्रसि
आहे. ब मंगळागोरीचा घाटही त्यांचे परवेजांनी बांधिळेटा आहे
१९४
बरोबर माणसे आचारी, शिष्य, गडी, पहारेकरी असून कांही आप्त
बायका होत्या; व मातुश्री व कुटुंबास बसावयास छकडी गाडी
होती. आम्ही उभयता मिळोन भाड्याचे धोड करून जात होतों.
रस्त्यांत बराच परिचय झाल्यावर 'टिंगणे यांनी आम्हास आग्रह
केला कां तुम्ही निराळं भोजन करू नये. परंत आम्ही बिनंती
केडी कीं, आतां काशीयात्रेस जात आई. तेव्हां परान सोडल आहे
एऱहवी भिक्षुक आहो. जन्मभर परान्न घेतांच आहा, आपला ढोभ
असावा, असो, काशीस पोचल्यावर वरणेवरून वक्रतुंड गणपर्तास
येऊन साष्टांग नमस्कार करून नंतर आपके बिम्हाडी म्हणजे ब्रह्मा
घाटावर केळकर यांचे घरी गेढा, ता तथ घरून पत्र आठे होत.
पत्र हृरिपताचे हातचे होतं. बारीक अक्षरांनी छिहिटेळे दोन बंद
होते, कारण धरून (निघाल्यापासून आमचे पत्न घरीं नाही, ब घरच
आम्हांस नाही. त पत्र वांचतां वांचतां माक्षे डोळ्यांस व ऐकणा-
रांचे डोळ्यासही पाणी येऊ डांगळे, घरी सव मंडळी खुशाल
आहेत, देशी थेऊन संत्रास काळजीतून काढावे, असा एकेद्र
पत्रांत निष्कणे होता. असा. पत्री बडिळांनी आज्ञा यात्रजी रिली
होती. लाप्रमाणे सव यात्रा यशासांग बोटी, त्यांचे वर्णन सविस्तर
डिह लागलो तर प्रंथ्रविस्तार होईळ. गयावजनही केळं, नंतर
प्रयागास आळा. तेथीठ यात्रा करून तेथून विध्यवासिनीचही दर्शन
करून आलो. याप्रमाणे संव यात्रा यथासांग झाल्यावर परत जाण्याचा
विचार करूं ठागठां.
"५
माग «दा,
उपसंहार,
रॅयेजनरमहि दुःर्ब्रमग्रतो विठ्रतद्रारामिवोपजायत ।
गीं मनांत असा विचार केला काँ आपण प्रपंचाचे मदतीकरितां
द्रव्य मिळवून धरी न्यावे आशा हेतून बिघालळा, तो हेतू आपला
साव्य झाला नाही. लास आपल्यास शक्ति आहे. मातापितरां-
कारेतां गंगेची कावड न्यावी होच त्याची सेवा करावी, असा मनांत
निश्चप करून काकांशीं गोष्ट काढली. माझा पुष्कळांनी निपेध
केळा. कावड नेण महाकमे काठेण आहे. जनवाणी चालावं लागेल,
कित्येक महिने काबड खांगावर वाहावी ठागेट, गंगा कधी कधीं
जड होते, तेव्हां प्राणांतिक संकट प्रात्त होत. इत्यादि पुष्कळ
अडचणी ठोकांनीं सांगितल्या. परतु वाडवडिडांच पुण्याइनें मी नईन,
असा निधार सांगितला. तेव्हां सुमुहूत पाहून यथाविवि कावड भरली,
दोन रद्र हणजे बावीस कुप्यांत गंगा भरून कावडींत गवत गगेरे
घाळून त्यात भरल्या व कावड बंद केढी, नंतर सुसुह्वतावर
आपाठ झु ० '५ चे दिवशीं प्रयागाहून निघालो तो मजलदरमजल
ब्रावताीस पाचळा. तथे बाबा कर्वे यांच्या वाड्यांत पुनः उतरलो.
नताविषया चोकशी करून एवढा नेम ठेविला होता कॉ, श्राद्वादि-
उत्तरकायाडा जावयास नाहीं. ठाद्ध परान्न मिळाल्यास ध्यावे. अन-
वाणी चाठावयाचे ब पागोटे घाडावयाचे नाही. ब्रद्मावतांस चार
व दिवस सुक्लाम वरून खाल्हेरीत जाण्याचे इराद्याने रवाना
१७६
झाला. बरोवर गाड्या आणखी होत्या. काकांस ओझ्यासुद्धां गाडीत
बसावयाची सोय केलेली होती. असे चाळले असता एके दिवशी
सकाळीं नित्याप्रमाणे प्रातविधि आटोपून स्नानसंध्यादि व लिंगार्चन
करून गगेस हळद कुंकू वाहून कावड उचळून रस्ता चाळू लागलो,
तो एकाएक! ती कावड अति जड झाली. खांय़ास भार सहन
होईनासा झाला. डावे उजवे खांद्यावर पुष्कळ फिरविली, परंतु भार
सहन होईना, यामुळें गाड्यांच्या मागें मागें राहूं लागला, संध्याकाळी
चार वाजतां ठोक मुक्कामावर उतरळे. मी मोठ्या शर्थीने तेथें
पोचली. दोन्ही पायास ढोंपराखाडीं सूज आठी होती. पावलेंही
सुजली, मजलेवर येतांच भोजन तयार होतेच. भोजन आटोपून
मंडळीस हकीकत सांगितळी., मंडळी ह्मणू लागळी का, पुन्नाचे
खांद्यावरून गंगा येऊन स्थान होण महतुण्याइचे काम आहे,
तुमच्यानें आतां चालवणे कटीण होईल, पायास व पावळांस सूज
आढी आहे. त्यापेक्षां येथे शिवाठग आहे. त्यास गंगनें खान
घालावे. ते एकून उत्तर न दता. नित्याप्रमाणे कावड उशागती
ठेवून निद्रा करण्याचे हेतूनं आथरुणावर वसळा. प्रथम मनोमय
कुळस्वामिणीस नमत्कार करून नतर गगेची प्राथना दकेडी.
कुटुंबाकरिता दरव्याजन करण्याचे हेतून निघाठा त साध्य झालें
नाही, तेव्हां गंगचा कावड नेत आहे कीं हा तरी जगात लढोकिक
होईल, तरी मातायित्यांस गंगारतान न घडळ व रथ शिवठिंगास
गंगा वाहिडी तर मी दशी जाणार नाहीं. वरागी हाडन बद्री-
नारायणास जाईन. असा निधीर करून गंगेस नमस्कार करून
झाप गळा, तो स्वप्तांत बारा तेरा बपाची ब्राह्मणाची एटगी कानांत
१९७
मोत्याचे डागेने घातलेली हास्यमुख अशी येऊन बोळूं लागली.
मढा बहिणींचा भास झाला. “ दादा तू घाबरूं नको, मी
तुझ्याबरोबर घरी येणार.” असे स्त्र पाहून जागा होऊन
पाहाता ता पायास सूज नाही. ब ठणकाही नाहीं. तेव्हां अला-
नेद् झाळा. काकांस जागेकरून स्वप सांगितलें ब पाय दाखविले.
तेव्हां त्यांस आश्रथे दाटून प्रत्यक्ष गंगेनं तुला दर्शन ढिळें असे बो
ळून सर्वोनी एम्हा निट़ा केली. दुसरे दिवशी निल्याप्रमाणे सवे विधि
आटोपून कावड घेऊन रस्ता चाळू लागळा तां ती हलकी वाटूं डागली,
असो. मजल दरमजळ खारहेरांस पाचून वे. शा. भाऊ वेशांपायन दा
नाध्यक्ष यांजकठे उतरला, तेथे मजळा हगवणीचा उपद्रव झाला ह्मणून
केशवभट माडवगण झांसीवाळे खाल्हेरीस राहत होते, त्यांचे येथे साय
यांगली पाहून मीच एकटा कांहीं दिवस जाऊन राहिला. तेव्हां लांस
कार आनंद झाळा. नतर प्रकृति बरी झाल्यावर झांशी सागर
मागोने कुच दरवूच टुशगाबादेस आला. साडियाच्या घांटावर
शांडिल्य कपीचें स्थान पाहिळे, हशंगाबाद नुकताच जिल्हा झाला
होता. आह्मी शहरांत शिरतांच चोकीदार याने आह्यास चोकीबर
बसवृन घेतळें व नंतर साहेंबापुढ उभे केळे, साहेबाने चोकशी
केली तेव्हां आह्यीं केवळ यात्रेकरी आहा बंडापेकां आमचकड कांही
दोप नाही ब मुंबई इळाख्यांत पेण तालुक्यांतील वरसडचे राहणार
साहे, अश्शी त्यान पक्की खातरी करून घेतली, कारण ता. साहेब
ठाणे जिल्ह्यांत बरेच वर्ष कामगार होता. तेव्हां साहेबाने सांगितळं
को, तुशी गंगेची कावड नेतां परंतु जागोजाग मुशाफराचा फार
नेदोभस्त आहे तरी मी तुहाास सरटिफिकिट देता त॑बरोबर ठेवाव.
१९८
नंतर साहेबांचे आभार मानून आह्यी त्यानी दिळेळ सरटिफाकेट
घेतं आणि आतां मुक्काम कोठें कारावा या विचारांत जात
असतां एक गोड ब्राह्मण भेटला तो आह्यास घरी घेऊन गेला.
या प्रमाणे देव अनुकूळ असल्यामुळे सव गाष्टा सुरळित हाऊ
लागल्या. आमचे जवळ द्रव्य कमी होतें ब पुढचा पलछाही बराच
ठांबचचा होता, सबब दरब्य बोठे मिळेळ या विचारांत असतां समजलं
कॉ इंदुरास किभे यांचे कन्येचा विवाह आहे. तव्हा टेंभुरणीवरून
नेमावरात उतरून सिद्धेश्वर महादेवाचे स्थान आहे, हे हेमाडपंती देवा-
ळय असून दगडी कळसाचे आहे. तेथ श्री अहल्पाबाई होळकरीण
इची टांकी सुरू आहे; छणज सवे गांबर टाकांग्राल्यास इनाम आहे
त्यांनीं प्रतिदिवशीं विरे घडावे, बहत चिर झाळे म्हणन गंगेचा पाट
बांधीत भसतात.देयाळय नमदातीरी आहे तेर्थे घोतऱ्याची फुर्ळ अतिशय,
एका दिवसांत ढक्ष पूजन होईल. तथ शिवपूजन करून मजळ
दरमजळ इदूरास पाचला, दवार, चार, टजरना बनर (काणी ठच
हजारा त्राह्मण जमळे होते. परतु विद्वान पाटून परीक्षा घऊन
याद करीत आहेत असं समजलं. तेव्हां. आह्यी परीक्षेचे ठिकाणी
गेलो. तथे विवाह प्रकरणी कांहीं वचा 'चाळठी होती. 'तळमम्रे
परोक्षत' हणन कन्येचा परीक्षा सूत्रांत सागतला, वर परक्षेसंअधान
कांहींच उल्लेख कंवा नियम नाहीं ह कर्स, हा विपप होता. तेव्हां मी
सांगितळ कीं वृत्तिक्रारांनी व भाष्यकारांनी “अग्रे या शब्दावर असे
लिहिलें भाहे का, प्रथम मुठीची परीक्षा करावी मग हीच परीक्षा
वराची करावी. वृत्ति काढून पाहावी. तेव्हां पुस्तक काढून पाह!तां
त्से निघधाळ. या विपसा नंतर किं यांचे उपा दिनकर शास्त्री यांनी
१९९
यांस पांचसह्या शंका भन्य होत्या त्या विचारिल्या, त्यांचेहो निराकरण
केळे. यानंतर भःमची नावें यादीत लिहिलीं गेलीं, व दिनकरशास्त्री
यांनीं रिपाई देऊन कावडोीतुद्धां भामचं बिऱ्हाड आपले घरी नेले
ळम़ास चार पांच दिवस राहिले तेव्हां गडगनेर हऊन बुंदीचे लाडू
करून मुक्तद्वार सुरू झाढें. तो टममसमारंभ फारच मोठा झाला.
श्रीमंतपूजनापासून कमाचे जागीं यादीचे ब्राह्मण येत असत,
बरातीच दिवशीं दाजीसाहेब किबे पत्नीसह मंडपांत थेऊन बसले.
तथापि वंशापात्रांतील दिवे लाविळे नव्हते, तेव्हां दाजीसाहेबांनी
हरकत काय आहे. ह्मणून उपाध्यास विचारितां वराकडील तेळ
यावयाचे झाहे ह्मणून सागितले. असो. याप्रमाणें ळय निविन्न
झाल्यानंतर यारदांचे मंडळीस उत्तम मेजवानी होऊन प्रत्येकाची
यथायोग्य संभाबना झाठी, याशिवाय राजाकडीळ नित्यदानाचेही
कांही रुपये आह्यांस मिळाठे, मग आम्ही इंदुराहून कूच केला.
सातपुड्यांत एकदां रस्ता चुकून मी व आणखी एक सोबती असे
मिल़ाच्या एका खड्यांत पोंचर्ला. आह्यास प्रथम भय वाटलं परंतु
मिलांनी गंगेची कावड पाहून आमचे उत्तम भादराति*प केले.
रात्री तेथेच वस्ती केढी. सकाळी त्यांनीं बाटाड्या देऊन आह्यास
आमच्या मंडळींत पांचे केळें व रखानगी करताना भाझ0ास तीन
तीन रुपये दक्षिणा दिळी. सातपुड्यहून खानंदेशांत घुळे माठे-
गांदी आटो, थंडी फार पडत होती, पायाचे पावढांस कापसाचे
रज£चे फडके बांधलें होते तथापे पाय फुटून खोटांल
भेगा पडल्या होत्या. प(ंतु राळ मेण वगेरेचे ळुक्कण करून
ठिकठिकाणी भेगांत भरीत होतो. पिंपळगांवास पोहो-
4...
'वश्यावर तेथून ससतरंगाचे देवीचे दशेने करावें. ह्णुन
निथून पायथ्याशी वणीगाव आहे तेथं भोगमूर्ना अष्टदशभुजा आहे
तिचे दर्शन घेऊन डोंगर 'बढला., हेमाडपंतांनो टाकीन पायभ्या
करविल्या आहेत. तीन कोश चढण आहे. वर मेदान मोठें असून ठिक-
ठिकाणीं पाणी भाहे. तेथे खाने करून पुन्हा चढात्र लागतो तो खढून
देवीचे दर्शन धतळें. स्वरूप फार भयंकर आहे. मूत दोन अडीच पुरुष
उंचीची भाहे. दरामुजा आहेत. नथ ढहानदया पराती येबढी आहे. असो.
पुन्हा डोंगर उतरून वणीस वस्ती केळी. नंतर नाशकास पंचवटीस
पोहाचर्ळा त्या दिवशी काबड आति हळको झाली होती. पचबटींत
फावडींतील कुप्यांच्या गुडदयया आपोभाप कावडीत उडून पडल्या,
तेसमयी तेथील ब्राह्मण मंडळी जमली होती त्यांनीं सांगितळ कॉ,
कावडींतीळ गंगा लवकर गोदेस भेटवा. विलंब झाल्यास काबडीत
गंगा राहणार नाहीं. अस सांगतांच कावड तशीच रामतीर्था नेऊन
सवे कुप्या गोदा गंगेनें भरून गुडय़ा मारल्या ब कावड बिऱ्हाड!
भाणून ठेबिळी. नंतर तेथीळ सवे यात्राक्ृत्य काकांनी केळें ब
आहक्षा >यंबककेश्वरीही जाऊन आलो. नंतर तेथून निघोन पुण्यास
वीरश्वर शास्त्री चितळे यांचेकड राजबहादर याचे वाड्यांत उतरळा.
तेथ दोन'चार दिवस राहून खाढापुरास आलां, अह्मावतोहून पत्र घरी
घातलें हातें, त्याजवर पत्र पाठविळे नव्ह्ते, मध्यंतरी रहाळकर ह्मणोन
एक संगाती हुरांगाबादेहून वरसईस गेळा त्यानं तेथपर्यंतचा कुराटतेचा
मजकूर कळविला होता, त्याजवर पञ नव्ह्त सबब घरची मइळी
वैीळजींत होती,
२९०९
आह्मां खाढापुराटूम निघून सायकाळी चार वाजण्याच्या सुमा-
रास वरसईस नदीच बांधावर सुखरूप येऊन पोहांचलां. तेथे सइज
रा, रा. अण्णासाहेब कर्वे भेटले त्यांस नमस्कार केळा. तेव्हां लांना
एकाएकी कसे भेटला, गुरव, शिंग घेऊन मंडळी पुढें घेऊन
समारंभाने यांव, इत्यादि बोळून ढागळेंच गुरवास बोलाविले व
दहापांच मंडळीस कळविळे, ततच तीर्थरूपास निरोप पाठविला कां
आपण घर सोडून येऊ नये, घरा भट झाली पाहिज, नंतर आक्णमी
समारभान निघाला तो श्रीचे देवळास' जातेसमयां मोकाशी यांचे गण-
पताचे मंदिरानजीक देवळाहून मातोश्री येत होती; हें पाहून मी कावड
तेथंच खाडी ठेविला ब पुढे होऊन पायावर डोकी ठेविडी. तिनें
विष्णु आहे. अस आळखून माड्या गळ्यास गच्च मिठी मारली
त्या वेळेस दोघांची जी स्थिति झाली ती वर्णन करवस नाही.
दाघांच्याही नेत्रांतून सारख्या धारा चालल्या होत्या व एकासही
बोलता येईना. नतर कांही वेळाने तू घरी जा मी भाता येता
अर्स सांगून वजनाथेश्वराचे दर्शनास गेलो. तेथ पुष्कळच मंडळी
जमदी होती, मंडळी समवेत घरी आलों. घरांत जाऊन कुळ-
स्वाभिणीस नमस्कार करून कावड देवापाशी ठेविली, बाहेर येऊन
तीशरूपांचे पायांवर मस्तक ठेविलें व चचरणास मिठी मारली, य्यांचेही
नेत्रांतून पाणी आलें. नंतर क्रमांनीं सवास भेटून मांडबांत मंडळी
बसढळी होती त्यांच्या सनाच्या भेटी घेतल्या. नंतर मंडळीस पाधसुपारी
देऊन घरा राना केळं, ।चि० सो० कृष्णाबाईेस गंगा यमुनी झारी
देखून खुशी केळे, याप्रमाणे सबीस आनंद झाळा. दिघे लाग.
व्या खुंमारास वे. बिनायक जोशी भेटीस साळे, तेन्हा मी पुढें
२०२९
होऊन पायांवर डोकी ठेवून नमस्कार केला व त्यांच्या कृपेने भोठ-
मोठाल्या याजिकीच्या विषयांत मोठाल्या सभांत लोकिक मिळविल!
असे सांगितले, तेव्हां त्यांस परमानंद झाला. रात्री भोजनोत्तर माता-
पितराशी बसून तीन वषाच्या प्रवासांत जीं सुखदुःखे भोगिडीं ती
निवेदन केली, तो रात्र थोडी राहिडी. वाडभट व हरापंत बंधु
पेगेस होते त्यांस बातमी लागून सकाळी चार घटका दिवसास
बरसइस आळे. हरीपंताचे प्रेमास भरताचीच उपमा साजेल,
येतांच माझे पायांवर मस्तक ठेऊन गळां मिठी घाळून दोन
घटकापर्यंत रुदन करीत होता. तेव्हां. सर्ब संकटांच्या
प्रसंगाची हकीगत सांगून केवळ तुझ्या तपः रने मी पार
पडलो. हणन सांगितळें. धांडमटही भेटला, याप्रमार्ण सव
कुटुंबास आनंद झाला. थोड्याच दिवसांत पेणेह्ून सामान आणबून
मांबद्याचा बेत केला, पेण वावश्यी बंगेरे ठिकाणची सर्वे भिक्षुक
मंडळी व आप्त इष्टमित्र बोलावळे, वरसईत पुरुष ब बायकांचा
पहीपाहुणा केळा. सव भिक्षुक मंडळी जमा झाल्यावर मागीलदारी
रांगोळी घाळून पाट मांडून त्यांजवर मातापितरांस बसाविळें, नंतर
विनायक जोशी बोवांनां मजकडून संकल्प करविला व गंगाप्रजन
करून यथाविधि मातांपितरांत गंगोदकानें सान घातठे. सवे
भिक्षुक मंडळीस दक्षिणा दिळी, याप्रमाणे वर्षमर खांद्याबर गंगा
वाहून आणण्याचे साथक झाल्याने मला जो आनंद झाढा तो
दाब्दांनी कोठवर वर्णन करावा ! दोनप्रहरी प्रयाजन झालें. सुमार
साडेचारशे पान झाडं, पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. बडिलांनी
ब्राह्षणा मोजनाचा संकश्प सोडून स्वीस पळी पळी गेगा दिली.
२०२
तेसमयी आप्त इष्ट वगेरे सवे मंडळी आढी होती. कोणीही राहिला,
नव्हता, रात्री मध्यरात्री पावेतो जागरण झाळें, याप्रमाणे तो दिवस
झत्येत उत्सवाचा ब आनंदाचा गेढा, दुसरे दिवशी आलेली मंडळी
आपआपल्या घरीं गेढी, ब दोहोचोही दिवशीं कुटुंबाची मंडळी
आपआपल्या उद्योगास ळागळी, शुमंभवतु श्रीपार्थिवलिगरूधि
सदाशिवाय नमः
विष्णुभड गोडसे मु. वरसः,
५८७०--फरटे-णे
समाझ- ७
९6९2-९5-7५.